खोटे बालंट टाळण्यासाठी काय करावं?
सल्ला हवा आहे.(मिपाकर आनंदाने फुकटात देउ शकतील अशी ही एक महत्वाची गोष्ट.)
बालंट आल्यावर काय करावं?
आम्ही तीन जण कथेतील पात्रे आहोत.मी, माझा मित्र महेंद्र आणि महेंद्रचा मित्र जग्या.
समजा महेंद्र ह्या माझ्या मित्राचे बायकोशी पटत नाही.
एक दिवस त्याने येउन मला सांगितलं की "जग्या काल बायकोशी का पटत नाही असे मला विचारत होता. तु जग्याला माझं बायकोशी पटत नाही असं का सांगितलस?"
.
वस्तुस्थिती:- जग्याशी माझी काहीही ओळखपाळख नाही. महेंद्रचा मित्र म्हणून फार तर "परिचित" इतकच म्हणू शकतो.
मागील कित्येक वर्षात माझा जग्याशी धड संपर्कही नाही.
मगः-
जग्यानं असं खरच सांगितलं असावं का? की महेंद्र गेम घेतोय?
महेंद्र खरे बोलत आहे.(जग्याने खरोखर माझे नाव घेउन काही खाजगी माहितीचा उल्लेख त्याच्यापाशी केला आहे;असे मानू). मग जग्याने माझे नाव का घेतले असावे?
अजून काय शक्यता असू शकतात?
महेंद्र नाराज होइल ह्या गोष्टीचं मी का टेन्शन घ्यावं? कै च्या कै कुणीही बोलू लागलं तर मी कुठे कुठे, कुणा कुणाला जाउन अडवू?
मुळात महेंद्रला माझ्यावर भरोसा नाही, नि तो मला ओळखू शकलाच नाही म्हणून तो मला कायमचा "gud bye" करणार असेल तर सरळ तसे होउन जाउ देउ का? मी ही सस्मित त्यास पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देउन "GUD BYE" म्हणावे काय?
.
अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं असतत?
.
एखादी शक्यता माझ्या विचारातून सुटते आहे का? समस्या कशी हाताळावी?
व्य नि केलात नि सल्ला दिलात तरी चालेल. "गवि काकाचा सल्ला" अशा टाइअपचे सदर तुम्ही चालवत आहात असे समजा नि होउ द्या सल्ल्यांना सुरुवात.
--मनोबा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमच्या जागी असतो आणि
एग्झॅक्टली हेच्च म्हण्णार
जग्या
स्काईप वापर बे.
हिहिहि ..पण वेळ खर्च करावा
. . .
काही लोकांना असे वाटते की
ते दोघे
त्यांच्याशी बोलने टाळा बेस्ट
येस ..मी पण असच करते ...खोटं
.खोटं बोलत असेल समोरची
गेले उडत ३ टाईम !!
तुमचं लग्न झालंय का ?
नाही.
त्यांच्या म्हनन्यानुसार
बरोब्बर..
तुम्हाला ती आजी आणि चण्याची
मला नै मैत
काही माहिती हवी
मूळात प्रश्न आहे की महेंद्रचं
अतीअवांतर
पटवलेल्या बायकोशी पटतं ??
याला पुरावा काय ?
याला पुरावा काय ? पुरून टाका.
हो खरच पूरुन टाका ....!
हे काय पेशवे
>>आकडेवारीनुसार पटवलेल्यांचे
>>आकडेवारीनुसार पटवलेल्यांचे
अगदी अगदी...
तुम्हाला भारी चवकश्या !!
कुठं काय
पटवलेल्या बायकोशी पटतं ??
हे पटसंख्येचं गणित पटायच्या
सोप्पयं
चेहर्यावर अत्यंत आश्चर्य
अंदाज
हम्म..
तुमचं जरा चुकलंच.
गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड
तेव्हाच
अहाहा.
कुंथलगिरीकर :- गावात नाही झाड
एक नंबर!! काय द्याचं बोला
पुढचा भाग पण भारी आहे
आणि माझं आडनाव सर्वांनी म्हणत
यावरून केवळ एकच वाक्य आठवतं
खोटे बालंट आले असता लौकी (
बालन
रेशमी स्मिता मग तर भोपळाच
बालनलंपट