मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नृत्य

महिला आघाडीची जुगलबंदी

क्रान्ति ·

मस्त कलंदर 26/07/2009 - 23:32
हे राग-बिग आपल्याला काही कळत नाही... पण गाणी जाम आवडतात.... हे घ्या यादीत आणखी थोडी भर... तशी बरीच गाणी आहेत.. पण लेख वाचतानाच आठवली ती गाणी... लारा लप्पा लारा लप्पा लायी लख दा.. , (म्हणजे नक्की काय हो??) लता नि उषा यांची जुगलबंदी... हो... तुमको पिया दिल दिया कितने नाझसे...(हा पिया चक्क चक्क अजित आहे) याच दोघींचंच आणखी एक अफलातून गाणं अपलम चपलम पोरी काय मस्त नाचतात हो.. ऐकलं बर्‍याचदा... कधीतरी शाळेत असताना रंगोलीमध्ये प्रथम पाहिलं नि त्यानंतर आजच.. पण चित्रफीत पाहिली नाही म्हणून गाण्याची जादू काही कमी होत नाही... पुन्हा मुस्लिमी ढंगातल्या शिनिमातलं... मेरे मेह्बूब में क्या कमी..., जीव ओवाळून टाकावा अशी लता नि शमशाद बेगम यांची कव्वाली.... तेरी मेहफिलमें किस्मत आज़माकर हम भी देखेंगे... या गाण्यात मला मधुबालापेक्षा निगार सुलतानच जास्त आवडली... पण त्यानंतर "जहनसीब... काँटोंको मुरझानेका खौफ नहीं होता!!!" हे वाक्य निगार नि दिलीपकुमारला अक्षरशः खाऊन टाकतं... लता नि आशाचं आणखी एक अतिशय आवडतं गाणं.. "ऐ चाँद जहाँ वो जायें".. हे बहुतेक शारदा मधलं... शमशाद्जींच्या आवाजाचा पोतच निराळा... त्यांची "कज़रा मोहब्बतवाला" नि "रेशमी सलवार कुर्ता जालीका" ही गाणी भेंड्या खेळताना कोणत्याही पक्षानं चालू केलं तेरी दोन्ही पक्ष तितक्याच उत्साहानं गातात.. नि गोरे गोरे ओ बाँके छोरे.. विसरून कसं चालेल... यातला एक आवाज लतादी हे माहीत होतं.. इथं दुवा टाकण्यासाठी थोडं गुगलवलं.. तर दुसरा आवाज अमीरबाई कर्नाटकींचा आहे असं कळलं.. नि गाणं माहीत होतं पण चित्रफीत आज प्रथमच पाहिली... :) मंडळी येऊद्यात आणखी गाण्यांच्या आठवणी नि दुवे!!!! (सध्या यूट्युबवरून गाणी उतरवण्यात व्यस्त) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

क्रान्ति 27/07/2009 - 00:43
दोनदा टंकलेला लेख हरवला म्हणून तीन भागांत टंकला! त्यात तुमच्या प्रतिसादातली बरीच गाणी दुव्यांसह दिली होती, पण तो जड होतोय की काय, या विचारानं दुवेही कमी केले. तशीही बरीच गाणी बघणीय नसतात, ऐकणीयच असतात ना! तुमचा प्रतिसाद मनापासून आवडला. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी

मस्त कलंदर 26/07/2009 - 23:32
हे राग-बिग आपल्याला काही कळत नाही... पण गाणी जाम आवडतात.... हे घ्या यादीत आणखी थोडी भर... तशी बरीच गाणी आहेत.. पण लेख वाचतानाच आठवली ती गाणी... लारा लप्पा लारा लप्पा लायी लख दा.. , (म्हणजे नक्की काय हो??) लता नि उषा यांची जुगलबंदी... हो... तुमको पिया दिल दिया कितने नाझसे...(हा पिया चक्क चक्क अजित आहे) याच दोघींचंच आणखी एक अफलातून गाणं अपलम चपलम पोरी काय मस्त नाचतात हो.. ऐकलं बर्‍याचदा... कधीतरी शाळेत असताना रंगोलीमध्ये प्रथम पाहिलं नि त्यानंतर आजच.. पण चित्रफीत पाहिली नाही म्हणून गाण्याची जादू काही कमी होत नाही... पुन्हा मुस्लिमी ढंगातल्या शिनिमातलं... मेरे मेह्बूब में क्या कमी..., जीव ओवाळून टाकावा अशी लता नि शमशाद बेगम यांची कव्वाली.... तेरी मेहफिलमें किस्मत आज़माकर हम भी देखेंगे... या गाण्यात मला मधुबालापेक्षा निगार सुलतानच जास्त आवडली... पण त्यानंतर "जहनसीब... काँटोंको मुरझानेका खौफ नहीं होता!!!" हे वाक्य निगार नि दिलीपकुमारला अक्षरशः खाऊन टाकतं... लता नि आशाचं आणखी एक अतिशय आवडतं गाणं.. "ऐ चाँद जहाँ वो जायें".. हे बहुतेक शारदा मधलं... शमशाद्जींच्या आवाजाचा पोतच निराळा... त्यांची "कज़रा मोहब्बतवाला" नि "रेशमी सलवार कुर्ता जालीका" ही गाणी भेंड्या खेळताना कोणत्याही पक्षानं चालू केलं तेरी दोन्ही पक्ष तितक्याच उत्साहानं गातात.. नि गोरे गोरे ओ बाँके छोरे.. विसरून कसं चालेल... यातला एक आवाज लतादी हे माहीत होतं.. इथं दुवा टाकण्यासाठी थोडं गुगलवलं.. तर दुसरा आवाज अमीरबाई कर्नाटकींचा आहे असं कळलं.. नि गाणं माहीत होतं पण चित्रफीत आज प्रथमच पाहिली... :) मंडळी येऊद्यात आणखी गाण्यांच्या आठवणी नि दुवे!!!! (सध्या यूट्युबवरून गाणी उतरवण्यात व्यस्त) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

क्रान्ति 27/07/2009 - 00:43
दोनदा टंकलेला लेख हरवला म्हणून तीन भागांत टंकला! त्यात तुमच्या प्रतिसादातली बरीच गाणी दुव्यांसह दिली होती, पण तो जड होतोय की काय, या विचारानं दुवेही कमी केले. तशीही बरीच गाणी बघणीय नसतात, ऐकणीयच असतात ना! तुमचा प्रतिसाद मनापासून आवडला. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
3

कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं.

बहुगुणी ·

विसोबा खेचर 24/07/2009 - 10:40
आपला देश इतरांनी अनुकरण करावं अशा काही अजरामर कलाकृती प्रसवतो हे खरं आहेच,
येस्स! संगीत-नृत्य कलेच्या बाबतीत वुई आर नंबर वनच आहोत!
पण त्या कलाकृती अंगिकारण्याची वृत्ती इतर देशीय ठेवतात हेही कौतुकास्पदच.
नक्कीच. आजा सोनियेचा दुवा पाहिला.. मस्त आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नक्कीच. आजा सोनियेचा दुवा पाहिला.. मस्त आहे!
पुरूषी आवाज असताना तिच्या हालचालीही पुरूषी होतात आणि स्त्रीच्या आवाजाला लगेच नाजूकपणा येतो, हे मलाही जाणवलं. गंमत वाटली ती तिच्या कपड्यांच्या बदलणार्‍या रंगांची! एकतर आपल्या चित्रपटांमधल्या गाण्यांमधे कपडे बदलतात, तिने फक्त संगणकावर कपड्यांचा आणि गवत, खिडक्यांचे ब्लाईंड्स इत्यादी रंग बदलून याचीही जाणीव दाखवली आहे. माझी एक चिनी हाऊसमेट आणि मैत्रिण माझ्याकडे राज कपूरच्या गाण्यांची ऑडीओ कॅसेट तिच्या आजीसाठी मागत होती, तिची एकदम आठवण झाली. अदिती

तुम्ही सांगितलेली आठवण छानच आहे, जपून ठेवण्यासारखीच आहे. आणि ते दुवेही मस्त हो, बहुगुणी शेठ. साधारणपणे अभारतिय लोकांना काही हावभाव खूप रूळल्याशिवाय नीट जमत नाहीत. पण ही पोरगी तयार आहे एकदम. ग्रेट. बिपिन कार्यकर्ते

अनामिक 24/07/2009 - 23:34
हापिसात असल्याने अजून व्हिडीओ पाहिले नाहीत... पण एक गोष्टं आठवली... चिनमधेच नव्हे तर टर्कीमधेही राज कपूरचे चित्रपट डब करून पाहिल्या जायचे, पण गाणी मात्र हिंदीत असायची (म्हणे). माझा लॅबमेट जो टर्कीमधून आलेला त्याने तिथे राजकपूर फार फेमस होता असे सांगीतले. त्याला तर 'आवारा हूं...'ची धूनही व्यवस्थीत येत होती. -अनामिक

भाग्यश्री 25/07/2009 - 00:59
सही आहे लेख! दुवेही मस्त! खूप वेळा लिहीले आहे मी हे खरं तर! पण लिहीते परत.. लास वेगासला व्हेनेशिअन कॅसिनो मधे एका आजोबांनी अ‍ॅकॉर्डीअन वर आवारा हू, इचक दाना बिचक दाना गाऊन, वाजवून दाखवले होते! मस्त वाटलं होतं!! राज कपूर भलताच फेमस होता ना! http://www.bhagyashree.co.cc/

प्राजु 25/07/2009 - 01:33
खूपच सुंदर. लेख आणि दुवेही! तिचं स्वतःला झोकून देऊन नाचणं खूप आवडलं. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लवंगी 25/07/2009 - 07:14
"मिशा" माझा एक रशियन सहकारी राजकपुरचा अस्सल चाहता होता. आम्ही काम करता करता तासन तास "आवारा हू ", "मेरा जुता है जपानी" गुणगुणत बसायचो. तर टिम नावाचा अमेरीकन सहकारी भीमसेन जोशींच्या गाण्याचा दिवाणा आहे. कलेला सीमा-भाषेच बंधन नसते हेच खरं.

नीधप 26/07/2009 - 09:40
ह्म्म मी आमच्या कॉश्च्युम शॉपमधे सगळ्यांना गुलाम अलीच्या गझलांपासून त्यावेळेला लेटेस्ट असलेल्या दिलसे, ताल च्या गाण्यांपर्यंत, फड सांभाळ पासून प्रीतरंगमधल्या कोहिकडे गेली मया कुक्काची टिकली पर्यंत सगळं ऐकायला लावलं होतं तीन वर्षात. सगळ्यांना छैय्या छैय्या जरा जास्तंच आवडलं होतं. अनेकांना तेव्हा गाणी कॉपी करून दिली होती. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

सुनील 27/09/2009 - 05:49
जालावर भटकंती करीत असताना ही चित्रफीत मिळाली. ही म्हणे श्रीलंकेतील पहिली कराओके संगीताची चित्रफीत. पण गाण्याचे शब्द ऐका - आपल्या कोंकणी भाषेतील!! कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं हे खरंय! " alt="" /> Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बहुगुणी 19/07/2011 - 03:30
माझा स्वतःचाच धागा वरती आणल्याबद्दल थोडं चोरटं वाटतंय, पण तासभर मोकळा वेळ मिळाला आणि या धाग्याची आठवण करून देणारे काही व्हिडिओज एकापाठोपाठ एक मिळाले, म्हणून ते इथे देतोय. या आधी मी भारतीय वंशाच्या पण अमराठी मुलांनी गायलेली मराठी गाणी शोधतांना सापडलेली अनुषा आणि पियानो/कीबोर्ड वाजवणारे वा गाणारे इतर बालकलाकार यांच्या विषयी लिहिलं होतं. आज ओळख करून देतोय ती 'कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं' हे पुन्हा एकदा सिद्ध करणार्‍या काही अ-भारतीय कलाकारांची. इथे तुम्हाला ते दिसतील ते भारतीय गाणी गातांना (एका अपवादांत नाचतांना). आवारा हूं एक लडकी की तुम्हें क्या सुनाऊं दासतां पुढची बरीचशी गाणी गाणारी चिनी 'एमी' ही गायिका बरीच वर्षे भारताच्या प्रेमात आहे, आणि तिची लतादीदींवर बरीच भक्ती आहे. आओ ना, आओ ना देख लो आवाज़ देकर चुरा लिया है तुम ने लूटे कोई मन का नगर ओ यारा रब रुस जाने दे थोडा रेशम लगता है कभी कभी मेरे दिल में हम तो भई जैसे हैं वैसे रहेंगे मैं ता यारा दीवाना तेरा जाट यमला (कोरियन कलाकार पंजाबी गीतावर नाचतांना) mai ta yaara deewana tera jat yamla (Koreans dancing to a Punjabi song) छिन्न छिन्न आसय (हे गाणं अर्थातच 'दिल है छोटासा' याचं मूळ रूप आहे) वंदे मातरम (खरं तर त्याचं तामीळ रूप) गातांना एक चिनी कलाकार खुद्द ए आर रेहेमानच्या उपस्थितीत शेवटी, याच लेखात म्हंटलं होतं ते पुन्हा उद्धृत करतो: अशी आणखीही अनेक उदाहरणं डोळे उघडे ठेवले तर सापडतील, तुम्हालाही माहीत असतील. आपला देश इतरांनी अनुकरण करावं अशा काही अजरामर कलाकृती प्रसवतो हे खरं आहेच, पण त्या कलाकृती अंगिकारण्याची वृत्ती इतर देशीय ठेवतात हेही कौतुकास्पदच!

मेघवेडा 20/07/2011 - 03:42
छान लेख! एक एक दुवेही अप्रतिम! एमीची गाणीही आवडली! माझ्या ओळखीतलेही काही अभारतीय लोक उत्तम भांगडा करतात आणि मला भांगडा नीट येत नाही म्हणून हसतात देखील माझ्यावर!

नंदन 19/08/2011 - 14:48
नवीन दिलेली गाणीही आवडली. त्याचबरोबर Hmong लोकांच्या परिस्थितीबद्दल दिलेली माहितीही. तिला तमिळ गाणं म्हणताना पाहून एका जालस्नेह्याने सांगितलेलं - दुसर्‍या महायुद्धात जपानी सैन्यापासून वाचवण्यासाठी तमिळ कुटुंबांच्या घरी आश्रय घेतल्यामुळे अस्खलित तमिळ बोलता येणार्‍या चिनी आजीबाईंचं उदाहरण आठवलं.

बहुगुणी 09/08/2015 - 04:30
स्वतःचाच धागा बर्‍याच वर्षांनी वरती काढायचा प्रमाद करतो आहे, कारण खटपट्या यांनी खरडफळ्यावर दिलेला हा अप्रतिम दुवा पाहिला आणि या धाग्याची आठवण झाली: आता या फारीनच्या कोळणी पहा https://www.facebook.com/manish.patil.1042/videos/869140219845209/

Posted by Manish Patil on Friday, August 7, 2015
कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं हेच पुन्हा जाणवलं!

In reply to by बहुगुणी

दुवा चालत नाही. तुम्ही लेखात ज्या चिनी प्रांताचा उल्लेख केला आहे त्याचे नाव युन्नान (Yunnan) आहे. हिमालय नेपाळ व भारतातून उत्तर मियानमार मार्गे चीनमध्ये शिरतो... तोच हा युन्नान. माझ्या मते हा चीनचा सर्वात जास्त निसर्गसुंदर प्रांत आहे. त्याची उत्तर-पश्चिम सीमा भारताच्या उत्तर-पूर्व सीमेपासून केवळ १२५ किमी दूर आहे ! हा भाग सांस्कृतीकरित्या तिबेटशी खूप जवळ आहे. आजही तेथे हिंदी चित्रपट बघितले जातात, हिंदी गाणी आवडीने ऐकली जातात आणि लोकांना भारतियांबद्दल आपुलकी आहे. तिथल्या अनेक लोकांनी भारतात शिक्षण घेतलेले आहे. चीनच्या भटकंतीत याच एका प्रांतात मला हिंदीत बोलून चकीत करणारे लोक भेटले होते ! माझे तिथले अनुभव इथे (भाग ८ ते १२) वाचता/बघता येतील.

विसोबा खेचर 24/07/2009 - 10:40
आपला देश इतरांनी अनुकरण करावं अशा काही अजरामर कलाकृती प्रसवतो हे खरं आहेच,
येस्स! संगीत-नृत्य कलेच्या बाबतीत वुई आर नंबर वनच आहोत!
पण त्या कलाकृती अंगिकारण्याची वृत्ती इतर देशीय ठेवतात हेही कौतुकास्पदच.
नक्कीच. आजा सोनियेचा दुवा पाहिला.. मस्त आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नक्कीच. आजा सोनियेचा दुवा पाहिला.. मस्त आहे!
पुरूषी आवाज असताना तिच्या हालचालीही पुरूषी होतात आणि स्त्रीच्या आवाजाला लगेच नाजूकपणा येतो, हे मलाही जाणवलं. गंमत वाटली ती तिच्या कपड्यांच्या बदलणार्‍या रंगांची! एकतर आपल्या चित्रपटांमधल्या गाण्यांमधे कपडे बदलतात, तिने फक्त संगणकावर कपड्यांचा आणि गवत, खिडक्यांचे ब्लाईंड्स इत्यादी रंग बदलून याचीही जाणीव दाखवली आहे. माझी एक चिनी हाऊसमेट आणि मैत्रिण माझ्याकडे राज कपूरच्या गाण्यांची ऑडीओ कॅसेट तिच्या आजीसाठी मागत होती, तिची एकदम आठवण झाली. अदिती

तुम्ही सांगितलेली आठवण छानच आहे, जपून ठेवण्यासारखीच आहे. आणि ते दुवेही मस्त हो, बहुगुणी शेठ. साधारणपणे अभारतिय लोकांना काही हावभाव खूप रूळल्याशिवाय नीट जमत नाहीत. पण ही पोरगी तयार आहे एकदम. ग्रेट. बिपिन कार्यकर्ते

अनामिक 24/07/2009 - 23:34
हापिसात असल्याने अजून व्हिडीओ पाहिले नाहीत... पण एक गोष्टं आठवली... चिनमधेच नव्हे तर टर्कीमधेही राज कपूरचे चित्रपट डब करून पाहिल्या जायचे, पण गाणी मात्र हिंदीत असायची (म्हणे). माझा लॅबमेट जो टर्कीमधून आलेला त्याने तिथे राजकपूर फार फेमस होता असे सांगीतले. त्याला तर 'आवारा हूं...'ची धूनही व्यवस्थीत येत होती. -अनामिक

भाग्यश्री 25/07/2009 - 00:59
सही आहे लेख! दुवेही मस्त! खूप वेळा लिहीले आहे मी हे खरं तर! पण लिहीते परत.. लास वेगासला व्हेनेशिअन कॅसिनो मधे एका आजोबांनी अ‍ॅकॉर्डीअन वर आवारा हू, इचक दाना बिचक दाना गाऊन, वाजवून दाखवले होते! मस्त वाटलं होतं!! राज कपूर भलताच फेमस होता ना! http://www.bhagyashree.co.cc/

प्राजु 25/07/2009 - 01:33
खूपच सुंदर. लेख आणि दुवेही! तिचं स्वतःला झोकून देऊन नाचणं खूप आवडलं. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लवंगी 25/07/2009 - 07:14
"मिशा" माझा एक रशियन सहकारी राजकपुरचा अस्सल चाहता होता. आम्ही काम करता करता तासन तास "आवारा हू ", "मेरा जुता है जपानी" गुणगुणत बसायचो. तर टिम नावाचा अमेरीकन सहकारी भीमसेन जोशींच्या गाण्याचा दिवाणा आहे. कलेला सीमा-भाषेच बंधन नसते हेच खरं.

नीधप 26/07/2009 - 09:40
ह्म्म मी आमच्या कॉश्च्युम शॉपमधे सगळ्यांना गुलाम अलीच्या गझलांपासून त्यावेळेला लेटेस्ट असलेल्या दिलसे, ताल च्या गाण्यांपर्यंत, फड सांभाळ पासून प्रीतरंगमधल्या कोहिकडे गेली मया कुक्काची टिकली पर्यंत सगळं ऐकायला लावलं होतं तीन वर्षात. सगळ्यांना छैय्या छैय्या जरा जास्तंच आवडलं होतं. अनेकांना तेव्हा गाणी कॉपी करून दिली होती. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

सुनील 27/09/2009 - 05:49
जालावर भटकंती करीत असताना ही चित्रफीत मिळाली. ही म्हणे श्रीलंकेतील पहिली कराओके संगीताची चित्रफीत. पण गाण्याचे शब्द ऐका - आपल्या कोंकणी भाषेतील!! कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं हे खरंय! " alt="" /> Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बहुगुणी 19/07/2011 - 03:30
माझा स्वतःचाच धागा वरती आणल्याबद्दल थोडं चोरटं वाटतंय, पण तासभर मोकळा वेळ मिळाला आणि या धाग्याची आठवण करून देणारे काही व्हिडिओज एकापाठोपाठ एक मिळाले, म्हणून ते इथे देतोय. या आधी मी भारतीय वंशाच्या पण अमराठी मुलांनी गायलेली मराठी गाणी शोधतांना सापडलेली अनुषा आणि पियानो/कीबोर्ड वाजवणारे वा गाणारे इतर बालकलाकार यांच्या विषयी लिहिलं होतं. आज ओळख करून देतोय ती 'कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं' हे पुन्हा एकदा सिद्ध करणार्‍या काही अ-भारतीय कलाकारांची. इथे तुम्हाला ते दिसतील ते भारतीय गाणी गातांना (एका अपवादांत नाचतांना). आवारा हूं एक लडकी की तुम्हें क्या सुनाऊं दासतां पुढची बरीचशी गाणी गाणारी चिनी 'एमी' ही गायिका बरीच वर्षे भारताच्या प्रेमात आहे, आणि तिची लतादीदींवर बरीच भक्ती आहे. आओ ना, आओ ना देख लो आवाज़ देकर चुरा लिया है तुम ने लूटे कोई मन का नगर ओ यारा रब रुस जाने दे थोडा रेशम लगता है कभी कभी मेरे दिल में हम तो भई जैसे हैं वैसे रहेंगे मैं ता यारा दीवाना तेरा जाट यमला (कोरियन कलाकार पंजाबी गीतावर नाचतांना) mai ta yaara deewana tera jat yamla (Koreans dancing to a Punjabi song) छिन्न छिन्न आसय (हे गाणं अर्थातच 'दिल है छोटासा' याचं मूळ रूप आहे) वंदे मातरम (खरं तर त्याचं तामीळ रूप) गातांना एक चिनी कलाकार खुद्द ए आर रेहेमानच्या उपस्थितीत शेवटी, याच लेखात म्हंटलं होतं ते पुन्हा उद्धृत करतो: अशी आणखीही अनेक उदाहरणं डोळे उघडे ठेवले तर सापडतील, तुम्हालाही माहीत असतील. आपला देश इतरांनी अनुकरण करावं अशा काही अजरामर कलाकृती प्रसवतो हे खरं आहेच, पण त्या कलाकृती अंगिकारण्याची वृत्ती इतर देशीय ठेवतात हेही कौतुकास्पदच!

मेघवेडा 20/07/2011 - 03:42
छान लेख! एक एक दुवेही अप्रतिम! एमीची गाणीही आवडली! माझ्या ओळखीतलेही काही अभारतीय लोक उत्तम भांगडा करतात आणि मला भांगडा नीट येत नाही म्हणून हसतात देखील माझ्यावर!

नंदन 19/08/2011 - 14:48
नवीन दिलेली गाणीही आवडली. त्याचबरोबर Hmong लोकांच्या परिस्थितीबद्दल दिलेली माहितीही. तिला तमिळ गाणं म्हणताना पाहून एका जालस्नेह्याने सांगितलेलं - दुसर्‍या महायुद्धात जपानी सैन्यापासून वाचवण्यासाठी तमिळ कुटुंबांच्या घरी आश्रय घेतल्यामुळे अस्खलित तमिळ बोलता येणार्‍या चिनी आजीबाईंचं उदाहरण आठवलं.

बहुगुणी 09/08/2015 - 04:30
स्वतःचाच धागा बर्‍याच वर्षांनी वरती काढायचा प्रमाद करतो आहे, कारण खटपट्या यांनी खरडफळ्यावर दिलेला हा अप्रतिम दुवा पाहिला आणि या धाग्याची आठवण झाली: आता या फारीनच्या कोळणी पहा https://www.facebook.com/manish.patil.1042/videos/869140219845209/

Posted by Manish Patil on Friday, August 7, 2015
कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं हेच पुन्हा जाणवलं!

In reply to by बहुगुणी

दुवा चालत नाही. तुम्ही लेखात ज्या चिनी प्रांताचा उल्लेख केला आहे त्याचे नाव युन्नान (Yunnan) आहे. हिमालय नेपाळ व भारतातून उत्तर मियानमार मार्गे चीनमध्ये शिरतो... तोच हा युन्नान. माझ्या मते हा चीनचा सर्वात जास्त निसर्गसुंदर प्रांत आहे. त्याची उत्तर-पश्चिम सीमा भारताच्या उत्तर-पूर्व सीमेपासून केवळ १२५ किमी दूर आहे ! हा भाग सांस्कृतीकरित्या तिबेटशी खूप जवळ आहे. आजही तेथे हिंदी चित्रपट बघितले जातात, हिंदी गाणी आवडीने ऐकली जातात आणि लोकांना भारतियांबद्दल आपुलकी आहे. तिथल्या अनेक लोकांनी भारतात शिक्षण घेतलेले आहे. चीनच्या भटकंतीत याच एका प्रांतात मला हिंदीत बोलून चकीत करणारे लोक भेटले होते ! माझे तिथले अनुभव इथे (भाग ८ ते १२) वाचता/बघता येतील.
खूप वर्षांपूर्वी माझ्या बरोबर लॉस एंजेलिस येथे एक चिनी स्त्री सहकारी काम करीत होती. पेली ली नाव तिचं. तिच्या सुरूवातीच्या काळात तिच्याशी इंग्लिश मध्ये संवाद साधणं म्हणजे एक कसरतच होती (आजही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.) मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की मला हवं असल्यास तिला कामावरून कमी करून व्यवस्थित इंग्लिश बोलणारा/री दुसरी कोणी व्यक्ती टेक्निशिअन म्हणून मला हवी असल्यास ते व्यवस्था करतील.

लय आणि ताल शरिरातून व्यक्त करणे

धनंजय ·

श्रावण मोडक 30/06/2009 - 12:52
ही चीज घाईत वाचण्याची नाही. सवडीने वाचून प्रतिसाद नोंदवतो. पण चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by श्रावण मोडक

विसोबा खेचर 30/06/2009 - 14:16
सवडीने वाचून प्रतिसाद नोंदवतो. पण चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. हेच म्हणतो.. विषय बरच मोठा आहे. सवडीने लिहितो... तात्या.

परेडच्या वेळी हॅहॅहॅ केल कि आमचा कवटी मास्तर (प्रशिक्षणार्थी सहकार्‍यांनी पाडलेले नांव) आम्हाला रगडून काढीन अशी धमकी कायम देत असे. वायरलेसवाले स्वतःला जास्ती शाने समजतात काय? तेज चल ला ताल व धीरे चल ला लय चुकली की आमच्या शिक्षणाचा उद्धार करण्याची संधी मास्तर सोडत नसे. ग्राउंडच्या टोकापर्यंत तेज चल करुन शेवटच्या क्षणी पिछे मूड खाली ,एक, दो ,तीन, चार... असे असंख्य वेळी करुन आमचा रगडा तो करीत असे. शिरोमणी परेड (सेरिमोनिय परेड) च्या वेळी धीरे चल च्या वेळी बँड वरील म्युजिक आणी विंग्रजी पिक्चर च्या बॉल डान्स च्या वेळी असलेल्या म्युजिक यात कमालीचे साम्य आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दिगम्भा 30/06/2009 - 16:14
फ्रेड अ‍ॅस्टेअर ची अप्रतिम लयकारी येथे दाखविल्याबद्दल धन्यवाद. खरं तर मला स्वतः थोडेसे भारतीय / शास्त्रीय संगीत सोडल्यास इतर कोणत्याही संगीतात गती नाही. पण मला तुमचा वसुधैव कुटुंबकम् हा हिंदू दृष्टिकोन आवडतो व कौतुकास्पद वाटतो. (त्याविरुद्धच्या मुस्लिम दृष्टिकोनाबद्दल लिहायला हात शिवशिवतायत पण जाऊदे - तुमच्या लेखाखाली ते शोभणार नाही) - दिगम्भा

In reply to by दिगम्भा

विसोबा खेचर 30/06/2009 - 16:19
(त्याविरुद्धच्या मुस्लिम दृष्टिकोनाबद्दल लिहायला हात शिवशिवतायत पण जाऊदे - तुमच्या लेखाखाली ते शोभणार नाही) स्वतंत्र लेख लिहावा ही विनंती, वाचायला आवडेल! तात्या.

कपिल काळे 30/06/2009 - 17:45
मुखपृष्ठावरील शीर्षक वाचून हा लेख सामंतकाकांचा असेल असे वाटले होते. पण तो निघाला धनंजयचा. वेगळ्या विषयावरचे छान लेखन!!

श्रावण मोडक 30/06/2009 - 18:34
प्रतिक्रिया देत नाही, कारण लेख उत्तम यापलीकडे काहीही प्रतिक्रिया उमटली नाही. त्याचे एक कारण आहे. ताल, ठेका यात मी मुळातच अज्ञानी. काही वर्षांपूर्वी सातपुड्याच्या पहिल्या पुड्याच्या (महाराष्ट्रात) पायथ्याशी गेलो होतो. होळी होती. रात्री नृत्य स्पर्धा होती. ढोलांची स्पर्धा होती. तेव्हा ताल, ठेका असाच मनात घुसला होता. त्यावेळी तिथल्या काही वयोवृद्धांशी चर्चा केली होती. चर्चा म्हणजे त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न. या तालाची, ठेक्याची प्रेरणा काय? माझा प्रश्न त्यांना उमजला नाही. त्यांच्या भाषेत तो मांडण्याची माझी पात्रताच नव्हती. कारण, त्या नाचात असलेला ठेका, स्पंदनं यांनीच मोहवला गेलो होतो. त्यानंतर तो प्रयत्न पुन्हा केलाच नाही. पण धनंजय, तुझ्या या लेखाने पुन्हा तो विषय जागा केला. आता निघालो आहे तिकडेच. यावेळी पाहू काही उत्तर मिळते का? उत्तर म्हणण्यापेक्षा माझ्या आकलनात काही भर पडते का पाहू.

सहज 01/07/2009 - 07:43
लेख नक्की काय सांगतो कळले नाही (सर्व धर्म सारखे सोडून) पण वेगवेगळ्या फिती बघायला मजा आली. तासनतास एक से बढकर एक नृत्य करु शकणार्‍या कलाकारांबद्दल आदर आहेच. >मग पावलांना ती चुकते म्हणून मुकाट बाहेर पडतो हे गाणे पाहून/ऐकून सरावाने नृत्य जमावे :-)

In reply to by सहज

धन्यासेठच्या व्यासंगाला, त्याच्यातल्या त्या अभ्यासकाला आपला बॉ नमस्कार आहे. नृत्याच्या चित्रफिती पाहिल्या, त्यातील बारकावेही पाहिले. पण समजून घ्यायला जडच जात आहे, तरी पुन्हा-पुन्हा वाचून विषय समजून घेत आहे. -दिलीप बिरुटे

श्रावण मोडक 30/06/2009 - 12:52
ही चीज घाईत वाचण्याची नाही. सवडीने वाचून प्रतिसाद नोंदवतो. पण चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by श्रावण मोडक

विसोबा खेचर 30/06/2009 - 14:16
सवडीने वाचून प्रतिसाद नोंदवतो. पण चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. हेच म्हणतो.. विषय बरच मोठा आहे. सवडीने लिहितो... तात्या.

परेडच्या वेळी हॅहॅहॅ केल कि आमचा कवटी मास्तर (प्रशिक्षणार्थी सहकार्‍यांनी पाडलेले नांव) आम्हाला रगडून काढीन अशी धमकी कायम देत असे. वायरलेसवाले स्वतःला जास्ती शाने समजतात काय? तेज चल ला ताल व धीरे चल ला लय चुकली की आमच्या शिक्षणाचा उद्धार करण्याची संधी मास्तर सोडत नसे. ग्राउंडच्या टोकापर्यंत तेज चल करुन शेवटच्या क्षणी पिछे मूड खाली ,एक, दो ,तीन, चार... असे असंख्य वेळी करुन आमचा रगडा तो करीत असे. शिरोमणी परेड (सेरिमोनिय परेड) च्या वेळी धीरे चल च्या वेळी बँड वरील म्युजिक आणी विंग्रजी पिक्चर च्या बॉल डान्स च्या वेळी असलेल्या म्युजिक यात कमालीचे साम्य आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दिगम्भा 30/06/2009 - 16:14
फ्रेड अ‍ॅस्टेअर ची अप्रतिम लयकारी येथे दाखविल्याबद्दल धन्यवाद. खरं तर मला स्वतः थोडेसे भारतीय / शास्त्रीय संगीत सोडल्यास इतर कोणत्याही संगीतात गती नाही. पण मला तुमचा वसुधैव कुटुंबकम् हा हिंदू दृष्टिकोन आवडतो व कौतुकास्पद वाटतो. (त्याविरुद्धच्या मुस्लिम दृष्टिकोनाबद्दल लिहायला हात शिवशिवतायत पण जाऊदे - तुमच्या लेखाखाली ते शोभणार नाही) - दिगम्भा

In reply to by दिगम्भा

विसोबा खेचर 30/06/2009 - 16:19
(त्याविरुद्धच्या मुस्लिम दृष्टिकोनाबद्दल लिहायला हात शिवशिवतायत पण जाऊदे - तुमच्या लेखाखाली ते शोभणार नाही) स्वतंत्र लेख लिहावा ही विनंती, वाचायला आवडेल! तात्या.

कपिल काळे 30/06/2009 - 17:45
मुखपृष्ठावरील शीर्षक वाचून हा लेख सामंतकाकांचा असेल असे वाटले होते. पण तो निघाला धनंजयचा. वेगळ्या विषयावरचे छान लेखन!!

श्रावण मोडक 30/06/2009 - 18:34
प्रतिक्रिया देत नाही, कारण लेख उत्तम यापलीकडे काहीही प्रतिक्रिया उमटली नाही. त्याचे एक कारण आहे. ताल, ठेका यात मी मुळातच अज्ञानी. काही वर्षांपूर्वी सातपुड्याच्या पहिल्या पुड्याच्या (महाराष्ट्रात) पायथ्याशी गेलो होतो. होळी होती. रात्री नृत्य स्पर्धा होती. ढोलांची स्पर्धा होती. तेव्हा ताल, ठेका असाच मनात घुसला होता. त्यावेळी तिथल्या काही वयोवृद्धांशी चर्चा केली होती. चर्चा म्हणजे त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न. या तालाची, ठेक्याची प्रेरणा काय? माझा प्रश्न त्यांना उमजला नाही. त्यांच्या भाषेत तो मांडण्याची माझी पात्रताच नव्हती. कारण, त्या नाचात असलेला ठेका, स्पंदनं यांनीच मोहवला गेलो होतो. त्यानंतर तो प्रयत्न पुन्हा केलाच नाही. पण धनंजय, तुझ्या या लेखाने पुन्हा तो विषय जागा केला. आता निघालो आहे तिकडेच. यावेळी पाहू काही उत्तर मिळते का? उत्तर म्हणण्यापेक्षा माझ्या आकलनात काही भर पडते का पाहू.

सहज 01/07/2009 - 07:43
लेख नक्की काय सांगतो कळले नाही (सर्व धर्म सारखे सोडून) पण वेगवेगळ्या फिती बघायला मजा आली. तासनतास एक से बढकर एक नृत्य करु शकणार्‍या कलाकारांबद्दल आदर आहेच. >मग पावलांना ती चुकते म्हणून मुकाट बाहेर पडतो हे गाणे पाहून/ऐकून सरावाने नृत्य जमावे :-)

In reply to by सहज

धन्यासेठच्या व्यासंगाला, त्याच्यातल्या त्या अभ्यासकाला आपला बॉ नमस्कार आहे. नृत्याच्या चित्रफिती पाहिल्या, त्यातील बारकावेही पाहिले. पण समजून घ्यायला जडच जात आहे, तरी पुन्हा-पुन्हा वाचून विषय समजून घेत आहे. -दिलीप बिरुटे
लय आणि ताल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्या शरिरात व्यक्त होताना त्यांचा घनिष्ठ संबंधही आहे. तालाबद्दल तात्यांनी लेख लिहिला, त्यात त्यांनी आठवण करून दिली हृदयाच्या ठोक्यांमधला ताल हा आपल्या सर्वांमध्येच असतो. पुढे या ठिकाणीच मी वसंतराव देशपांड्यांची एक ध्वनिफीत ऐकली, त्यात त्यांनी सांगितले की हृदयाच्या ठोक्यातून येणारी अचल लय असते, तिच्यातून बदलती लयकारी येऊ शकत नाही - कारण हृदयाची लय अचानक बदलली तर जीव घाबरा होतो, सौंदर्यानुभव येत नाही. पण तरी तात्यांनी म्हटल्यासारखे हे खरेच जाणवते, की आपल्या शरिरात एकाप्रकारची लय असते.

"दिलाचा दिलवर भेटला..."

शरदिनी ·

टारझन 01/06/2009 - 00:22
बटाटे डोळे टमाटे कान नण्देचा नवरा इर्फ़ान खान
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) इरफान खानचे आणि संजय नार्वेकरचे डोळे किती छान आहेत नै ? अगदी मृगणयनी सारखे ..

क्रान्ति 01/06/2009 - 00:25
फर्मास लावणी! सुरेखा पुणेकर दिसल्या ठसक्यात नाचताना! वृंदगान तर खूपच धमाल! मजा आली. =D> =D> =D> क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा

भारी लावणी.... शब्द नाहीत माझ्याकडे वर्णावयासी... क्रांतितै म्हणते तसं, सुरेखा पुणेकर वगैरे चमकून गेल्या डोळ्यासमोर... =)) =)) =)) =)) =)) अवांतर: आजकाल शरदिनीबैंची कविता आली की एकदम टॉप प्रायॉरिटीवर बघतो धागा... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 01/06/2009 - 20:59
अवांतर: आजकाल शरदिनीबैंची कविता आली की एकदम टॉप प्रायॉरिटीवर बघतो धागा...
अतिअवांतर : परवा कोणा "मोकालाया दाही दिश्या" यांच्या धाग्यावर पण तुम्ही अशी प्रतिक्रिया दिली होती का हो ? ;) (प्लिज ह.घेणे) -टारझन

अनामिक 01/06/2009 - 01:46
मजा आली लावणी वाचून. वृंदगान तर लै भारी! (देवकाका लावणीला चाल लावतील का?) -अनामिक

प्रतिभेची गाडी १८० डिग्रीमध्ये वळालेली दिसते... :) ... साधारणपणे कवी लोक एकाच प्रकारच्या रचना करताना दिसतात... प्रेमकविता, निसर्गकविता वगैरे ... ( ज्या मला स्वतःला फारशा पसंत नाहीत असे आधीही म्हटले आहे) आपल्या आधीच्या दुर्बोध ? काव्याशी आपल्या या प्रकारच्या काव्याचा काहीही संबंध लावता येत नाही , असे मात्र म्हणावेसे वाटते.... या लावणीचा विषय नेहमीचाच आहे... सजणाची वाट पाहणारी स्त्री , एक खलपुरुष , थोडा सस्पेन्स आणि माफक सूचक शिणगाराचा शिडकावा अर्थात साजण भेटल्याचा आनंद अशी गोष्ट क्रमाक्रमाने पुढे सरते... ते बरे वाटले... पण आपण वृंदगान म्हणून जे काही लिहिलेले आहे, ते अफलातून आहे.... नायक आणि खलनायक यांच्यासाठी जी शाहरूख आणि इरफान यांची प्रतीके / उपमा ( की काय जे असते ते) त्यांच्या शारीरवैशिष्ट्यासकट वापरली आहेत , ती खास जमली आहेत.... या काव्यप्रकारासाठी मागे किनर्‍या आवाजात बायका नाचत हे वृंदगान करताना अक्षरशः दिसल्या. __/\__ ..... मीटर मध्ये मला ही लावणी ( वृन्दगान वगळता)नीट म्हणता मात्र आली नाही... ते वृत्ताचे बघा बुवा... अवांतर : हल्ली तमाशामध्ये पूर्वीच्या प्रकाराने सादरीकरण न होता हिन्दी फिल्म्सचा त्यावर फार वाईट परिणाम झालाय ( असे कुठेतरीवाचले होते).... या अर्थाने आपल्या लावणीला महाराष्ट्राची आजची लावणी म्हणावेसे वाटते.. :) (ह.घ्या) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भडकमकर मास्तर

>>हल्ली तमाशामध्ये पूर्वीच्या प्रकाराने सादरीकरण न होता हिन्दी फिल्म्सचा त्यावर फार वाईट परिणाम झालाय ( असे कुठेतरीवाचले होते) मास्तर आपल्या विचारांशी सहमत आहे. आम्ही नुकतेच ब-याच दिवसानंतर तमाशा पाहिला. संपूर्ण स्वरुप बदलले आहे. नीव्वल धांगड-धिंगा........ :( -दिलीप बिरुटे

प्रमोद देव 01/06/2009 - 09:56
मस्तच. अवांतर: चाल तयार आहे. वृंदगानासाठी भर्ती सुरु आहे, ;) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

अनंता 01/06/2009 - 12:22
आणि या लावणीची फर्माईश कळवली आहे, झुमरुतलैयाहून अनंता यांनी.. मिपाकर शरदिनी शेळके यांनी लिहीलेली लावणी - दिलाचा दिलवर भेटला. या गीताला स्वरसाज चढवलाय उषा मंगेशकर यांनी. संगीतकार : श्री प्रमोद देव. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

(येथे एक शीट्टी मारणारी व टोपी उडवणारी स्मायली कल्पावी) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

मनिष 01/06/2009 - 18:20
बटाटे डोळे टमाटे कान नण्देचा नवरा इर्फ़ान खान
धो, धो हसलो! =)) =)) बेडकाचे protruding eyes शिकलो होतो शाळेत, इरफान खानला पहिल्यांदा पाहिले तेंव्हा तेच आठवले. मूळ लावणी सहीच! त्या मेघनाने (भुस्कुटे) वाचले की नाही अजून? तिला भयानक आवडतो हा 'इर्फ़ान खान'!

In reply to by मनिष

लावणी आवडली होती, पण याच कारणाकरता मी काही प्रतिसाद लिहिला नव्हता. निषेधार्थ. असू देत हो त्याचे कान टमाटे, आणि डोळे गटाणे. त्याच्या भूमिका कसल्या एकाचढ एक आहेत पण. एक तरी चिकणाचुपडा माणूस आणा नि दाखवा असली वैविध्यपूर्ण (आणि तितकीच ताकदीची. नुसतं वैविध्य काय चाटायचंय?) कामं केलेला. शरदिनी, तुमच्या कविता मला आवडतात. पण इथे नकळत काही खाजगी आवडीनिवडींना धक्का लागल्यामुळे या लावणीचा निषेध. (ते खतरनाक वृंदगान नामक प्रकर्ण असूनसुद्धा. :() त्रिवार निषेध.

In reply to by मेघना भुस्कुटे

चतुरंग 02/06/2009 - 18:39
कसलं चाबूक काम करतो हा माणूस! बाकी स्क्रीनवरचे सगळे एकदम ऐरेगैरे वाटायला लागतात! ह्यानं खर्जाचा रियाज उत्तम केला आहे! ;) (तसं बघितलं तर हिंदी सिनेमात खरं उत्तम काम करणारे बरेचसे नट सर्वसाधारणच आहेत दिसायला नासिरुद्दिन, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, इरफान खान, परेश रावळ ....अजून बरेच सापडतील) चतुरंग

ऋषिकेश 01/06/2009 - 19:09
एकदमच मस्त! वृ़ंदगान तर पेश्शल... एक नंबर!!! :) अजून असं काहितरी ठसकेबाज येऊ द्या (लावणी फ्यान) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

नाना बेरके 02/06/2009 - 19:13
नणदेचा दादला डोळा मारी इष्टेटीवरती नज्जर सारी . . . वृंदगान : दादल्यानं हिकडं प्येटवलं रान नक्कीच हाये ह्यो शारूख खान बरं झालं , दुसर्‍याच्या 'ऐश्वर्या'वर डोळा ठेवणारा खान नाही टाकला लावणीत.

"दिलाचा दिलवर" शब्द वाचल्याबरोबरच पिंजरातील गाणे आठवुन गेले.("दिलाचा दिलवर जिवाचा जिवलग कुठं दिसंना मला..दिसला गं बाई दिसला..इ.इ.) हे गाणे अजुनही डोक्यात वाजतेय. बाकी शरदिनीतैंची इतकी सोपी कविता पाहुन पुन्हा डोके गरगरले. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

टारझन 01/06/2009 - 00:22
बटाटे डोळे टमाटे कान नण्देचा नवरा इर्फ़ान खान
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) इरफान खानचे आणि संजय नार्वेकरचे डोळे किती छान आहेत नै ? अगदी मृगणयनी सारखे ..

क्रान्ति 01/06/2009 - 00:25
फर्मास लावणी! सुरेखा पुणेकर दिसल्या ठसक्यात नाचताना! वृंदगान तर खूपच धमाल! मजा आली. =D> =D> =D> क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा

भारी लावणी.... शब्द नाहीत माझ्याकडे वर्णावयासी... क्रांतितै म्हणते तसं, सुरेखा पुणेकर वगैरे चमकून गेल्या डोळ्यासमोर... =)) =)) =)) =)) =)) अवांतर: आजकाल शरदिनीबैंची कविता आली की एकदम टॉप प्रायॉरिटीवर बघतो धागा... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 01/06/2009 - 20:59
अवांतर: आजकाल शरदिनीबैंची कविता आली की एकदम टॉप प्रायॉरिटीवर बघतो धागा...
अतिअवांतर : परवा कोणा "मोकालाया दाही दिश्या" यांच्या धाग्यावर पण तुम्ही अशी प्रतिक्रिया दिली होती का हो ? ;) (प्लिज ह.घेणे) -टारझन

अनामिक 01/06/2009 - 01:46
मजा आली लावणी वाचून. वृंदगान तर लै भारी! (देवकाका लावणीला चाल लावतील का?) -अनामिक

प्रतिभेची गाडी १८० डिग्रीमध्ये वळालेली दिसते... :) ... साधारणपणे कवी लोक एकाच प्रकारच्या रचना करताना दिसतात... प्रेमकविता, निसर्गकविता वगैरे ... ( ज्या मला स्वतःला फारशा पसंत नाहीत असे आधीही म्हटले आहे) आपल्या आधीच्या दुर्बोध ? काव्याशी आपल्या या प्रकारच्या काव्याचा काहीही संबंध लावता येत नाही , असे मात्र म्हणावेसे वाटते.... या लावणीचा विषय नेहमीचाच आहे... सजणाची वाट पाहणारी स्त्री , एक खलपुरुष , थोडा सस्पेन्स आणि माफक सूचक शिणगाराचा शिडकावा अर्थात साजण भेटल्याचा आनंद अशी गोष्ट क्रमाक्रमाने पुढे सरते... ते बरे वाटले... पण आपण वृंदगान म्हणून जे काही लिहिलेले आहे, ते अफलातून आहे.... नायक आणि खलनायक यांच्यासाठी जी शाहरूख आणि इरफान यांची प्रतीके / उपमा ( की काय जे असते ते) त्यांच्या शारीरवैशिष्ट्यासकट वापरली आहेत , ती खास जमली आहेत.... या काव्यप्रकारासाठी मागे किनर्‍या आवाजात बायका नाचत हे वृंदगान करताना अक्षरशः दिसल्या. __/\__ ..... मीटर मध्ये मला ही लावणी ( वृन्दगान वगळता)नीट म्हणता मात्र आली नाही... ते वृत्ताचे बघा बुवा... अवांतर : हल्ली तमाशामध्ये पूर्वीच्या प्रकाराने सादरीकरण न होता हिन्दी फिल्म्सचा त्यावर फार वाईट परिणाम झालाय ( असे कुठेतरीवाचले होते).... या अर्थाने आपल्या लावणीला महाराष्ट्राची आजची लावणी म्हणावेसे वाटते.. :) (ह.घ्या) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भडकमकर मास्तर

>>हल्ली तमाशामध्ये पूर्वीच्या प्रकाराने सादरीकरण न होता हिन्दी फिल्म्सचा त्यावर फार वाईट परिणाम झालाय ( असे कुठेतरीवाचले होते) मास्तर आपल्या विचारांशी सहमत आहे. आम्ही नुकतेच ब-याच दिवसानंतर तमाशा पाहिला. संपूर्ण स्वरुप बदलले आहे. नीव्वल धांगड-धिंगा........ :( -दिलीप बिरुटे

प्रमोद देव 01/06/2009 - 09:56
मस्तच. अवांतर: चाल तयार आहे. वृंदगानासाठी भर्ती सुरु आहे, ;) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

अनंता 01/06/2009 - 12:22
आणि या लावणीची फर्माईश कळवली आहे, झुमरुतलैयाहून अनंता यांनी.. मिपाकर शरदिनी शेळके यांनी लिहीलेली लावणी - दिलाचा दिलवर भेटला. या गीताला स्वरसाज चढवलाय उषा मंगेशकर यांनी. संगीतकार : श्री प्रमोद देव. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

(येथे एक शीट्टी मारणारी व टोपी उडवणारी स्मायली कल्पावी) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

मनिष 01/06/2009 - 18:20
बटाटे डोळे टमाटे कान नण्देचा नवरा इर्फ़ान खान
धो, धो हसलो! =)) =)) बेडकाचे protruding eyes शिकलो होतो शाळेत, इरफान खानला पहिल्यांदा पाहिले तेंव्हा तेच आठवले. मूळ लावणी सहीच! त्या मेघनाने (भुस्कुटे) वाचले की नाही अजून? तिला भयानक आवडतो हा 'इर्फ़ान खान'!

In reply to by मनिष

लावणी आवडली होती, पण याच कारणाकरता मी काही प्रतिसाद लिहिला नव्हता. निषेधार्थ. असू देत हो त्याचे कान टमाटे, आणि डोळे गटाणे. त्याच्या भूमिका कसल्या एकाचढ एक आहेत पण. एक तरी चिकणाचुपडा माणूस आणा नि दाखवा असली वैविध्यपूर्ण (आणि तितकीच ताकदीची. नुसतं वैविध्य काय चाटायचंय?) कामं केलेला. शरदिनी, तुमच्या कविता मला आवडतात. पण इथे नकळत काही खाजगी आवडीनिवडींना धक्का लागल्यामुळे या लावणीचा निषेध. (ते खतरनाक वृंदगान नामक प्रकर्ण असूनसुद्धा. :() त्रिवार निषेध.

