मनमोहन सिंग - हे तुम्हाला जमेल का हो ?
गेले दहा एक वर्षे भारत देशाचे प्रधानमंत्री म्हणून कार्यरत असणारे. गेले तीन वर्षे " आता महागाई कमी " होईल असा
सूर लाउन रड्णार्या जनतेला " उगी उगी" म्ह्नणणारे शेतकर्याना ५०००० कोटी कर्ज माफी देणारे, जादूची कांडी माझ्याकडे नाही
असे म्हणणारे व तरीही जादूची काडी वाटेल असे अन्न सुरक्षा बिल आणणारे मनमोहन सिंग हे एकदा बोलते झाले.