गीता नामक एक पंचिंग बॅग
गीता तत्वज्ञान : काही प्रश्न
भाग -1
काही विषय हे वैचारिक पंचिंग बॅग म्हणून अनेकांना उपयोगी पडतात असे म्हणतात. पैकी एक विषय ‘फलज्योतिष’ आहे. तसा दुसरा विषय गीता नामक काव्यात्मक अध्यात्मिक तत्वज्ञान सुनावणारा महाभारतातील भाग असावा...
शरद सोवनीं यांनी लिहिलेल्या लेखाला या 16 पानी पुस्तिकेच्या रुपात सुगावा प्रकाशनाने मार्च 2001 मधे छापले. त्या आधी हे विचार एका नियतकालिकातून प्रसिद्ध झाले होते. काही काळानंतर सहज हे पुस्तक हाती आले. त्यातील काही विचार ‘अध्यात्म विषयावर वेबसाईट निर्माणाधीन आहे’ हे वाचताना आठवले, म्हणून हा धागा...असो.
इथल्या अनेकांना अशा विषयांवर लिहायला सुरसुरी येते आणि हजारो नविन सदस्यांना विचार व्यक्त करायला मिळावेत म्हणून या लहानशा पण चविष्टपणे सादर केलेल्या पुस्तकातील काही प्रश्नांना हप्त्या हप्त्याने सादर करू इच्छितो.
श्री. शरद सोवनी त्यात म्हणतात, " ... गीता हा मोक्षप्रद ग्रंथ आहे वा तो मोक्ष शास्रावरील ग्रंथ आहे असे अनेकांचे मत असले तरी प्रत्यक्षात ( गीता महात्म्य सांगणाऱ्या पद्मपुराण वगैरेतील कथा मधील महापातकी व्यक्तींप्रमाणे) गीतेच्या अमुक अध्यायाचे पठण चुकून कानी पडल्याने जन्मोजन्मींची सर्व पापे नष्ट होऊन तात्काळ मोक्ष पावणे तर सोडाच परंतु जाणीवपुर्वक गीतेचे नीट अध्ययन करून त्याप्रमाणे वर्तन केल्यामुळे ‘मला मोक्ष प्राप्त लाभला’ असे छातीठोकपणे सांगणारा कुणी आहे का? नसेल तर गीतेचा आणि मोक्षाचा काही संबंध नाही असे म्हटले पाहिजे. (एखाद्या व्यक्तीस 'मोक्ष प्राप्त झाला आहे अथवा नाही' हे बाह्य लक्षणांवरून इतरांना ओळखणे कठीण वा अशक्य असले तरी स्वतः त्या व्यक्तिला तरी ते कळायला हवे. मात्र अशी घोषणा केल्यास मोक्ष मिळाला म्हणजे नेमके काय झाले? हे स्पष्ट करण्याची जबाबदारी सुद्धा घ्यायला हवी.)..."
त्यांच्या या निवेदनावरील आपली मते वाचायला आवडतील.
श्री. शरद सोवनी हे मिपाकर आहेत. त्यांना वाटले तर ते आपली तशी ओळख करून देतीलही...!
काही विषय हे वैचारिक पंचिंग बॅग म्हणून अनेकांना उपयोगी पडतात असे म्हणतात. पैकी एक विषय ‘फलज्योतिष’ आहे. तसा दुसरा विषय गीता नामक काव्यात्मक अध्यात्मिक तत्वज्ञान सुनावणारा महाभारतातील भाग असावा...
शरद सोवनीं यांनी लिहिलेल्या लेखाला या 16 पानी पुस्तिकेच्या रुपात सुगावा प्रकाशनाने मार्च 2001 मधे छापले. त्या आधी हे विचार एका नियतकालिकातून प्रसिद्ध झाले होते. काही काळानंतर सहज हे पुस्तक हाती आले. त्यातील काही विचार ‘अध्यात्म विषयावर वेबसाईट निर्माणाधीन आहे’ हे वाचताना आठवले, म्हणून हा धागा...असो.
इथल्या अनेकांना अशा विषयांवर लिहायला सुरसुरी येते आणि हजारो नविन सदस्यांना विचार व्यक्त करायला मिळावेत म्हणून या लहानशा पण चविष्टपणे सादर केलेल्या पुस्तकातील काही प्रश्नांना हप्त्या हप्त्याने सादर करू इच्छितो.
श्री. शरद सोवनी त्यात म्हणतात, " ... गीता हा मोक्षप्रद ग्रंथ आहे वा तो मोक्ष शास्रावरील ग्रंथ आहे असे अनेकांचे मत असले तरी प्रत्यक्षात ( गीता महात्म्य सांगणाऱ्या पद्मपुराण वगैरेतील कथा मधील महापातकी व्यक्तींप्रमाणे) गीतेच्या अमुक अध्यायाचे पठण चुकून कानी पडल्याने जन्मोजन्मींची सर्व पापे नष्ट होऊन तात्काळ मोक्ष पावणे तर सोडाच परंतु जाणीवपुर्वक गीतेचे नीट अध्ययन करून त्याप्रमाणे वर्तन केल्यामुळे ‘मला मोक्ष प्राप्त लाभला’ असे छातीठोकपणे सांगणारा कुणी आहे का? नसेल तर गीतेचा आणि मोक्षाचा काही संबंध नाही असे म्हटले पाहिजे. (एखाद्या व्यक्तीस 'मोक्ष प्राप्त झाला आहे अथवा नाही' हे बाह्य लक्षणांवरून इतरांना ओळखणे कठीण वा अशक्य असले तरी स्वतः त्या व्यक्तिला तरी ते कळायला हवे. मात्र अशी घोषणा केल्यास मोक्ष मिळाला म्हणजे नेमके काय झाले? हे स्पष्ट करण्याची जबाबदारी सुद्धा घ्यायला हवी.)..."
त्यांच्या या निवेदनावरील आपली मते वाचायला आवडतील.
श्री. शरद सोवनी हे मिपाकर आहेत. त्यांना वाटले तर ते आपली तशी ओळख करून देतीलही...!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
??
मस्त....
शशिकांत ओक,
खरे आहे.
१
२
वैचारिक कुस्तीला हा पट मांडला आहे...
दुसरी बाजू तेल लावून तयार होत
नेहमीचाच विषय आहे,,,,
"अहं ब्रह्नास्मी" आता जुनं
"अहं ब्रम्हालापण शिकवास्मी"
छान स्वगत
मोक्ष म्हणजे "पृथ्वीवरील
करोलरी
गीता हे डॉक्टरचे
गीता कर्मयोगपर ग्रंथ आहे.
चला
प्रत्यक्ष अनुभव घ्यावा
प्रत्यक्ष अनुभव घ्यावा
जाहीरात
मोक्ष शब्दाचे गीतेतील नेमके उल्लेख
डिस्क्लेमर आवडला
हम्म मी वरच्या एका
ओ ! माझ्या लंगोट तुझा ना