In reply to by मेघना भुस्कुटे

चतुरंग 02/06/2009 - 18:39
कसलं चाबूक काम करतो हा माणूस! बाकी स्क्रीनवरचे सगळे एकदम ऐरेगैरे वाटायला लागतात! ह्यानं खर्जाचा रियाज उत्तम केला आहे! ;) (तसं बघितलं तर हिंदी सिनेमात खरं उत्तम काम करणारे बरेचसे नट सर्वसाधारणच आहेत दिसायला नासिरुद्दिन, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, इरफान खान, परेश रावळ ....अजून बरेच सापडतील) चतुरंग

ऋषिकेश 01/06/2009 - 19:09
एकदमच मस्त! वृ़ंदगान तर पेश्शल... एक नंबर!!! :) अजून असं काहितरी ठसकेबाज येऊ द्या (लावणी फ्यान) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

नाना बेरके 02/06/2009 - 19:13
नणदेचा दादला डोळा मारी इष्टेटीवरती नज्जर सारी . . . वृंदगान : दादल्यानं हिकडं प्येटवलं रान नक्कीच हाये ह्यो शारूख खान बरं झालं , दुसर्‍याच्या 'ऐश्वर्या'वर डोळा ठेवणारा खान नाही टाकला लावणीत.

"दिलाचा दिलवर" शब्द वाचल्याबरोबरच पिंजरातील गाणे आठवुन गेले.("दिलाचा दिलवर जिवाचा जिवलग कुठं दिसंना मला..दिसला गं बाई दिसला..इ.इ.) हे गाणे अजुनही डोक्यात वाजतेय. बाकी शरदिनीतैंची इतकी सोपी कविता पाहुन पुन्हा डोके गरगरले. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
वाटंला डोळे जीव थकला धनी कधी हो येता घरला साजण माझ्या स्वप्नीच आला मला दिलाचा दिलवर भेटला तगमग जिवाची होतेया भारी रात सरली कधी येतेया स्वारी वृंदगान : मर्दानी तोरा हसतोय छान हिच्चा नवरा शारूख खान माझा डोळाच पटकन लागला मला दिलाचा दिलवर भेटला नणदेचा दादला डोळा मारी इष्टेटीवरती नज्जर सारी वृंदगान : बटाटे डोळे टमाटे कान नण्देचा नवरा इर्फ़ान खान हा ठेवा मी जपून ठेवला मला दिलाचा दिलवर भेटला राती अचानक खोलीत आला मला पाहुनी दिवा मालवला..

कवितांचे मंचीय (नृत्य - नाट्यात्मक) अविष्कार :

भडकमकर मास्तर ·

=)) =)) मास्तर माझ्यामते त्या कार्यक्रमाचे नाव 'कधीतरी वेड्यागत' असे आहे. आणी हो कार्यक्रमाच्या शिर्षकातच कार्यक्रम काय आहे ह्याची हिंट दिलेली असताना तुम्ही ती क्लिप बघायचे धाडसच कसे केलेत ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

मराठमोळा 29/05/2009 - 18:39
मास्तर, निरिक्षण एकदम चांगलं आहे तुमचं. त्यात कवी मध्येच जिन्यावर जाणार, या दिव्यात उभा राहणार, या गोलात उभा राहणार.. हळूच तिच्या खांद्याला स्पर्श करणार मग ती दचकणार... मग तो शाहरुख खानसारखं तिच्याकडे बघणार.. =)) =)) =)) =)) पण आजकाल सगळं ऑनडिमांड झालेलं आहे. "लोकांना आवडतय ना.. मग चालु द्या" अशी वृत्ती आहे. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मुक्तसुनीत 29/05/2009 - 19:48
काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न दिसतो. जी झलक पाहिली त्यात फार मजा आली नाही. काव्यपंक्ती , त्यातल्या कल्पना घासून गुळगुळीत झाल्यासारख्या वाटल्या. आणि मूळ शब्दांचा पाया भुसभुशीत असल्याने , रंगमंचीय आविष्कार ओढून ताणून चंद्रबळ आणल्यागत. पण एकूणात हा प्रकार लोकप्रिय आहे असे दिसते. असो. अवांतर : मिपाला चिरपरिचित असलेल्या एका माणसाची खऊट कॉमेंट वाचली का ;-) : ह्या कार्यक्रमाचे नाव दोन बायका फजिती ऐका असे आहे का?

In reply to by मुक्तसुनीत

=)) =)) =)) पण एकूणात हा प्रकार लोकप्रिय आहे असे दिसते. हे बाकी खरे _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 29/05/2009 - 22:56
"अजून एक" यांची अजून एक जहबर्‍या कमेंट : खरे आणि कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाला आमच्यात "पुरुषांची मंगळागौर" म्हणतात ! =)) =)) =)) =))

क्रान्ति 29/05/2009 - 22:34
हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) हरित तृणांच्या ( पाच बोटं एकत्र करून आकाशाकडे दाखवत उघडमीट करणारी चार पोरं .. ही म्हणे गवताची ऎक्शन) मखमालीचे ( हात आडवे करून पंजे वरतीखालती)...तिसरीतही हे नृत्य माझ्या डोक्यात जात असे).... मुन्सिपाल्टीची शाळा आठवली. अजूनही असं काहीसं दिसलं की त्यावेळचे ते "बिगरी डान्स" आठवतात! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

चित्रा 30/05/2009 - 00:45
वेगळा प्रकार. थोडे नाटकी वाटते. खरे तर हा प्रयोग थेटरामध्ये जाऊन बघायला चांगले वाटत असेल, पण दोन बायका का ते कळले नाही! कविता अजून नीट ऐकली पाहिजे, दोन स्वभाव आहेत का वगैरे त्यासाठी.

चतुरंग 30/05/2009 - 01:32
खरं तर उत्तम (कविता + वाचनाला) बाकी कशाची आवश्यकता भासू नये! प्रत्येकच गोष्टीचा रंगमंचीय आविष्कार पात्ररुपात चांगला दिसेल असे नाही कारण कवितेत शब्दांकडे लक्ष जाणे जास्त महत्त्वाचे आहे/असायला हवे. त्यात अभिनयाला फारसा वाव नाही. ऐकणार्‍यांना त्यांना भासणार्‍या प्रतिमा दिसू द्यायला ह्या आविष्कारात काहीच जागा नाही. अतिरेकी प्रदर्शनाची हौस इतकेच मला जाणवले बाकी काही नाही. संदीप खरेच्या काही कविता मला अतिशय आवडलेल्या आहेत पण इथे कवितेचे शब्दही तेचतेच गुळगुळीत वाटले. (खुद के साथ बातां : रंगा, ही क्लिप बघणं म्हणजेच तू वेड्यासारखं वागलासच ना? मग झालं तर! ;) ) चतुरंग

योगी९०० 30/05/2009 - 02:38
हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) हरित तृणांच्या ( पाच बोटं एकत्र करून आकाशाकडे दाखवत उघडमीट करणारी चार पोरं .. ही म्हणे गवताची ऎक्शन) मखमालीचे ( हात आडवे करून पंजे वरतीखालती)...तिसरीतही हे नृत्य माझ्या डोक्यात जात असे).... हा हा हा...मलाही अशी नृत्ये डोक्यात जायची. मी एकदा दात विचकून हसल्याने आमच्या बाईंनी मुद्दाम मला नाचात घेतले होते. जाम तंतरली होती. बाकी खरे आणि कुलकर्णी हल्ली माझ्या डोक्यातच जातात. खादाडमाऊ

नाही आवडला हा प्रकार!!! खूपच कृत्रिम वाटले. त्यात परत त्यातली एक अभिनेत्री पार डोक्यात जाते, त्यामुळे तर अजूनच नाही. बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 30/05/2009 - 04:06
मास्तर, 'कधितरी वेड्यागत वागायला हवे' चा दुवा पाहिला.. माझं व्यक्तिगत मत - सर्चसाधारणपणे बोलायचे झाल्यास कवितेच्या नाट्याविष्काराबाबत आपल्या, आमच्या प्राथमिक शाळेत एक बाई कायम अशा प्रकारच्या कविता घेऊन नृत्य बसवायच्या... हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) या निरिक्षणाशी सहमत, त्यामुळे काव्याचा प्रत्येकच नाट्याविष्कार मला आवडतो/आवडेल असे नाही. परंतु आपण दिलेल्या 'कधितरी वेड्यागत वागायला हवे' या दुव्यातला नाट्याविष्कार मला व्यक्तिश: आवडून गेला. मी काही नाट्यतज्ञ नाही परंतु त्यातल्या सांगितिक बाजूविषयी बोलायचे झाल्यास कवितेची साधी सोपी चाल आणि ओघवती लय, मध्येच पॉजमुळे येणारी थोडी आड लय मला अतिशय आवडली. आणि मुख्य म्हणजे त्या तिघांनीही ही लय खूप छान जपली आहे असे मी म्हणेन..! दुव्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रम आवडला. जियो..! आपला, (रसिक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अंगद 30/05/2009 - 22:43
असेच म्हणतो. त्या प्रयत्नाची टर उडविण्याचा प्रयत्न आवडला नाही.

In reply to by अंगद

भडकमकर मास्तरांनी जे लिहिले आहे, ते मला तरी टर उडवल्यासारखे वाटले नाही. कार्यक्रम बघून जे वाटले ते सरळपणे मांडले आहे. अतिशय स्पष्ट लिहिले आहे पण टर नाही वाटत. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अंगद 31/05/2009 - 10:12
असु शकते. मला ते तितकेच टर उडवल्यासारखे वाटले हेही खरे. तुमच्या इतकाच मलाही मतप्रदर्शनाचा हक्क आहे हेही खरे. असो, तुमच्या प्रतिप्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

In reply to by अंगद

काहींना लय आवडणार काहींना कविता वाचायला आवडणार.. काहींना बसलेल्या सन्दीपच्या कविता आवडणार... काहींना अभिनेत्या सन्दीपच्या कविता आवडणार..... काहींना दोन्ही अभिनेत्री आवडणार.. काहींना नाचणारी अभिनेत्री आवडणार.. काहींना गाणारी अभिनेत्री आवडणार... काहींना टोटल सन्दीपच डोक्यात जाणार.. चालायचंच... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भडकमकर मास्तर

टारझन 31/05/2009 - 13:22
आणि काहींना सगळाच्या सगळा संदिप आवडणारा डोक्यात जाणार =)) =)) =)) जियो मास्तर जियो ... आपल्याला हा कार्यक्रम आवडला

शरदिनी 30/05/2009 - 08:56
तरल भावना समजून घेणम्ही आवश्यक आहे... नुसतंच प्रॅक्टिकल तरी किती काळ जगायचं? मी तरी या कवितेला आणि सादरीकरणाच्या प्रयत्नाला दाद देते

प्रथमतः आपण मी दिलेल्या धाग्यावर एवढी साधक बाधक चर्चा करवुन आणलीत त्याबद्दल आभार. आता मुळ मुद्द्याकडे येवु. हा कार्यक्रम म्हणजे नेणीवेची अक्षरे होय्.आता त्याचे नाव कधीतरी वेड्यागत असे झालेले आहे. पण रंगमंचीय अविष्कार मला आवडला. कारणे- १. निदान मी स्वतःतरी कवितांना नाटयरुपात मांडणारा हा पहिलाच कार्यक्रम पाहिला ,त्यापुर्वी मी पाहिलेले कवितेचे कार्यक्रम हे बैठ्या स्वरुपाचे होते. हे असे कार्यक्रम मला आणि माझ्या बर्‍याचश्या मित्राना डोक्यात जायचे.पण या कार्यक्रमामुळे नेहमीच्या कवितावाचनाच्या कार्यक्रमाला जी मरगळ येते ती मरगळ येत नाही. यामुळे कवीला जे काही सांगायचे आहे ते त्याला प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचवता येते.कवितावाचन करताना मी माझ्या स्वानुभवावरुन सांगु शकतो की पहिल्या १-२ रांगांशिवाय कोणीही ऐकत नाही.( हा अनुभव कवितावाचक आणि रसिक अशा दोन्ही बाजुतुन घेतलेला आहे)पण इथे तसे होत नाही हे या कार्यक्रमाचे यश नाही काय. २.विशेष म्हणजे नाटक आणि कवितावाचन या दोन्ही प्रकाराना सध्या बरे दिवस नाहीत ,प्रायोगीक नाटके राहु द्यातच पण व्यावसायीक नाटकानादेखील निदान कोल्हापुरात तरी कोण येत नाही,आणि कवितावाचनाबद्दल म्हणाल तर गेल्या २ वर्षात मी तशा एकाही कार्यक्रमाची जाहीरातदेखील पाहिलेली नाही.अशावेळी जर एकावेळी च संदीप खरेसारखा प्रसिद्ध कवी( त्याचा प्रतिभेबद्दल वाद असेल पण तो प्रसिद्द आहे यात शंका नाही) आणि मधुरा वेलणकर सारख्या उत्तम अभिनेत्रीचा अभिनय या गोष्टी एकत्र पहायला मिळत असतील तर हे चांगलेच नाही का? ३. साधारणतः महाजालावर या कार्यक्रमातील तीन कविता उपलब्ध आहेत आणि दुर्दैवाने त्या तिन्ही कविताना प्रत्यक्ष कार्यक्रमात फार महत्वाचे स्थान नाही ,याहुन चांगल्या कविता या कार्यक्रमात आहेत्.त्या कवितात मध्येच उगाचच पॉज आणि रंगमंचावर उगाचच सर्व जण असे काही नाही ,उलट त्या मोठ्या प्रमाणावर अपील होतात ,आणि कधीतरी वेड्यागत ही कार्यक्रमाची शेवटची कविता असल्याने त्यावेळी तिन्ही कलाकारानी एकत्र यायची गरज होती आणि त्यामुळेच तेथे पॉज वगिअरे काहीब्बाही आहे पण बेसिकमध्येच घोळ,मैत्रीण सारख्या कवितातुन या कार्यक्रमाचा दर्जा दिसुन येतो. या कार्यक्रमाची आणखीन एक जमेची बाजु म्हणजे नेपथ्य ,त्याबाबत मी माझ्या लेखात सविस्तर बोललो आहेच,पण साध्या साध्या नाटकांपेक्षा कितितरीपट सरस नेपथ्य हा कार्यक्रम देतो. ४.आता दोषाबाबत बघायचे झाल्यास एका नटीची ओव्हरऍक्टींग ,आणि अध्येमध्ये त्रास देणारा माइक या दोन प्रमुख गोष्टी दिसतात .याशिवाय क्वचीत कार्यक्रमाने पकडलेला वेग कमी झाल्याचे जाणवते पण ही शक्यत अफार कमी आहे.आणि महत्वाची गोष्ट मह्णजे ती अभिनेत्री या कार्यक्रमातुन जावुन तेथे दुसरी अभिनेत्री आलेली आहे.व ध्वनीयोजनेत सुद्धा बरीच प्रगती झालेली आहे एकुणात मला हा कार्यक्रम एक स्वतंत्र कार्यक्रम म्हणून ,इतर काव्यवाचन कार्यक्रमाशी तुलना करता,इतर नाटकाशी तुलना करता अशा तिन्ही वेळी सरस वाटला .बाकी प्रत्येकाचे आपाआपले मत असु शकते व त्याचा मी आदर करतो. आपला विनायक अवांतर- एकुण आपल्या लेखावरुन आपल्याला हा कार्यक्रम न आवडल्याचे जानवते मग माझ्या लेखाला आपण दिलेली ही प्रतिक्रिया काय सुचीत करते दुवे प्रेषक भडकमकर मास्तर ( गुरू, 03/19/2009 - 01:02) . दुवे पाहिले ... धन्यवाद... कार्यक्रम छान आहे... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/ का मला प्रोत्सहन म्हणून हा प्रतिक्रियांचा खटाटोप???? स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

In reply to by विनायक पाचलग

बाकी प्रत्येकाचे आपाआपले मत असु शकते व त्याचा मी आदर करतो. हेच म्हणतो... अवांतर : आपली मते खूपच जुळतात म्हणायची... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

धनंजय 30/05/2009 - 17:39
कल्पना आवडली. कवीने शब्दोच्चार केल्यामुळे कुठल्या शब्दावर जोर दिला आहे, त्यातून काही अधिक काही बोध झाला. एका अभिनेत्रीचे शब्दांवरील वजन दुसरीपेक्षा सरस वाटले (विनायक पाचलग यांच्याशी अशी काही खरड चर्चा मी केल्याचे आठवते.) दिग्दर्शन वेगळे होऊ शकते, याबाबत भडकमकर मास्तरांचे मुद्दे विचारार्ह आहेत. पण कविता अभिनयासह सादरच करू नये, समर्थ कवितांना त्याची गरज नसते, वगैरे काही मूलभूत तत्त्वे आहेत, याबाबत मी असहमत आहे. या कलाकाराला रसिकांसाठी 'असा' अनुभव द्यायचा आहे, त्या कलाकाराला 'तसा'. रसिकापर्यंत कुठलातरी सौंदर्यानुभव उत्कटपणे पोचवला तर सादरीकरणाचे यश आहे, नाही पोचवला तर सादरीकरण अयशस्वी आहे.

In reply to by धनंजय

प्राजु 30/05/2009 - 23:39
पण कविता अभिनयासह सादरच करू नये, समर्थ कवितांना त्याची गरज नसते, वगैरे काही मूलभूत तत्त्वे आहेत, याबाबत मी असहमत आहे. +१ काल प्रमोद काकांशी बोलणं झालं तेव्हा "ठेवणीतले आवाज" चा पॅरा मी वाचून दाखवताना, काका म्हणाले त्यातले आवज काढून दाखव म्हणजे तू ज्या भावनेने लेख लिहिला आहेस तो इतरांपर्यंत पोचण्यासाठी त्याच भावनेने वाचणं जास्त परिणामकारक ठरेल. आणि खरंच जेव्हा मी तसं वाचलं तेव्हा मला स्वतःला जसा आवाज अभिप्रेत होता तोच आवज तिथे ऐकणार्‍यांपर्यंत पोचल्यामुळे तो ते समजू शकले आणि आनंदही घेऊन शकले. हेच या व्हीडीओ बाबतही बोलता येईल. राधे रंग तुझा काय किंवा कधीतरी वेड्यागत काय.. त्यांना जे सांगायचं असेल ते तुमच्यापर्यंत पोचणं महत्वाचं. कधी तरी वेड्यागत मध्ये काही ठीकाणी थोडे उदासीन शब्द आणि त्याप्रमाणे अभिनय..चांगला वाटला आहे. हा प्रयोग खरंतर मला स्वतःला आवडला. विचारच करायचा झाला तर जालिंदर जलालाबादींसाठी स्पेशल इफेक्ट्स दिलेले फोटो लावून जो परिणाम साधला तो कदाचीत नुसत्या लेखनाने नसता साधला. कविता ऐकणं आणि समजून घेणं यासाठी असे प्रयोग करणं म्हणजे मूर्खपणा .. असं मला तरी अजिबात नाही वाटत. तुम्हाला ते आवडलं नाही म्हणून संदीप आणि सलिल सुमार आहेत असं नाही. कदाचीत ती कविता समजून घेण्यासाठी तुम्हीच कमी पडलात असाही अर्थ होऊ शकतो. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

कविता ऐकणं आणि समजून घेणं यासाठी असे प्रयोग करणं म्हणजे मूर्खपणा .. असं मला तरी अजिबात नाही वाटत. मूर्खपणा नाही वाटत... वेगळा प्रयोग करताहेत असं वाटतं...पण वेगळा प्रयोग केल्यावर तो आवडावा की न आवडावा याचं स्वातंत्र्य हवं असं वाटतं... आता या फितीबद्दल बोलायचं तर मला ही कविता ठीकठाक वाटली पण सादरीकरण अत्यंत सुमार वाटलं... ( म्हणजे नाटक लिहिलेले अत्यंत आवडते आणि त्याचा सुमार पर्फॉर्मन्स पाहिला की काय वाटते ते...आता अशा परिस्थितीत मी लेखकाला सुमार म्हणत नाहीये हे लक्षात घ्या..) तुम्हाला ते आवडलं नाही म्हणून संदीप आणि सलिल सुमार आहेत असं नाही. मला ही ध्वनिचित्रफीत आवडली नाही हे खरं आहे... पण सन्दीप सलील सुमार आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही., कुठे म्हटलेलं नाही...( मला स्वतःला सन्दीपचा आयुष्यावर बोलू काही . हा कार्यक्रम आवडलेला आहे आणि तो दोन तीन वेळा तिकीट काढून पाहिलेला आहे.. पण बसून कविता गाणार्‍या सन्दीपचा कार्यक्रम मला आवडतो म्हणून अभिनेत्या सन्दीपच्या कविता मला आवडल्या पाहिजेत असे कुठे आहे? ) शिवाय सन्दीपच्या आ.बो.का च्या व्हिडीओची मी तर नुसती झलकच पाहिली...पूर्ण पहायची हिंमत नाही झाली.....सन्दीपच्या अभिनयगुणांविषयी मी माझी मतं राखून ठेवलेली आहेत... ( नुसत्या शन्केनेही त्याची फ्यान लोकं जाम उखडतात असा वैयक्तिक अनुभव आहे) कदाचीत ती कविता समजून घेण्यासाठी तुम्हीच कमी पडलात असाही अर्थ होऊ शकतो. कविता लिहिलेली सरळ वाचली असती तर मला कळालीच असती.. अजूनही त्यात न कळण्यासारखं काय आहे ते मला कळलेलं नाही असं आपण म्हणू.. ठीक आहे. इतकीही ती दुर्बोध नाही, उलट मुसु म्हणतात तशी ती नेहमीच्याच कल्पनांची वाटली.... ते असो, पण त्याचं नाटक म्हणून सादरीकरण काही मला आवडलेलं नाही आणि ते बालिश शळकरी वाटलं एवढं आणि एवढंच म्हणतो... असे प्रयोग पुन्हा कोणीही करू नयेत असे मात्र माझे म्हणणे नाही पण ते बालिश हो ऊ नयेत असे मात्र म्हणायचे आहे... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भडकमकर मास्तर

अंगद 31/05/2009 - 10:16
नाही मास्तर. तुमचा लेख लिहितांनाचा अभिनिवेश लेख वाचुनच कळतो, त्यामानाने प्रतिक्रियांवरची उत्तरे संयत आहेत. धन्यवाद.

मास्तर, काव्यवाचनाच्या वेळेस कवी जसा हातवारे करुन कविता वाचायचा, आता त्याला अभिनयासहीत कविता येत असेल तर त्याला करीयर आहे असे वाटायला लागले आहे. बाकी कथा काव्य आपल्याकडे होतेच, त्याचे हे आधुनिक रुप.... नाही का ? -दिलीप बिरुटे

मला अजूनही संदीपच्या काही कविता आवडतात. पण मी संदीप आणि सलीलच्या 'आयुष्यावर...' या आल्बममधल्या गाण्यांचा व्हिडिओ पाहिला होता. सोबत एक संदीपप्रेमी मित्र आणि एक बर्‍यापैकी तटस्थ मैत्रीण होती. त्याबद्दल अद्याप कुणाला सांगायची हिंमत नव्हती. पण आता मास्तरांच्या अनुभवानंतर ते साहस करतेच. 'मी मोर्चा नेला नाही' या गाण्यावर संदीप स्वत: एखादा खडूस शेंगदाणा असल्याचा अभिनय करत होता. पिंका टाकणे, मांड्या खाजवणे, नाक शिंकरणे, खाकरणे... अशी त्यांच्यामते मध्यमवर्गीय वृत्तीची चेष्टा वगैरे त्यात होती. एवढा सगळा अभिनय करून शिवाय तो ते गाणं मधे मधे गातही होता. 'आयुष्यावर बोलू काही' या गाण्यात संदीप आणि सलील बाईकवर बसून कुठेसे वार्‍यावर - नदीवर वगैरे गेले आणि हे गाणं एकमेकांशी संवाद साधल्यासारखे हातवारे करत म्हणत राहिले. मधेच काहीतरी वेगळं म्हणून सलील आपला चष्मा काढून हातात घ्यायचा आणि परत तो स्टायलिशपणे वगैरे लावायचा. हीच ऍक्शन लागोपाठ तीनदा. या दोन गाण्यांनंतर माझे पेशन्स संपले. त्या सगळ्या प्रकाराबद्दल कुणालाही काही सांगायला तर मला जमलं नाहीच. पण माझा आणि माझ्या मित्राचा काळाठिक्कर पडलेला चेहरा आणि मैत्रिणीच्या चेहर्‍यावरची 'हा? संदीप खरे?' ही कमेण्ट नीट लक्षात राहिली. आज कन्फेशन करून टाकलं, आता मोकळं मोकळं वाटतंय. :)

गणा मास्तर 30/05/2009 - 22:37
संदीपच्या कविता फारच आवडतात तरीही मलाही हा प्रयोग फारसा आवडला नाही. शब्दाकडुन लक्ष अभिनयाकडे खेचले जाते, त्यामुळे कवितेच्या अर्थाला न्याय देता येत नाही. मधुरा वेलणकरचा अभिनय फार सुमार आणि अमृता सुभाषचा फार भडक वाटला. संदीप अधे मधे गोंधळल्यासारखा वाटला. 'राधे रंग तुझा गोरा'ह्या गाण्यात तर अगदी भडकममास्तर म्हणतात त्याप्रमाणे नाच केला आहे.विशेषतः ०:४९ ला 'इथे तुझ्या डोळा पाणी' या ओळीवरचा अभिनय बघताना अगदी वैताग येतो. हे भलते अवघड असते ही माझी आवडती कविता, तरी मला हा व्हिडिओबिलकुल आवडला नव्हता. अर्थात प्रत्येकाची मते वेगवेगळी असु शकतात. आपला संदीपचा पंखा - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

In reply to by गणा मास्तर

संदीप अधे मधे गोंधळल्यासारखा वाटला. 'राधे रंग तुझा गोरा'ह्या गाण्यात तर अगदी भडकममास्तर म्हणतात त्याप्रमाणे नाच केला आहे.विशेषतः ०:४९ ला 'इथे तुझ्या डोळा पाणी' या ओळीवरचा अभिनय बघताना अगदी वैताग येतो. खास ते ०.४९ साठी हा व्हिडिओ पाहिला.... अहाहा... यात अमृता गाते फार छान असे वाटले पण तो बाजूला अभिनय पाहून हसून हसून पुरेवाट झाली.... डोळ्यांत पाणीचा अभिनय बघाच... पण नोंद घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे त्याच वेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ऐकू येतो.. कदाचित प्रेक्षागृहात लोकांना त्याच वेळी ते फार आवडत असेल.... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by गणा मास्तर

भाग्यश्री 01/06/2009 - 23:28
भलते अवघडचा व्हीडीओ फार बेकार! :( किती सुंदर गाणं/कविता आहे ती.. असं कशाला करायला जातात ही लोकं.. सलिल कुलकर्णीचा जो काय अभिनय आहे तो मेजर डोक्यात गेला.. मास्तर.. वरच्या लिंकमधला वेड्यागत प्रकार जरा बालिश वाटला.. पण हा प्रकार कदाचित लाईव्ह पाहील्यावर आवडेलही असे वाटले.. www.bhagyashree.co.cc

लिखाळ 31/05/2009 - 22:01
मास्तर, काही मतांशी सहमत आहे. वरच्या एका प्रतिसादात 'पुरुषांची मंगळागौर' असे लिहिले आहे ते पण लै भारी. मराठीमध्ये वेगळा प्रयोग आहे. सध्या तरुणांच्या मना रुंजी घालतील अशी अनेकानेक गाणे खरे-कुलकर्णी तयार करत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक वाटते. काही काही गाण्यातल्या काही कल्पना छान आहेत. मला स्वतःला 'जगायचे कसे', 'जीवन म्हणजे अस्सेच असते ! ह्म्म !', 'जग हे असेच असणार' इत्यादी विचार-शिकवणी देणारी गाणी कविता कमीच आकर्षीत करतात. अनेकदा त्यातल्या अनेकानेक कल्पना शब्दरचनेमुळे बर्‍या वाटल्या तरी त्या सार्वत्रिक अनुभव आहे असे दामटून सांगीतले जाते आणि तसे ते खरेच असते का? असा प्रश्न मला पडतो. पण त्या कवितांवर डोलणार्‍या अनेकांना तो पडतही नसावा. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

कविता करणार्‍यानी कविता कराव्यात, संगीत देणार्‍यानी संगीत द्यावे, गाणार्‍याने गावे, कलाकराने अभिनय करावा.... सगळे मीच करणार म्हणले की माणसाचा एक तर देव आनंद होतो नाहीतर हिमेश रेशमीया. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

टिउ 01/06/2009 - 23:12
नसतेस घरी तु जेव्हा...हा अजुन एक असाच भयानक व्हिडिओ...अक्ख्या गाण्यात एकदाही चेहर्‍यावरचे भाव बदलले नाहियेत (सलीलच्या...आमच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत होते)...अभिषेक बच्चनला तोड अभिनय आहे. वास्तविक इतकं छान गाणं आहे पण वाट लावलीये व्हिडिओ बनवुन. ३:०५ ला तर गाणं ऐकण्याचीही गरज नाही. बघुनच रडु येतं... स्वस्तात बनवतो जेव्हा, हा व्हिडिओ टुकार बनतो, लोकांना तरीही आवडे, अभिनय (जरी) फाटका होतो...

In reply to by टिउ

३ ०५ साठी खास हा व्हिडिओ पाहिला.. धन्यवाद एकाच वेळी ( ऑडिओ मस्त व्हिडिओ महाभयानक )संमिश्र भावना मनात येणे म्हणजे काय ते कळाले ____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भाग्यश्री

जबरदस्त अभिनयाविष्कार !! ठरल, आपण सलीलला घेउन 'किलवर राजा' काढणार. परा सुरकर ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

=)) =)) मास्तर माझ्यामते त्या कार्यक्रमाचे नाव 'कधीतरी वेड्यागत' असे आहे. आणी हो कार्यक्रमाच्या शिर्षकातच कार्यक्रम काय आहे ह्याची हिंट दिलेली असताना तुम्ही ती क्लिप बघायचे धाडसच कसे केलेत ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

मराठमोळा 29/05/2009 - 18:39
मास्तर, निरिक्षण एकदम चांगलं आहे तुमचं. त्यात कवी मध्येच जिन्यावर जाणार, या दिव्यात उभा राहणार, या गोलात उभा राहणार.. हळूच तिच्या खांद्याला स्पर्श करणार मग ती दचकणार... मग तो शाहरुख खानसारखं तिच्याकडे बघणार.. =)) =)) =)) =)) पण आजकाल सगळं ऑनडिमांड झालेलं आहे. "लोकांना आवडतय ना.. मग चालु द्या" अशी वृत्ती आहे. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मुक्तसुनीत 29/05/2009 - 19:48
काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न दिसतो. जी झलक पाहिली त्यात फार मजा आली नाही. काव्यपंक्ती , त्यातल्या कल्पना घासून गुळगुळीत झाल्यासारख्या वाटल्या. आणि मूळ शब्दांचा पाया भुसभुशीत असल्याने , रंगमंचीय आविष्कार ओढून ताणून चंद्रबळ आणल्यागत. पण एकूणात हा प्रकार लोकप्रिय आहे असे दिसते. असो. अवांतर : मिपाला चिरपरिचित असलेल्या एका माणसाची खऊट कॉमेंट वाचली का ;-) : ह्या कार्यक्रमाचे नाव दोन बायका फजिती ऐका असे आहे का?

In reply to by मुक्तसुनीत

=)) =)) =)) पण एकूणात हा प्रकार लोकप्रिय आहे असे दिसते. हे बाकी खरे _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 29/05/2009 - 22:56
"अजून एक" यांची अजून एक जहबर्‍या कमेंट : खरे आणि कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाला आमच्यात "पुरुषांची मंगळागौर" म्हणतात ! =)) =)) =)) =))

क्रान्ति 29/05/2009 - 22:34
हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) हरित तृणांच्या ( पाच बोटं एकत्र करून आकाशाकडे दाखवत उघडमीट करणारी चार पोरं .. ही म्हणे गवताची ऎक्शन) मखमालीचे ( हात आडवे करून पंजे वरतीखालती)...तिसरीतही हे नृत्य माझ्या डोक्यात जात असे).... मुन्सिपाल्टीची शाळा आठवली. अजूनही असं काहीसं दिसलं की त्यावेळचे ते "बिगरी डान्स" आठवतात! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

चित्रा 30/05/2009 - 00:45
वेगळा प्रकार. थोडे नाटकी वाटते. खरे तर हा प्रयोग थेटरामध्ये जाऊन बघायला चांगले वाटत असेल, पण दोन बायका का ते कळले नाही! कविता अजून नीट ऐकली पाहिजे, दोन स्वभाव आहेत का वगैरे त्यासाठी.

चतुरंग 30/05/2009 - 01:32
खरं तर उत्तम (कविता + वाचनाला) बाकी कशाची आवश्यकता भासू नये! प्रत्येकच गोष्टीचा रंगमंचीय आविष्कार पात्ररुपात चांगला दिसेल असे नाही कारण कवितेत शब्दांकडे लक्ष जाणे जास्त महत्त्वाचे आहे/असायला हवे. त्यात अभिनयाला फारसा वाव नाही. ऐकणार्‍यांना त्यांना भासणार्‍या प्रतिमा दिसू द्यायला ह्या आविष्कारात काहीच जागा नाही. अतिरेकी प्रदर्शनाची हौस इतकेच मला जाणवले बाकी काही नाही. संदीप खरेच्या काही कविता मला अतिशय आवडलेल्या आहेत पण इथे कवितेचे शब्दही तेचतेच गुळगुळीत वाटले. (खुद के साथ बातां : रंगा, ही क्लिप बघणं म्हणजेच तू वेड्यासारखं वागलासच ना? मग झालं तर! ;) ) चतुरंग

योगी९०० 30/05/2009 - 02:38
हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) हरित तृणांच्या ( पाच बोटं एकत्र करून आकाशाकडे दाखवत उघडमीट करणारी चार पोरं .. ही म्हणे गवताची ऎक्शन) मखमालीचे ( हात आडवे करून पंजे वरतीखालती)...तिसरीतही हे नृत्य माझ्या डोक्यात जात असे).... हा हा हा...मलाही अशी नृत्ये डोक्यात जायची. मी एकदा दात विचकून हसल्याने आमच्या बाईंनी मुद्दाम मला नाचात घेतले होते. जाम तंतरली होती. बाकी खरे आणि कुलकर्णी हल्ली माझ्या डोक्यातच जातात. खादाडमाऊ

नाही आवडला हा प्रकार!!! खूपच कृत्रिम वाटले. त्यात परत त्यातली एक अभिनेत्री पार डोक्यात जाते, त्यामुळे तर अजूनच नाही. बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 30/05/2009 - 04:06
मास्तर, 'कधितरी वेड्यागत वागायला हवे' चा दुवा पाहिला.. माझं व्यक्तिगत मत - सर्चसाधारणपणे बोलायचे झाल्यास कवितेच्या नाट्याविष्काराबाबत आपल्या, आमच्या प्राथमिक शाळेत एक बाई कायम अशा प्रकारच्या कविता घेऊन नृत्य बसवायच्या... हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) या निरिक्षणाशी सहमत, त्यामुळे काव्याचा प्रत्येकच नाट्याविष्कार मला आवडतो/आवडेल असे नाही. परंतु आपण दिलेल्या 'कधितरी वेड्यागत वागायला हवे' या दुव्यातला नाट्याविष्कार मला व्यक्तिश: आवडून गेला. मी काही नाट्यतज्ञ नाही परंतु त्यातल्या सांगितिक बाजूविषयी बोलायचे झाल्यास कवितेची साधी सोपी चाल आणि ओघवती लय, मध्येच पॉजमुळे येणारी थोडी आड लय मला अतिशय आवडली. आणि मुख्य म्हणजे त्या तिघांनीही ही लय खूप छान जपली आहे असे मी म्हणेन..! दुव्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रम आवडला. जियो..! आपला, (रसिक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अंगद 30/05/2009 - 22:43
असेच म्हणतो. त्या प्रयत्नाची टर उडविण्याचा प्रयत्न आवडला नाही.

In reply to by अंगद

भडकमकर मास्तरांनी जे लिहिले आहे, ते मला तरी टर उडवल्यासारखे वाटले नाही. कार्यक्रम बघून जे वाटले ते सरळपणे मांडले आहे. अतिशय स्पष्ट लिहिले आहे पण टर नाही वाटत. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अंगद 31/05/2009 - 10:12
असु शकते. मला ते तितकेच टर उडवल्यासारखे वाटले हेही खरे. तुमच्या इतकाच मलाही मतप्रदर्शनाचा हक्क आहे हेही खरे. असो, तुमच्या प्रतिप्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

In reply to by अंगद

काहींना लय आवडणार काहींना कविता वाचायला आवडणार.. काहींना बसलेल्या सन्दीपच्या कविता आवडणार... काहींना अभिनेत्या सन्दीपच्या कविता आवडणार..... काहींना दोन्ही अभिनेत्री आवडणार.. काहींना नाचणारी अभिनेत्री आवडणार.. काहींना गाणारी अभिनेत्री आवडणार... काहींना टोटल सन्दीपच डोक्यात जाणार.. चालायचंच... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भडकमकर मास्तर

टारझन 31/05/2009 - 13:22
आणि काहींना सगळाच्या सगळा संदिप आवडणारा डोक्यात जाणार =)) =)) =)) जियो मास्तर जियो ... आपल्याला हा कार्यक्रम आवडला

शरदिनी 30/05/2009 - 08:56
तरल भावना समजून घेणम्ही आवश्यक आहे... नुसतंच प्रॅक्टिकल तरी किती काळ जगायचं? मी तरी या कवितेला आणि सादरीकरणाच्या प्रयत्नाला दाद देते

प्रथमतः आपण मी दिलेल्या धाग्यावर एवढी साधक बाधक चर्चा करवुन आणलीत त्याबद्दल आभार. आता मुळ मुद्द्याकडे येवु. हा कार्यक्रम म्हणजे नेणीवेची अक्षरे होय्.आता त्याचे नाव कधीतरी वेड्यागत असे झालेले आहे. पण रंगमंचीय अविष्कार मला आवडला. कारणे- १. निदान मी स्वतःतरी कवितांना नाटयरुपात मांडणारा हा पहिलाच कार्यक्रम पाहिला ,त्यापुर्वी मी पाहिलेले कवितेचे कार्यक्रम हे बैठ्या स्वरुपाचे होते. हे असे कार्यक्रम मला आणि माझ्या बर्‍याचश्या मित्राना डोक्यात जायचे.पण या कार्यक्रमामुळे नेहमीच्या कवितावाचनाच्या कार्यक्रमाला जी मरगळ येते ती मरगळ येत नाही. यामुळे कवीला जे काही सांगायचे आहे ते त्याला प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचवता येते.कवितावाचन करताना मी माझ्या स्वानुभवावरुन सांगु शकतो की पहिल्या १-२ रांगांशिवाय कोणीही ऐकत नाही.( हा अनुभव कवितावाचक आणि रसिक अशा दोन्ही बाजुतुन घेतलेला आहे)पण इथे तसे होत नाही हे या कार्यक्रमाचे यश नाही काय. २.विशेष म्हणजे नाटक आणि कवितावाचन या दोन्ही प्रकाराना सध्या बरे दिवस नाहीत ,प्रायोगीक नाटके राहु द्यातच पण व्यावसायीक नाटकानादेखील निदान कोल्हापुरात तरी कोण येत नाही,आणि कवितावाचनाबद्दल म्हणाल तर गेल्या २ वर्षात मी तशा एकाही कार्यक्रमाची जाहीरातदेखील पाहिलेली नाही.अशावेळी जर एकावेळी च संदीप खरेसारखा प्रसिद्ध कवी( त्याचा प्रतिभेबद्दल वाद असेल पण तो प्रसिद्द आहे यात शंका नाही) आणि मधुरा वेलणकर सारख्या उत्तम अभिनेत्रीचा अभिनय या गोष्टी एकत्र पहायला मिळत असतील तर हे चांगलेच नाही का? ३. साधारणतः महाजालावर या कार्यक्रमातील तीन कविता उपलब्ध आहेत आणि दुर्दैवाने त्या तिन्ही कविताना प्रत्यक्ष कार्यक्रमात फार महत्वाचे स्थान नाही ,याहुन चांगल्या कविता या कार्यक्रमात आहेत्.त्या कवितात मध्येच उगाचच पॉज आणि रंगमंचावर उगाचच सर्व जण असे काही नाही ,उलट त्या मोठ्या प्रमाणावर अपील होतात ,आणि कधीतरी वेड्यागत ही कार्यक्रमाची शेवटची कविता असल्याने त्यावेळी तिन्ही कलाकारानी एकत्र यायची गरज होती आणि त्यामुळेच तेथे पॉज वगिअरे काहीब्बाही आहे पण बेसिकमध्येच घोळ,मैत्रीण सारख्या कवितातुन या कार्यक्रमाचा दर्जा दिसुन येतो. या कार्यक्रमाची आणखीन एक जमेची बाजु म्हणजे नेपथ्य ,त्याबाबत मी माझ्या लेखात सविस्तर बोललो आहेच,पण साध्या साध्या नाटकांपेक्षा कितितरीपट सरस नेपथ्य हा कार्यक्रम देतो. ४.आता दोषाबाबत बघायचे झाल्यास एका नटीची ओव्हरऍक्टींग ,आणि अध्येमध्ये त्रास देणारा माइक या दोन प्रमुख गोष्टी दिसतात .याशिवाय क्वचीत कार्यक्रमाने पकडलेला वेग कमी झाल्याचे जाणवते पण ही शक्यत अफार कमी आहे.आणि महत्वाची गोष्ट मह्णजे ती अभिनेत्री या कार्यक्रमातुन जावुन तेथे दुसरी अभिनेत्री आलेली आहे.व ध्वनीयोजनेत सुद्धा बरीच प्रगती झालेली आहे एकुणात मला हा कार्यक्रम एक स्वतंत्र कार्यक्रम म्हणून ,इतर काव्यवाचन कार्यक्रमाशी तुलना करता,इतर नाटकाशी तुलना करता अशा तिन्ही वेळी सरस वाटला .बाकी प्रत्येकाचे आपाआपले मत असु शकते व त्याचा मी आदर करतो. आपला विनायक अवांतर- एकुण आपल्या लेखावरुन आपल्याला हा कार्यक्रम न आवडल्याचे जानवते मग माझ्या लेखाला आपण दिलेली ही प्रतिक्रिया काय सुचीत करते दुवे प्रेषक भडकमकर मास्तर ( गुरू, 03/19/2009 - 01:02) . दुवे पाहिले ... धन्यवाद... कार्यक्रम छान आहे... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/ का मला प्रोत्सहन म्हणून हा प्रतिक्रियांचा खटाटोप???? स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

In reply to by विनायक पाचलग

बाकी प्रत्येकाचे आपाआपले मत असु शकते व त्याचा मी आदर करतो. हेच म्हणतो... अवांतर : आपली मते खूपच जुळतात म्हणायची... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

धनंजय 30/05/2009 - 17:39
कल्पना आवडली. कवीने शब्दोच्चार केल्यामुळे कुठल्या शब्दावर जोर दिला आहे, त्यातून काही अधिक काही बोध झाला. एका अभिनेत्रीचे शब्दांवरील वजन दुसरीपेक्षा सरस वाटले (विनायक पाचलग यांच्याशी अशी काही खरड चर्चा मी केल्याचे आठवते.) दिग्दर्शन वेगळे होऊ शकते, याबाबत भडकमकर मास्तरांचे मुद्दे विचारार्ह आहेत. पण कविता अभिनयासह सादरच करू नये, समर्थ कवितांना त्याची गरज नसते, वगैरे काही मूलभूत तत्त्वे आहेत, याबाबत मी असहमत आहे. या कलाकाराला रसिकांसाठी 'असा' अनुभव द्यायचा आहे, त्या कलाकाराला 'तसा'. रसिकापर्यंत कुठलातरी सौंदर्यानुभव उत्कटपणे पोचवला तर सादरीकरणाचे यश आहे, नाही पोचवला तर सादरीकरण अयशस्वी आहे.

In reply to by धनंजय

प्राजु 30/05/2009 - 23:39
पण कविता अभिनयासह सादरच करू नये, समर्थ कवितांना त्याची गरज नसते, वगैरे काही मूलभूत तत्त्वे आहेत, याबाबत मी असहमत आहे. +१ काल प्रमोद काकांशी बोलणं झालं तेव्हा "ठेवणीतले आवाज" चा पॅरा मी वाचून दाखवताना, काका म्हणाले त्यातले आवज काढून दाखव म्हणजे तू ज्या भावनेने लेख लिहिला आहेस तो इतरांपर्यंत पोचण्यासाठी त्याच भावनेने वाचणं जास्त परिणामकारक ठरेल. आणि खरंच जेव्हा मी तसं वाचलं तेव्हा मला स्वतःला जसा आवाज अभिप्रेत होता तोच आवज तिथे ऐकणार्‍यांपर्यंत पोचल्यामुळे तो ते समजू शकले आणि आनंदही घेऊन शकले. हेच या व्हीडीओ बाबतही बोलता येईल. राधे रंग तुझा काय किंवा कधीतरी वेड्यागत काय.. त्यांना जे सांगायचं असेल ते तुमच्यापर्यंत पोचणं महत्वाचं. कधी तरी वेड्यागत मध्ये काही ठीकाणी थोडे उदासीन शब्द आणि त्याप्रमाणे अभिनय..चांगला वाटला आहे. हा प्रयोग खरंतर मला स्वतःला आवडला. विचारच करायचा झाला तर जालिंदर जलालाबादींसाठी स्पेशल इफेक्ट्स दिलेले फोटो लावून जो परिणाम साधला तो कदाचीत नुसत्या लेखनाने नसता साधला. कविता ऐकणं आणि समजून घेणं यासाठी असे प्रयोग करणं म्हणजे मूर्खपणा .. असं मला तरी अजिबात नाही वाटत. तुम्हाला ते आवडलं नाही म्हणून संदीप आणि सलिल सुमार आहेत असं नाही. कदाचीत ती कविता समजून घेण्यासाठी तुम्हीच कमी पडलात असाही अर्थ होऊ शकतो. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

कविता ऐकणं आणि समजून घेणं यासाठी असे प्रयोग करणं म्हणजे मूर्खपणा .. असं मला तरी अजिबात नाही वाटत. मूर्खपणा नाही वाटत... वेगळा प्रयोग करताहेत असं वाटतं...पण वेगळा प्रयोग केल्यावर तो आवडावा की न आवडावा याचं स्वातंत्र्य हवं असं वाटतं... आता या फितीबद्दल बोलायचं तर मला ही कविता ठीकठाक वाटली पण सादरीकरण अत्यंत सुमार वाटलं... ( म्हणजे नाटक लिहिलेले अत्यंत आवडते आणि त्याचा सुमार पर्फॉर्मन्स पाहिला की काय वाटते ते...आता अशा परिस्थितीत मी लेखकाला सुमार म्हणत नाहीये हे लक्षात घ्या..) तुम्हाला ते आवडलं नाही म्हणून संदीप आणि सलिल सुमार आहेत असं नाही. मला ही ध्वनिचित्रफीत आवडली नाही हे खरं आहे... पण सन्दीप सलील सुमार आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही., कुठे म्हटलेलं नाही...( मला स्वतःला सन्दीपचा आयुष्यावर बोलू काही . हा कार्यक्रम आवडलेला आहे आणि तो दोन तीन वेळा तिकीट काढून पाहिलेला आहे.. पण बसून कविता गाणार्‍या सन्दीपचा कार्यक्रम मला आवडतो म्हणून अभिनेत्या सन्दीपच्या कविता मला आवडल्या पाहिजेत असे कुठे आहे? ) शिवाय सन्दीपच्या आ.बो.का च्या व्हिडीओची मी तर नुसती झलकच पाहिली...पूर्ण पहायची हिंमत नाही झाली.....सन्दीपच्या अभिनयगुणांविषयी मी माझी मतं राखून ठेवलेली आहेत... ( नुसत्या शन्केनेही त्याची फ्यान लोकं जाम उखडतात असा वैयक्तिक अनुभव आहे) कदाचीत ती कविता समजून घेण्यासाठी तुम्हीच कमी पडलात असाही अर्थ होऊ शकतो. कविता लिहिलेली सरळ वाचली असती तर मला कळालीच असती.. अजूनही त्यात न कळण्यासारखं काय आहे ते मला कळलेलं नाही असं आपण म्हणू.. ठीक आहे. इतकीही ती दुर्बोध नाही, उलट मुसु म्हणतात तशी ती नेहमीच्याच कल्पनांची वाटली.... ते असो, पण त्याचं नाटक म्हणून सादरीकरण काही मला आवडलेलं नाही आणि ते बालिश शळकरी वाटलं एवढं आणि एवढंच म्हणतो... असे प्रयोग पुन्हा कोणीही करू नयेत असे मात्र माझे म्हणणे नाही पण ते बालिश हो ऊ नयेत असे मात्र म्हणायचे आहे... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भडकमकर मास्तर

अंगद 31/05/2009 - 10:16
नाही मास्तर. तुमचा लेख लिहितांनाचा अभिनिवेश लेख वाचुनच कळतो, त्यामानाने प्रतिक्रियांवरची उत्तरे संयत आहेत. धन्यवाद.

