✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी

स
सन्जोप राव यांनी
Tue, 12/01/2009 - 19:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7055 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

आमच्या

विसोबा खेचर
Tue, 12/01/2009 - 19:53 नवीन
आमच्या मुंबैच्या वाहतुक वेवस्थेचीदेखील पार वाट लागली आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

असा मेसेज येतो

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 12/01/2009 - 20:01 नवीन
503 Service Unavailable Failed to resolve the name of server www.savepunetrafic.com to connect उघडले शेवटी !! सभासद झालो !!..पुढे बघु !! सू हा स...
  • Log in or register to post comments

आता पहा

सन्जोप राव
Tue, 12/01/2009 - 20:02 नवीन
आवश्यक तो बदल केला आहे. आता पहा. सन्जोप राव
  • Log in or register to post comments

पुण्याची वाहतुक

हरकाम्या
Wed, 12/02/2009 - 01:38 नवीन
पुण्याच्या वाहतुकीबद्दल लिहावे आणि बोलावे तेवढे थोडेच आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.. उत्तम दुवा..

हर्षद आनंदी
Wed, 12/02/2009 - 09:18 नवीन
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग कसा दिसणार? आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

बातमी

विजुभाऊ
Wed, 12/02/2009 - 09:25 नवीन
पुण्याची वहातूक व्यवस्था सुधारण्यासाठी जाम गर्दीच्या वेळेस संजोपरावांच्या गोड आवाजात वर्जेश सोळंकीच्या कवितांचे वाचन ठेवायचा विचार म न पा मध्ये चालू आहे. अशी एक बातमी आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

broken image तुमचं

टारझन
Wed, 12/02/2009 - 09:38 नवीन
broken image
तुमचं तुटलं हो विजुभौ .... चित्र .. ;) -काजुखाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हॅ हॅ हॅ

मिसळभोक्ता
गुरुवार, 12/03/2009 - 06:12 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

'रेडीओ

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/02/2009 - 09:41 नवीन
'रेडीओ मिरची'वर गेले अनेक महिने याच प्रकारासाठी आर.जे. काही वेळ बोलतात. पण फारसा फरक पडलेला दिसत नाही आहे, असं त्यांचं म्हणणं पुण्याची वाहतूक व्यवस्था मी काही सुधारू शकत नाही, पण आणखी बिघडू नये म्हणून ऑफिसच्या होस्टेलला रहायला लागले! अदिती
  • Log in or register to post comments

अश्या

दशानन
Wed, 12/02/2009 - 09:55 नवीन
अश्या प्रकारचा कुठलाही प्रकल्प / विचार यशस्वी होण्यासाठी सामुहिक इच्छा शक्ती आवश्यक असते व ती मला पुण्यात काय पुर्ण भारतात कुठे दिसत नाही. यमुना बचाव आंदोलन असो वा गंगा सफाई अभियान सगळ्यांची वाट करोडो रुपये खर्च व पब्लिकचा वेळ खर्च ह्यातच लागते. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments

सहमत

देवदत्त
Wed, 12/02/2009 - 10:49 नवीन
अश्या प्रकारचा कुठलाही प्रकल्प / विचार यशस्वी होण्यासाठी सामुहिक इच्छा शक्ती आवश्यक असते व ती मला पुण्यात काय पुर्ण भारतात कुठे दिसत नाही. पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

अगदी

संताजी धनाजी
Wed, 12/02/2009 - 15:20 नवीन
अगदी बरोबर! परंतु सामुहिक म्हणजे काय हो? :) तुम्ही आम्हीच की. स्वतःपासुन सुरुवात केली की सगळे सोपे होते. मी स्वतः गेल्या अनेक वर्षांपासुन SPTM[Save Pune Traffic Movement] चा सभासद आहे आणि मी वाहतुकीचे _सर्व_ नियम पाळतो आणि इतरांना पाळण्यास प्रर्वुत्त करतो + SPTM च्या वाहतुक सुधारणा कार्यक्रमांत भाग घेतो. आम्ही हे कार्यक्रम PMC, Traffic dept. ह्यांच्याबरोबर co-ordinate करुन करतो. परंतु हे करण्यासाठी स्वयंसेवाकांची गरज आहे. आमचा एक याहू ग्रुप पण आहे: sptm-sunrise@yahoogroups.com. ज्याच्यावर आम्ही आमच्या कार्यक्रमांची रुपरेषा ठरवतो. आणि अमलात आणतो. सध्यातरी मी ठरवुन दिलेली कामे करतो. कालच्या का परवाच्या सकाळमध्येपण [पुरवणी] SPTMच्या हर्षद अभ्यंकरांचा एक छान लेख आला आहे. आपण सर्वांनी [कमीत कमी मिपाकरांनी] जर हे केले तरी थोडा फरक नक्की पडेल की! काय म्हणता? जमेल का? - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त

सहमत.

Nile
गुरुवार, 12/03/2009 - 08:05 नवीन
वैयक्तीक पातळीवर प्रयत्न करणे खरंच खुप महत्त्वाचं आहे. मी जेव्हा पुण्यात होतो तेव्हा आम्ही कुठेही कोंडी झाली असेल तर उतरुन सोडवणे. (काही जेष्ठ नागरीकांना असे करताना पाहिले होते, तेव्हा त्यांच्या पासुन स्फुर्ती घेउन आम्हीही सुरु केलं). आम्ही जर सिग्नलला उभे असु तर कुणी झेब्राच्या पुढे गेला असेल तर तसं मुद्दाम सांगायचो, जर मागे नाही आला तर सगळे 'काय माणुस आहे अश्या नजरेनं पाहायचो. कुणी सिग्नल तोडुन पुढे गेला तर (सिग्नल सुटल्यावर) त्याच्या मागे जाउन मुद्दाम वळुन वळुन त्याच्याकडे तुच्छतेनं बघायचो. आणी अर्थातच स्वत: सगळे नियम पाळायचो व नियम मोडणार्‍या मित्रांच वगैरे बौद्धीक ही घ्यायचो (अर्थात इथे बर्‍याच जणांना उलटंच काहीतरी वाचतोय का असं वाटत असेल! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संताजी धनाजी

सहमत

देवदत्त
Sun, 12/06/2009 - 22:17 नवीन
सहमत... मी ही पुण्यात असताना तिकडचे नियम पाळत होतो, आणि इथे ठाण्यातही पाळतोच. तसेच नियम न पाळणार्‍या इतरांनाही ते सांगतो. बाकी सुधारणा कार्यक्रमांत कधी भाग घेता आला नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संताजी धनाजी

हेहेहेहेहे

श्रीयुत संतोष जोशी
गुरुवार, 12/03/2009 - 07:58 नवीन
Image removed. आता हे असं असताना ट्रॅफिक कसा सुधारणार ? हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा