बंबईसे आया मेरा दोस्त
मला लहानपणापासूनच बंबईसे आया मेरा दोस्त ह्या गाण्याचे खूप अप्रूप होते. बऱ्याच वेळेला मी हे गाणे गुणगुणायचो. कळत न कळत माझ्या मनावर (नको तो) परिणाम झालाच. म्हणजे शाळेत/महाविद्यालयात जात असताना रात्र रात्र जागून अभ्यास करणे, साहजिकच सकाळी उशिरा उठणे, कसे अगदी चांगले वाटत होते!
पण तरीहि, काही तरी चुकल्यासारखे वाटायचे, कारण कि आमची न शिकलेली आजी सारखी सांगायची कि “लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे”
दिवस अगदी मजेत जात होते. नोकरीला लागल्यानंतर एक कंपू असा भेटला कि “रात्र रात्र जागून अगदी सकाळ उजाडेपर्यंत” पीत बसणे हे दर आठवड्याला होऊ लागले.
पार्टीचे, वाढदिवसाचे निमित्त करून रात्री उशिरा जेवणे, उशिरा पर्यंत जागत राहणे आजतागायत चालूच राहिले.
पण आता तरी यात बदल करावा लागणार आहे असे वाटते. कारण आमची न शिकलेली आजी, खूप मोठ्ठे तत्वज्ञान सांगत होती, हे पटायला २०१४ साल उजाडावे लागले आणि मनात असलेले भारतीय संस्कृतीचे महत्व अजूनही वाढले.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
हम्म !!! पुढे काय
मला लहानपणापासूनच गीत
मला वाटते
+७८६.
थ्यँक्यू.
काय राव! मिपा-वागळ्यांनी
हे माहित नव्हतं.
कल्पना
मी चुकून आखूडच्या ऐवजी आखडू
म्हणूनच
आशं नै कलाचं.
कळलचं नाही
लवकर निजे, लवकर उठे
(No subject)
झोपे आणि उठे झणीं पुरुष जो -
>>झोपे आणि उठे झणीं पुरुष जो
म्हणजे नक्की काय झालं?
छान ! छान !! भारतीय संस्कृती
मस्तच
जीवशास्त्रीय घड्याळ
त्याचप्रमाणॅ पहाटे ३ च्या
वैजयंतीबाईंनी दिलेला नित्यक्रम फॉलो करायचं ठरवलेलं दिसतंय!
कामाचे काय?
कामाचे काय?
मनात असलेले भारतीय संस्कृतीचे
महत्व
हात्तेरेकी. अहो गुर्जी त्या
सप्रेम भेट
भेट आवडली.
___/\___
एक वेगळा विचार
खूप चांगला पण वेगळा मुद्दा आहे!
दलाई लामांचा दिनक्रम