✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय!

व
विशाल कुलकर्णी यांनी
Wed, 05/05/2010 - 12:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2705 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

बापरे!!!!!

रानी १३
Wed, 05/05/2010 - 13:57 नवीन
बापरे!!!!!
  • Log in or register to post comments

भावनेच्या

चिरोटा
Wed, 05/05/2010 - 14:41 नवीन
म.टा.मधला लेख भावनेच्या भरात लिहिलेला वाटतो.राज्याचे विभाजन होते तेव्हा जे नविन राज्य होणार आहे त्या राज्याला मूळ राज्याने/केंद्राने रक्कम द्यावयास हवी हे योग्य आहे.इतर राज्यांचे विभाजन झाले तेव्हाही हे होत असावे(जाणकारांनी सांगावे).तेव्हा पैसे मुंबईसाठी मोजलेले नसावेत तर नविन राज्याची स्थापना होणार म्हणून दिले असावेत.State Reorganization Act,Bombay मध्ये सहावा विभाग पहावा.APPORTIONMENT OF ASSETS AND LIABILITIES Special Revenue Reserve Fund in Gujarat.- (1) Out of the investments in the cash balance investment account which remain with the State of Maharashtra after giving effect to the provisions of section 51, such securities of the value of 1,420 lakhs of rupees as the Central Government may by order specify shall stand transferred to the State of Gujarat. (2) There shall be constituted in the State of Gujarat a Fund to be called the Special Revenue Reserve Fund consisting of the securities transferred to that State under sub-section (1) and such other securities belonging to the State of Gujarat of the value of 1,419 lakhs of rupees as the Central Government may be order specify तेव्हा पैसे ठरल्याप्रमाणेच दिले असावेत!! भेंडी
  • Log in or register to post comments

अस्सं

भारद्वाज
Wed, 05/05/2010 - 14:49 नवीन
अस्सं काय....... - जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments

५५ कोटी

तिमा
Wed, 05/05/2010 - 18:05 नवीन
पाकिस्तानला तर ५५ कोटी दिलेत. ते पण याच नियमांच्या आधारे का ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

मराठी

शेखर जोग
Wed, 05/05/2010 - 18:27 नवीन
मला पैसे देण्याबद्दल काही बोलायचे नाही. हा त्याकाळच्या नेत्यांचा प्रष्न होता. पण तुम्ही म्हणता ते खरे आहे मराठी मनाला पैसा, भांडवल, गुंतवणूक वगैरे गोष्टी नको वाटतात. हे बदलायला नको का? किती वर्षे आपण फक्त चाकोरीतून चालणार? मला वाटते आपण सर्वानी या विषयाकडे बारकाईने बघितले पाहिजे. तरच आणि तरच मराठी माणसे पुढे येतील. व ते नक्की होईल. कारण आपल्याला तल्लख बुध्दी आहे. धमक आहे. वाण आहे फक्त चाकोरीबाहेर विचार करण्याची. असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. गुंतवणूक, शेअर बाजार म्हटल्यावर बापरे! असे म्हणून चालणार नाही. दुर्दैवाने अजून कोणी मराठी फंड मॅनेजर मराठी लोकाना प्रोत्साहीत करण्यासाठी पुढे आलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा