अभिजितराव,
आपण महाराजांबद्दल तसेच स्वा. सावरकरांबद्दल मनातून आदर बाळगता व तसेच महाराष्ट्र प्रेम आपल्या मनात खोलवर रुजलेले आहे असे दिसते. म्हणूनच तर तुम्हाला अशी स्वप्ने पडताहेत. ते आपल्या चांगल्या स्वभावाचे प्रतिक आहे. नाही तर लोकांना काय काय स्वप्ने पडतात असे ऐकून आहे ... ;)
बाकी जे खरोखर घडते आहे ते तर निंदनीय, घाणेरडेच आहे... तेही महाराजांच्याच राज्यात. या नीच, पाजी, हालकट, देशद्रोही महाराष्ट्रदोही/देशद्रोही राजकारण्यांची तसेच तथाकथित मानवाधिकार वाल्यांची लक्तरे पुरायला हवी त्या खानाच्या कबरीपाशी.
आपला,
(देशभक्त) भास्कर
मला आठवते, की मी एकदा प्रतापगडला गेलो असता, तेथे अफझल खानाच्या थडग्याबाहेर उभा होतो.
बाहेर एक मुस्लिम बाई आपल्या मुलाला सांगत होती, " महान संत(?) अफझलखानाचा त्या शिवाजीने फसवून खुन केला".
मी मध्येच तोंड घालून त्यांना खरे सांगायचा प्रयत्न केला आणि त्या बाईच्या चेहर्यावर "इस्लाम खतरे में " चे भाव उमटले आणि ती लगबगीने तेथून निघून गेली.
आत्ता तुम्हीच सांगा की बाळकडू जर असे मिळत असेल तर मोठेपणी तो मुलगा आपल्या महाराजांविषयी काय विचार करत असेल ?
आपला,
(देशभक्त आ़णि शिवभक्त) खादाडमाऊ
ह्म्म्म........
गांधी टोपीच्या भोंगळ तत्वज्ञानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका कबरिचे एका दर्ग्यात रुपांतर केले. उद्या जर सरकारने त्या जागेस धार्मीक स्थळाचा दर्जा दिल्यास आश्चर्य वाटणार नाहि..
प्रतापगड ही ज्यांची खाजगी मालमत्ता आहे त्या छ्त्रपतिंच्या गादिलाही या बाबत काहि करता येवू नये? कि एका आवाजावर महाराष्ट्र उभा करायचा नैतिक आधिकार त्यांनी गमावलाय?
अगदी !!
हे राजकारणाच गजकर्ण आपल्याला घेउन डूबणार ........
आणी असच चालू राह्यल तर भविष्य अंधकार मय आहे .....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतापगड ही ज्यांची खाजगी मालमत्ता आहे त्या छ्त्रपतिंच्या गादिलाही या बाबत काहि करता येवू नये? कि एका आवाजावर महाराष्ट्र उभा करायचा नैतिक आधिकार त्यांनी गमावलाय? होय भाऊ छ्त्रपतिंच्या गादी ने तो अधीकार गमावला आहे कारण आता ते कोन्ग्रेस वासी झालेले आहेत त्यामुळे ते काय समनार लोकांच्या भावना हे सरकार नालायक आहे
प्रतिक्रिया
मनी वसे ते
बाळकडू
ह्म्म्म........
अगदी !! हे
हे सरकार नालायक आहे
शिवजि