मास्तर, काव्यवाचनाच्या वेळेस कवी जसा हातवारे करुन कविता वाचायचा, आता त्याला अभिनयासहीत कविता येत असेल तर त्याला करीयर आहे असे वाटायला लागले आहे. बाकी कथा काव्य आपल्याकडे होतेच, त्याचे हे आधुनिक रुप.... नाही का ? -दिलीप बिरुटे

मला अजूनही संदीपच्या काही कविता आवडतात. पण मी संदीप आणि सलीलच्या 'आयुष्यावर...' या आल्बममधल्या गाण्यांचा व्हिडिओ पाहिला होता. सोबत एक संदीपप्रेमी मित्र आणि एक बर्‍यापैकी तटस्थ मैत्रीण होती. त्याबद्दल अद्याप कुणाला सांगायची हिंमत नव्हती. पण आता मास्तरांच्या अनुभवानंतर ते साहस करतेच. 'मी मोर्चा नेला नाही' या गाण्यावर संदीप स्वत: एखादा खडूस शेंगदाणा असल्याचा अभिनय करत होता. पिंका टाकणे, मांड्या खाजवणे, नाक शिंकरणे, खाकरणे... अशी त्यांच्यामते मध्यमवर्गीय वृत्तीची चेष्टा वगैरे त्यात होती. एवढा सगळा अभिनय करून शिवाय तो ते गाणं मधे मधे गातही होता. 'आयुष्यावर बोलू काही' या गाण्यात संदीप आणि सलील बाईकवर बसून कुठेसे वार्‍यावर - नदीवर वगैरे गेले आणि हे गाणं एकमेकांशी संवाद साधल्यासारखे हातवारे करत म्हणत राहिले. मधेच काहीतरी वेगळं म्हणून सलील आपला चष्मा काढून हातात घ्यायचा आणि परत तो स्टायलिशपणे वगैरे लावायचा. हीच ऍक्शन लागोपाठ तीनदा. या दोन गाण्यांनंतर माझे पेशन्स संपले. त्या सगळ्या प्रकाराबद्दल कुणालाही काही सांगायला तर मला जमलं नाहीच. पण माझा आणि माझ्या मित्राचा काळाठिक्कर पडलेला चेहरा आणि मैत्रिणीच्या चेहर्‍यावरची 'हा? संदीप खरे?' ही कमेण्ट नीट लक्षात राहिली. आज कन्फेशन करून टाकलं, आता मोकळं मोकळं वाटतंय. :)

गणा मास्तर 30/05/2009 - 22:37
संदीपच्या कविता फारच आवडतात तरीही मलाही हा प्रयोग फारसा आवडला नाही. शब्दाकडुन लक्ष अभिनयाकडे खेचले जाते, त्यामुळे कवितेच्या अर्थाला न्याय देता येत नाही. मधुरा वेलणकरचा अभिनय फार सुमार आणि अमृता सुभाषचा फार भडक वाटला. संदीप अधे मधे गोंधळल्यासारखा वाटला. 'राधे रंग तुझा गोरा'ह्या गाण्यात तर अगदी भडकममास्तर म्हणतात त्याप्रमाणे नाच केला आहे.विशेषतः ०:४९ ला 'इथे तुझ्या डोळा पाणी' या ओळीवरचा अभिनय बघताना अगदी वैताग येतो. हे भलते अवघड असते ही माझी आवडती कविता, तरी मला हा व्हिडिओबिलकुल आवडला नव्हता. अर्थात प्रत्येकाची मते वेगवेगळी असु शकतात. आपला संदीपचा पंखा - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

In reply to by गणा मास्तर

संदीप अधे मधे गोंधळल्यासारखा वाटला. 'राधे रंग तुझा गोरा'ह्या गाण्यात तर अगदी भडकममास्तर म्हणतात त्याप्रमाणे नाच केला आहे.विशेषतः ०:४९ ला 'इथे तुझ्या डोळा पाणी' या ओळीवरचा अभिनय बघताना अगदी वैताग येतो. खास ते ०.४९ साठी हा व्हिडिओ पाहिला.... अहाहा... यात अमृता गाते फार छान असे वाटले पण तो बाजूला अभिनय पाहून हसून हसून पुरेवाट झाली.... डोळ्यांत पाणीचा अभिनय बघाच... पण नोंद घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे त्याच वेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ऐकू येतो.. कदाचित प्रेक्षागृहात लोकांना त्याच वेळी ते फार आवडत असेल.... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by गणा मास्तर

भाग्यश्री 01/06/2009 - 23:28
भलते अवघडचा व्हीडीओ फार बेकार! :( किती सुंदर गाणं/कविता आहे ती.. असं कशाला करायला जातात ही लोकं.. सलिल कुलकर्णीचा जो काय अभिनय आहे तो मेजर डोक्यात गेला.. मास्तर.. वरच्या लिंकमधला वेड्यागत प्रकार जरा बालिश वाटला.. पण हा प्रकार कदाचित लाईव्ह पाहील्यावर आवडेलही असे वाटले.. www.bhagyashree.co.cc

लिखाळ 31/05/2009 - 22:01
मास्तर, काही मतांशी सहमत आहे. वरच्या एका प्रतिसादात 'पुरुषांची मंगळागौर' असे लिहिले आहे ते पण लै भारी. मराठीमध्ये वेगळा प्रयोग आहे. सध्या तरुणांच्या मना रुंजी घालतील अशी अनेकानेक गाणे खरे-कुलकर्णी तयार करत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक वाटते. काही काही गाण्यातल्या काही कल्पना छान आहेत. मला स्वतःला 'जगायचे कसे', 'जीवन म्हणजे अस्सेच असते ! ह्म्म !', 'जग हे असेच असणार' इत्यादी विचार-शिकवणी देणारी गाणी कविता कमीच आकर्षीत करतात. अनेकदा त्यातल्या अनेकानेक कल्पना शब्दरचनेमुळे बर्‍या वाटल्या तरी त्या सार्वत्रिक अनुभव आहे असे दामटून सांगीतले जाते आणि तसे ते खरेच असते का? असा प्रश्न मला पडतो. पण त्या कवितांवर डोलणार्‍या अनेकांना तो पडतही नसावा. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

कविता करणार्‍यानी कविता कराव्यात, संगीत देणार्‍यानी संगीत द्यावे, गाणार्‍याने गावे, कलाकराने अभिनय करावा.... सगळे मीच करणार म्हणले की माणसाचा एक तर देव आनंद होतो नाहीतर हिमेश रेशमीया. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

टिउ 01/06/2009 - 23:12
नसतेस घरी तु जेव्हा...हा अजुन एक असाच भयानक व्हिडिओ...अक्ख्या गाण्यात एकदाही चेहर्‍यावरचे भाव बदलले नाहियेत (सलीलच्या...आमच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत होते)...अभिषेक बच्चनला तोड अभिनय आहे. वास्तविक इतकं छान गाणं आहे पण वाट लावलीये व्हिडिओ बनवुन. ३:०५ ला तर गाणं ऐकण्याचीही गरज नाही. बघुनच रडु येतं... स्वस्तात बनवतो जेव्हा, हा व्हिडिओ टुकार बनतो, लोकांना तरीही आवडे, अभिनय (जरी) फाटका होतो...

In reply to by टिउ

३ ०५ साठी खास हा व्हिडिओ पाहिला.. धन्यवाद एकाच वेळी ( ऑडिओ मस्त व्हिडिओ महाभयानक )संमिश्र भावना मनात येणे म्हणजे काय ते कळाले ____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भाग्यश्री

जबरदस्त अभिनयाविष्कार !! ठरल, आपण सलीलला घेउन 'किलवर राजा' काढणार. परा सुरकर ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
हे कवितांचे मंचीय अविष्कार करायची फ़ॆशन कधीपासून आलीय बुवा? पावसाच्या कविता, निसर्गाच्या कविता, झाडांच्या कविता... वैताग साला.. (आधीच सुमार निसर्गकविता माझ्या डोक्यात जातात.. त्यात सूर्य, चंद्र,पाऊस,आभाळ असे शक्य तितके हावभाव करत गिटारच्या झिन्गझिन्ग झिन्गझिन्ग ठेक्यावर कोणी कविता उभं राहून गायला लागलं तर काय होईल?... आमच्या प्राथमिक शाळेत एक बाई कायम अशा प्रकारच्या कविता घेऊन नृत्य बसवायच्या... हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) हरित तृणांच्या ( पाच बोटं एकत्र करून आकाशाकडे दाखवत उघडमीट करणारी चार पोरं ..

मिसळपाव प्रतिष्ठान..!

विसोबा खेचर ·

अनंता 26/05/2009 - 15:03
मदत करायला अवश्य आवडेल! तात्या, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है! प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

In reply to by अनंता

व्वा तात्या, अभिनंदन. खुप चांगली संकल्पना आहे. आम्हालाही आपाप्ल्या परीने हातभार लावायला मनापासुन आवडेल. सस्नेह विशाल ************************************************************* "प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!" (सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

In reply to by विशाल कुलकर्णी

कोल्हापुर विभागात काम करायला मनापासुन अवडेल स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 26/05/2009 - 15:26
तात्यांचे अभिनंदन असेच म्हणतो. आमच्या करण्यायोग्य काही कामे असल्यास अवश्य कळावावे. संगीत वगैरे आमच्या बस की बात नाही पण कला, साहित्य ह्यात आम्ही जरुर ४ हात मारु शकतो ... जेव्हा केव्हा असे काही येईल तेव्हा जरुर साद घालावी. तुर्तास शुभेच्छा ...!!!! ------ ( शुभेच्छुक ) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by स्वाती दिनेश

दिपक 26/05/2009 - 15:19
तात्या, बातमी वाचून आनंद झाला, संकल्पाला मनापासून शुभेच्छा! हेच म्हणतो.. खुप खुप शुभेच्छा मिसळपावची भरभराट होवो :)

मराठमोळा 26/05/2009 - 15:09
तात्या तुमचे व सर्व मिपाकरांचे मनापासुन हार्दिक अभिनंदन. =D> =D> =D> =D> =D> खुप आनंद झाला. त्रिवार अभिनंदन. खुप छान उपक्रम आहे. मला यासाठी काही करता आले तर आनंदच होइल. मार्गदर्शन करावे. माझ्या माहितीप्रमाणे ९ एप्रिल २००९ ला मिपाला अंतर्जालावर २ वर्षे झाली एवढे वृद्धींगत झाले हे संस्थळ. त्यातच भर म्हणुन मिसळपाव प्रतिष्ठान ची स्थापना. हा उपक्रम भरगोस यश प्राप्त करो हीच सदिच्छा!!! पुन्हा एकदा अभिनंदन!!!!!! आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सूहास 26/05/2009 - 15:11
मिसळपाव डॉट कॉमच्या सभासदांचाही आशीर्वाद हवा म्हणून हे निवेदन..!>>> काय तात्याहे !!!आपण मोठे आहात मानाने ही आणी मनाने. आम्ही काय आशीर्वाद देणार..आपल्या सक॑ल्पाला मनःपूर्वक शुभेच्छा! बाकी मदत करायला अवश्य आवडेल! तात्या, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है! हेच म्हणतो......... सुहास पेश॑ट :डॉक्टर, मला अलीकडे स॑डा*ला होत नाही.. डॉक्टर : ठीक आहे ,मग पलीकडे बसत जा....

धमाल मुलगा 26/05/2009 - 15:20
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आवडला. कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी. ह्या नव्या निर्णयाबद्दल अभिनंदन आणि प्रतिष्ठानास शुभेच्छा! ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

तात्या मस्तच उपक्रम आहे हा.... कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी. माझा पण हाच प्रश्न आहे??? बाकी काय भी काम सांगा आपण तयार आहोत करायला ==निखिल

मोहन 26/05/2009 - 15:30
तात्या मनापासुन शुभेच्छा. मिसळपाव असेच "वाढता वाढता वाढे ... " होवो. मोहन.

ऋषिकेश 26/05/2009 - 15:35
वा! सुंदर कल्पना/योजना. सक्रिय पाठिंबा राहिलच तुर्तास अनोकोत्तम शुभेच्छा! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

तात्या संकल्पना खुपच आवडली. आणी त्याहुन मुख्य म्हणजे 'आधी केले मग सांगितले' ही आपली कृती जास्ती भावली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

विकास 26/05/2009 - 16:35
अभिनंदन तात्या! =D> ही सुवार्ता ऐकून खूप आनंद झाला. आमचा सक्रीय सहभाग राहील. "आधी केले मग सांगितले" हे आपण परत एकदा आचरणाने दाखवून दिलेत!

योगी९०० 26/05/2009 - 16:49
तात्या, नविन संकल्पाला मनापासून शुभेच्छा..!! कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी. खादाडमाऊ

अभिज्ञ 26/05/2009 - 17:25
तात्या, नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

विंजिनेर 26/05/2009 - 17:27
मिसळपावसारख्या "काव्यशास्त्रविनोदार्थ" चालवल्या जाणार्‍या संकेतस्थळाला आणि पर्यायाने इथल्या रहिवाशांना/आगंतुकांना "वास्तवात" घेऊन जाणार्‍या तुमचे मनःपूर्वक अभिनंदन! शुभाऽस्ते पंथानः सन्तु! ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

अवलिया 26/05/2009 - 17:36
वा! मस्त !! मिसळपाव प्रतिष्ठानची ध्येयधोरणे व उद्दिष्टे अतिशय योग्य. नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. --अवलिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रमोद देव 26/05/2009 - 18:22
मिसळपाव प्रतिष्ठानला मनःपूर्वक शुभेच्छा !!! :) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

तात्या !!!!!! क्या बात है !!!! "लक्ष्मी केशव कार्यालय ठाणे " अशा चांगल्या कार्यक्रमांसाठी नेहमीच विनामूल्य उपलब्ध असेल याची खात्री बाळगा. काही महान व्यक्तींचे पाय त्या निमीत्ताने माझ्या जागेला लागतील तेव्हढं पुरेसं आहे. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सँडी 26/05/2009 - 18:24
छान संकल्प! नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

शशिधर केळकर 26/05/2009 - 18:35
आता लक्षात आले, गेले काही दिवस तात्या अतिशय कामात होते, ते कोणते! उपक्रम चांगलाच आहे; 'हाती घ्याल ते तडीस न्या' असे साधारणपणे करायला तुम्हाला जमत असल्यामुळे हाही उपक्रम उत्तम पुढे जाईल यात शंका नाही. मी टांझानिया मधे असतो. इथे संगीत विषयक काही कार्यक्रम करण्यासारखा असेल तर जरूर सांगा. कलाप्रेमी शशिधर

हार्दिक अभिनंदन तात्या. या उपक्रमासाठी मदत करणं नक्की आवडेल. सविस्तर नंतर बोलू --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

सुबक ठेंगणी 26/05/2009 - 18:45
मन:पूर्वक अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा! =D> अवांतर: आता माझी ख. व. आणि व्य. नि. कधी सुरु होतात कुणास ठाऊक!:W

क्रान्ति 26/05/2009 - 19:25
प्रतिष्ठानला हार्दिक शुभेच्छा. ध्येयधोरणे आणि उद्दिष्टांबद्दल काय बोलावे! अत्यंत उच्च अभिरुचीसंपन्न उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन तात्या. =D> =D> [मदतीसाठी सदैव तत्पर ] क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

प्राजु 26/05/2009 - 19:44
खूप छान. माझ्या हार्दिक शुभेच्छा! जशी जमेल तशी मदत नक्कीच करेन या प्रतिष्ठानला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

केशवराव 26/05/2009 - 20:33
खरोखरच छान उपक्रम ! पाहिजे ती मदत करण्यास तयार ! सविस्तर नंतर बोलूच !! केशवराव .

चतुरंग 27/05/2009 - 00:30
संकल्प सिद्धीस जावो ही सदिच्छा! :) २) दरवर्षी संगीत-साहित्य व कला या क्षेत्रातील एखाद्या बुजूर्ग व्यक्तिमत्वाची निवड करून त्याच्या यथोचित सत्कार-समारंभाचा एखादा देखणा कार्यक्रम करणे, प्रतिष्ठानच्या ऐपतीप्रमाणे त्यांना थैली देणे व अधिकारी व्यक्तिकडून त्यांना मिसळपाव प्रतिष्ठानचे मानपत्र देणे ह्या बद्दल एक विचार मांडतो -बुजुर्ग व्यक्तिमत्व निवडताना शक्यतोवर ज्यांनी त्यांच्या उमेदीत काही मौलिक देणे दिले आहे पण सध्या ते विस्मरणात गेलेले आहेत (वयाने म्हणा, आता काम करत नसल्याने म्हणा, प्रसिद्धीपराङमुखतेमुळे म्हणा) अशा व्यक्तींची निवड व्हावी. अशी माणसे बर्‍याचदा गेल्यावरच त्यांची ओळख जगाला व्हायची शक्यता असते आणि त्याचा फारसा उपयोग होत नाही. चतुरंग

संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे.
नोंदनी कर्मांक आनी पता दीलात त पैसा पन पाटवु. करामधे सवलत मिलल काय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

वेताळ 28/05/2009 - 11:59
मलाही आपल्याला ह्या कामात मदत करता आली तर खुप आनंद होईल. काय मदत करता येईल ह्याबद्दल आवश्य कळवा. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

सुर 29/05/2009 - 17:11
'मिसळपाव प्रतिष्ठान' ला मनापासून शुभेच्छा. कसली ही मदत करायला तयार, नक्की सांगा. # येत्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही 'मिसळपाव प्रतिष्ठान' या संस्थेचा शुभारंभ करत आहोत!# ह्याचा काही समारंभ होणार आहे का होणार असल्यास कुठे होणार आहे हे कळले तर हजर राहायला नक्की आवडेल. सुर तेच छेडीता...... :) Waiting For Good Luck To Come In My Life :)

भोचक 29/05/2009 - 18:32
तात्या, मिसळपाव प्रतिष्ठानच्या संकल्पाला हार्दिक शुभेच्छा. तुमची ध्येयधोरणेही आवडली. त्यासाठी सक्रीय मदत करायलाही नक्की आवडेल. त्यामुळे मदतीसाठी आवर्जून आम्हालाही याद करा. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

बाकरवडी 30/05/2009 - 10:26
अभिनंदन आणि शुभेच्छा!! :) प्रश्नच नाही जोरात काम चालू करा. :B :B :B बाकरवडी :B :B :B

प्रतिष्ठानची ध्येय धोरणे वाचुन समाधान वाटले. केवळ आभासी स्वरुप नाही. मातीशी नाते जोडलय बघुन बरे वाटले. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आशु जोग 28/09/2011 - 23:15
>> ३) मिसळपाव डॉट कॉम वरील साहित्याला, लेखांना, कलादालनाला, पाककृतींना संबंधित लेखकांच्या परवानगीने मासिक रुपात प्रसिद्धी देणे अशा दर्जाचे लेख आले तर आनंद होइल. अलिकडे प्रतिसाद तर फारच भन्नाट असतात

विसोबा खेचर 29/09/2011 - 10:22
तूर्तास तरी माझ्याकडून प्रतिष्ठानबद्दल काहीही होण्यासारखे नाही. परंतु आज ना उद्या होईल हेही तेवढेच निश्चित..! हा धागा मुख्य पटलावर आल्यामुळे हा खुलासा.. तात्या.

