म्रुगजल मण हे माझे,
जसे पाणी हे वाळ्वटातले,
सान्भाळु तरी किती हे याला,
हे भरकटतच चालले.
नाही कोणी विचार करणारे,
नाही कोणी वाट पाहणारे,
तरी पण आशा आहे याला,
कधीतरी येइल-कोणी साथ देनारे,
माहित असुनही सर्व काही,
वेडी आशा नाही लपलेली,
कधीतरि एकदिवस येइल आठ्वण,
म्हणून अजुनहि वाट पाहणारे.
कधीतरि एकदिवस येइल ती,
अण आठवेल तिला सर्वकाही,
त्यावेळेस कदाचीत नसतीलही हे क्षण,
ज्यासाठी तळमळत होते......"म्रुगजल माझे हे मण."