मोदींच्या लोकप्रियतेचे कारण
नरेंद्र मोदींवर 2002 च्या दंग्यांचे सावट असताना गुजरातमधील लोकांनी बारा वर्ष सत्ता सोपवली. याचे काय गणित असावे याचा थोडा विचार करुया. दंग्यांच्या घटनेविषयी मोदींना कधीच पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. हे एकप्रकारे झाल्याप्रकाराचे छुपे समर्थनच आहे.
आज एक मोठा जनप्रवाह मोदींना देशाचा कारभार सोपवण्यास आतूर झालेला दिसतो आहे.
विकासाचा मुद्दा वरुनवरुन महत्वाचा दिसत असला तरी
तो फक्त दाखवण्याचा दात आहे. किँवा हिमनगाचा दृश्य भाग आहे, ज्याचा उरलेला भाग मुस्लीम विद्वेषातून उद्भवलेल्या दंग्यांशी संबंधित जास्त आहे.
देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे.
कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही. विचार संसर्गजन्य असतात. एकदा लागण झाली की ती रोखणे अशक्य होवून बसते. तशी परिस्थिती उद्भवल्यास खुद्द मोदीसुद्धा ती रोखू शकणार नाहीत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी प य ला .
तुमचे बरोबरही असेल पण मुस्लीम
सद्भावना रॅलीपर्यँत
हिंदूह्रुदयसम्राट
हवेत बंगला बांधणे
४८ साली संघ का वाढला,
हां बर मग?
देशातल्या नागरीकांना
कारण
मोदींच्या लोकप्रियतेचे कारण?
भारताला कधी हिटलर मुसोलिनी वगैरे
आमचे वैचारिक चर्हाट..
विकास हा हिमनगाचा द्रुश्य भाग?
भाजपसाठी प्रचार केल्याने झारखंडमधे मुस्लिम महिलेवर सामूहिक बलात्
केंद्रात
इट नेवर अबोट bjp
प्रश्न मोदीचा नाही
+११११११
मोदींच्या लोकप्रीयतेचे कारण :
विवादित नव्हे आक्रमक
>>> मोदींच्या लोकप्रियतेचे
अनुमोदन
त्यांच्या लोकप्रियतेचं कारण काहीही असो
पण
>>> हे लफडं त्यांना महागात
हे लफडं नाहीच मुळी...
येडे आहेत का ते इतका मूर्खासारखा गुन्हा करायला ?
हा घ्या दुवा
सध्याची परिस्थिती
>>> "A spontaneous byte to
टेलिकास्ट झालायं त्यामुळे अंतराचा मुद्दा गौण आहे
>>> प्रचाराचा हेतू सिद्ध
अर्जुन युद्धास अपात्र ?http:/
प्रचार म्हणजे प्रचार
मोदींचे कृत्य वरीलपैकी (१) अ,
वॉट अ ज्योक!
दुर्दैवाने तुम्हाला कायद्याची
गुरु़जी जाऊद्या. त्यांना नै
>>> >>> प्रचाराचा हेतू सिद्ध
सेक्शन किमान वाचता यायला हवा
>>> सेक्शन १२६ प्रमाणे मतदान
दुर्दैवाने तुम्हाला यातले
दुर्दैवाने तुम्हाला यातले बारकावे व खाचाखोचा समजत नाहीत. तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा दोष नाही.आत्ता !!! काय गुरुजी तुमीबी. यवढं म्हाय्त हाय आनी कोनितरी म्हनलयं ना की "भूतकालात्ली कुर्तीवरुन, म्होर्ल्या कालातलि कुर्ती वळकता येती". आता येखांद्या मान्साला 'मि चुक्लो' म्हनाय्ला लईच शरम वाटती. अस्तो येकायेकाचा सोबाव. दग्डाच्या भिंतीला वलसा घालून जावं. त्येच्यावं डोस्कं आपटून काय फाय्दा? आ?मोदी मूर्ख नाहीत १०० गजा
पोलीसांनी निर्वाळा दिला आहे
प्रगल्भ विद्वान!
दिलगीरी व्यक्त केली की
तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे का ?
...@....रमेश आठवले.
@...........त्यांच्या लोकप्रियतेचं कारण काहीही असो...!!!!
ओ मा ........................माता रानी,