आशु जोग 01/10/2011 - 15:31
नमस्कार तात्या बरेच दिवसांनी लेखन भेट होते आहे. फार वर्षापूर्वीपासून मी तुमचे लिखाण वाचतो आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या एका प्रश्नाला माहितीपूर्ण उत्तर देखील दिले होते. (मिसळपाववर नक्कीच नाही कुठे ते नंतर सविस्तर लिहिन) असो गेले ते दिवस

अनंता 26/05/2009 - 15:03
मदत करायला अवश्य आवडेल! तात्या, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है! प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

In reply to by अनंता

व्वा तात्या, अभिनंदन. खुप चांगली संकल्पना आहे. आम्हालाही आपाप्ल्या परीने हातभार लावायला मनापासुन आवडेल. सस्नेह विशाल ************************************************************* "प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!" (सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

In reply to by विशाल कुलकर्णी

कोल्हापुर विभागात काम करायला मनापासुन अवडेल स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 26/05/2009 - 15:26
तात्यांचे अभिनंदन असेच म्हणतो. आमच्या करण्यायोग्य काही कामे असल्यास अवश्य कळावावे. संगीत वगैरे आमच्या बस की बात नाही पण कला, साहित्य ह्यात आम्ही जरुर ४ हात मारु शकतो ... जेव्हा केव्हा असे काही येईल तेव्हा जरुर साद घालावी. तुर्तास शुभेच्छा ...!!!! ------ ( शुभेच्छुक ) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by स्वाती दिनेश

दिपक 26/05/2009 - 15:19
तात्या, बातमी वाचून आनंद झाला, संकल्पाला मनापासून शुभेच्छा! हेच म्हणतो.. खुप खुप शुभेच्छा मिसळपावची भरभराट होवो :)

मराठमोळा 26/05/2009 - 15:09
तात्या तुमचे व सर्व मिपाकरांचे मनापासुन हार्दिक अभिनंदन. =D> =D> =D> =D> =D> खुप आनंद झाला. त्रिवार अभिनंदन. खुप छान उपक्रम आहे. मला यासाठी काही करता आले तर आनंदच होइल. मार्गदर्शन करावे. माझ्या माहितीप्रमाणे ९ एप्रिल २००९ ला मिपाला अंतर्जालावर २ वर्षे झाली एवढे वृद्धींगत झाले हे संस्थळ. त्यातच भर म्हणुन मिसळपाव प्रतिष्ठान ची स्थापना. हा उपक्रम भरगोस यश प्राप्त करो हीच सदिच्छा!!! पुन्हा एकदा अभिनंदन!!!!!! आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सूहास 26/05/2009 - 15:11
मिसळपाव डॉट कॉमच्या सभासदांचाही आशीर्वाद हवा म्हणून हे निवेदन..!>>> काय तात्याहे !!!आपण मोठे आहात मानाने ही आणी मनाने. आम्ही काय आशीर्वाद देणार..आपल्या सक॑ल्पाला मनःपूर्वक शुभेच्छा! बाकी मदत करायला अवश्य आवडेल! तात्या, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है! हेच म्हणतो......... सुहास पेश॑ट :डॉक्टर, मला अलीकडे स॑डा*ला होत नाही.. डॉक्टर : ठीक आहे ,मग पलीकडे बसत जा....

धमाल मुलगा 26/05/2009 - 15:20
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आवडला. कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी. ह्या नव्या निर्णयाबद्दल अभिनंदन आणि प्रतिष्ठानास शुभेच्छा! ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

तात्या मस्तच उपक्रम आहे हा.... कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी. माझा पण हाच प्रश्न आहे??? बाकी काय भी काम सांगा आपण तयार आहोत करायला ==निखिल

मोहन 26/05/2009 - 15:30
तात्या मनापासुन शुभेच्छा. मिसळपाव असेच "वाढता वाढता वाढे ... " होवो. मोहन.

ऋषिकेश 26/05/2009 - 15:35
वा! सुंदर कल्पना/योजना. सक्रिय पाठिंबा राहिलच तुर्तास अनोकोत्तम शुभेच्छा! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

तात्या संकल्पना खुपच आवडली. आणी त्याहुन मुख्य म्हणजे 'आधी केले मग सांगितले' ही आपली कृती जास्ती भावली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

विकास 26/05/2009 - 16:35
अभिनंदन तात्या! =D> ही सुवार्ता ऐकून खूप आनंद झाला. आमचा सक्रीय सहभाग राहील. "आधी केले मग सांगितले" हे आपण परत एकदा आचरणाने दाखवून दिलेत!

योगी९०० 26/05/2009 - 16:49
तात्या, नविन संकल्पाला मनापासून शुभेच्छा..!! कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी. खादाडमाऊ

अभिज्ञ 26/05/2009 - 17:25
तात्या, नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

विंजिनेर 26/05/2009 - 17:27
मिसळपावसारख्या "काव्यशास्त्रविनोदार्थ" चालवल्या जाणार्‍या संकेतस्थळाला आणि पर्यायाने इथल्या रहिवाशांना/आगंतुकांना "वास्तवात" घेऊन जाणार्‍या तुमचे मनःपूर्वक अभिनंदन! शुभाऽस्ते पंथानः सन्तु! ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

अवलिया 26/05/2009 - 17:36
वा! मस्त !! मिसळपाव प्रतिष्ठानची ध्येयधोरणे व उद्दिष्टे अतिशय योग्य. नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. --अवलिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रमोद देव 26/05/2009 - 18:22
मिसळपाव प्रतिष्ठानला मनःपूर्वक शुभेच्छा !!! :) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

तात्या !!!!!! क्या बात है !!!! "लक्ष्मी केशव कार्यालय ठाणे " अशा चांगल्या कार्यक्रमांसाठी नेहमीच विनामूल्य उपलब्ध असेल याची खात्री बाळगा. काही महान व्यक्तींचे पाय त्या निमीत्ताने माझ्या जागेला लागतील तेव्हढं पुरेसं आहे. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सँडी 26/05/2009 - 18:24
छान संकल्प! नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

शशिधर केळकर 26/05/2009 - 18:35
आता लक्षात आले, गेले काही दिवस तात्या अतिशय कामात होते, ते कोणते! उपक्रम चांगलाच आहे; 'हाती घ्याल ते तडीस न्या' असे साधारणपणे करायला तुम्हाला जमत असल्यामुळे हाही उपक्रम उत्तम पुढे जाईल यात शंका नाही. मी टांझानिया मधे असतो. इथे संगीत विषयक काही कार्यक्रम करण्यासारखा असेल तर जरूर सांगा. कलाप्रेमी शशिधर

हार्दिक अभिनंदन तात्या. या उपक्रमासाठी मदत करणं नक्की आवडेल. सविस्तर नंतर बोलू --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

सुबक ठेंगणी 26/05/2009 - 18:45
मन:पूर्वक अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा! =D> अवांतर: आता माझी ख. व. आणि व्य. नि. कधी सुरु होतात कुणास ठाऊक!:W

क्रान्ति 26/05/2009 - 19:25
प्रतिष्ठानला हार्दिक शुभेच्छा. ध्येयधोरणे आणि उद्दिष्टांबद्दल काय बोलावे! अत्यंत उच्च अभिरुचीसंपन्न उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन तात्या. =D> =D> [मदतीसाठी सदैव तत्पर ] क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

प्राजु 26/05/2009 - 19:44
खूप छान. माझ्या हार्दिक शुभेच्छा! जशी जमेल तशी मदत नक्कीच करेन या प्रतिष्ठानला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

केशवराव 26/05/2009 - 20:33
खरोखरच छान उपक्रम ! पाहिजे ती मदत करण्यास तयार ! सविस्तर नंतर बोलूच !! केशवराव .

चतुरंग 27/05/2009 - 00:30
संकल्प सिद्धीस जावो ही सदिच्छा! :) २) दरवर्षी संगीत-साहित्य व कला या क्षेत्रातील एखाद्या बुजूर्ग व्यक्तिमत्वाची निवड करून त्याच्या यथोचित सत्कार-समारंभाचा एखादा देखणा कार्यक्रम करणे, प्रतिष्ठानच्या ऐपतीप्रमाणे त्यांना थैली देणे व अधिकारी व्यक्तिकडून त्यांना मिसळपाव प्रतिष्ठानचे मानपत्र देणे ह्या बद्दल एक विचार मांडतो -बुजुर्ग व्यक्तिमत्व निवडताना शक्यतोवर ज्यांनी त्यांच्या उमेदीत काही मौलिक देणे दिले आहे पण सध्या ते विस्मरणात गेलेले आहेत (वयाने म्हणा, आता काम करत नसल्याने म्हणा, प्रसिद्धीपराङमुखतेमुळे म्हणा) अशा व्यक्तींची निवड व्हावी. अशी माणसे बर्‍याचदा गेल्यावरच त्यांची ओळख जगाला व्हायची शक्यता असते आणि त्याचा फारसा उपयोग होत नाही. चतुरंग

संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे.
नोंदनी कर्मांक आनी पता दीलात त पैसा पन पाटवु. करामधे सवलत मिलल काय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

वेताळ 28/05/2009 - 11:59
मलाही आपल्याला ह्या कामात मदत करता आली तर खुप आनंद होईल. काय मदत करता येईल ह्याबद्दल आवश्य कळवा. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

सुर 29/05/2009 - 17:11
'मिसळपाव प्रतिष्ठान' ला मनापासून शुभेच्छा. कसली ही मदत करायला तयार, नक्की सांगा. # येत्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही 'मिसळपाव प्रतिष्ठान' या संस्थेचा शुभारंभ करत आहोत!# ह्याचा काही समारंभ होणार आहे का होणार असल्यास कुठे होणार आहे हे कळले तर हजर राहायला नक्की आवडेल. सुर तेच छेडीता...... :) Waiting For Good Luck To Come In My Life :)

भोचक 29/05/2009 - 18:32
तात्या, मिसळपाव प्रतिष्ठानच्या संकल्पाला हार्दिक शुभेच्छा. तुमची ध्येयधोरणेही आवडली. त्यासाठी सक्रीय मदत करायलाही नक्की आवडेल. त्यामुळे मदतीसाठी आवर्जून आम्हालाही याद करा. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

बाकरवडी 30/05/2009 - 10:26
अभिनंदन आणि शुभेच्छा!! :) प्रश्नच नाही जोरात काम चालू करा. :B :B :B बाकरवडी :B :B :B

प्रतिष्ठानची ध्येय धोरणे वाचुन समाधान वाटले. केवळ आभासी स्वरुप नाही. मातीशी नाते जोडलय बघुन बरे वाटले. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आशु जोग 28/09/2011 - 23:15
>> ३) मिसळपाव डॉट कॉम वरील साहित्याला, लेखांना, कलादालनाला, पाककृतींना संबंधित लेखकांच्या परवानगीने मासिक रुपात प्रसिद्धी देणे अशा दर्जाचे लेख आले तर आनंद होइल. अलिकडे प्रतिसाद तर फारच भन्नाट असतात

विसोबा खेचर 29/09/2011 - 10:22
तूर्तास तरी माझ्याकडून प्रतिष्ठानबद्दल काहीही होण्यासारखे नाही. परंतु आज ना उद्या होईल हेही तेवढेच निश्चित..! हा धागा मुख्य पटलावर आल्यामुळे हा खुलासा.. तात्या.

आशु जोग 01/10/2011 - 15:31
नमस्कार तात्या बरेच दिवसांनी लेखन भेट होते आहे. फार वर्षापूर्वीपासून मी तुमचे लिखाण वाचतो आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या एका प्रश्नाला माहितीपूर्ण उत्तर देखील दिले होते. (मिसळपाववर नक्कीच नाही कुठे ते नंतर सविस्तर लिहिन) असो गेले ते दिवस
राम राम मंडळी, संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे.

जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना भावपुर्ण श्रध्दांजली

मिंटी ·

मृगनयनी 10/10/2008 - 14:19
रोहिणीताई, वयाच्या ४०व्या वर्षी "कथक " शिकल्या. खरोखरच नृत्यकला शिकण्याची एवढी जिद्द आणि आत्मीयता रोहिणीताईंकडे होती. खरंच आज आपण एका गुणवान 'कलावती' ला मुकलेलो आहोत. रोहिणीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!....

mina 10/10/2008 - 14:42
नृत्याला अनुकूल असणार्‍या संगीताच्या साहित्याच्या प्रगल्भ अभ्यासामुळे,जाणिवेमुळे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे अस्सल कलेच्या घेतलेल्या ध्यासामुळे जगप्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे यांनी नृत्यात उंची गाठली. त्यांना मागच्या वषी पु.ल.देशपांडे पुरस्कार जाहीर झाल्यावर अभिनंदनासाठी त्यांच्या घरी फोन केला. प्रथम त्यांच्या स्नुषा बोलल्यात.परिचय दिल्यावर रोहिणीताई फोनवर आल्यात.प्रथम त्यांचे अभिनंदन केले.मी विचारले काय वाटते आहे याक्षणी... अगदी आनंदाने अभिनंदन स्वीकारत त्या म्हणाल्या, माझ्या आतापर्यंत केलेल्या कार्याची पावती म्हणजे पु.लं च्या नावाने मला मिळालेला हा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे मला पुन्हा काम करण्याची नवी उमेद मिळाली आहे.नृत्य करणं वयोमानाने शक्य नाही म्हणून मी नृत्याशी जोडलेले लेखन करणार आहे.मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत नृत्याची अखंड साधना करिन.. रोहिणीताईंच्या जाण्याने आज त्यांच्या अखंड साधनेला पूर्णविराम मिळाला असला तरी नृत्यभारतीच्या रूपात त्यांनी जोपासलेली कला अखंड कार्यरत राहील.त्यांच्या या कार्याला मनस्वी अभिवादन करुन जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करते........

विसोबा खेचर 10/10/2008 - 16:39
रोहिणीताईंना माझीही श्रद्धांजली...! एकदा एका सवाईगंधर्व महोत्सवात अण्णांच्या हस्ते रोहिणीताईंचा सत्कार करण्यात आला होता तेव्हा त्या सत्काराला उत्तर देतांना त्या म्हणाल्या होत्या, "आजपर्यंत अनेक ठिकाणी सत्काराचे योग आले परंतु भीमसेनांच्या हस्ते सवाईगंधर्व महोत्सवातील हा सत्कार म्हणजे माझ्या माहेरचा सत्कार आहे असं मी समजते.." तात्या.

मृगनयनी 10/10/2008 - 14:19
रोहिणीताई, वयाच्या ४०व्या वर्षी "कथक " शिकल्या. खरोखरच नृत्यकला शिकण्याची एवढी जिद्द आणि आत्मीयता रोहिणीताईंकडे होती. खरंच आज आपण एका गुणवान 'कलावती' ला मुकलेलो आहोत. रोहिणीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!....

mina 10/10/2008 - 14:42
नृत्याला अनुकूल असणार्‍या संगीताच्या साहित्याच्या प्रगल्भ अभ्यासामुळे,जाणिवेमुळे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे अस्सल कलेच्या घेतलेल्या ध्यासामुळे जगप्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे यांनी नृत्यात उंची गाठली. त्यांना मागच्या वषी पु.ल.देशपांडे पुरस्कार जाहीर झाल्यावर अभिनंदनासाठी त्यांच्या घरी फोन केला. प्रथम त्यांच्या स्नुषा बोलल्यात.परिचय दिल्यावर रोहिणीताई फोनवर आल्यात.प्रथम त्यांचे अभिनंदन केले.मी विचारले काय वाटते आहे याक्षणी... अगदी आनंदाने अभिनंदन स्वीकारत त्या म्हणाल्या, माझ्या आतापर्यंत केलेल्या कार्याची पावती म्हणजे पु.लं च्या नावाने मला मिळालेला हा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे मला पुन्हा काम करण्याची नवी उमेद मिळाली आहे.नृत्य करणं वयोमानाने शक्य नाही म्हणून मी नृत्याशी जोडलेले लेखन करणार आहे.मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत नृत्याची अखंड साधना करिन.. रोहिणीताईंच्या जाण्याने आज त्यांच्या अखंड साधनेला पूर्णविराम मिळाला असला तरी नृत्यभारतीच्या रूपात त्यांनी जोपासलेली कला अखंड कार्यरत राहील.त्यांच्या या कार्याला मनस्वी अभिवादन करुन जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करते........

विसोबा खेचर 10/10/2008 - 16:39
रोहिणीताईंना माझीही श्रद्धांजली...! एकदा एका सवाईगंधर्व महोत्सवात अण्णांच्या हस्ते रोहिणीताईंचा सत्कार करण्यात आला होता तेव्हा त्या सत्काराला उत्तर देतांना त्या म्हणाल्या होत्या, "आजपर्यंत अनेक ठिकाणी सत्काराचे योग आले परंतु भीमसेनांच्या हस्ते सवाईगंधर्व महोत्सवातील हा सत्कार म्हणजे माझ्या माहेरचा सत्कार आहे असं मी समजते.." तात्या.
जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना श्रध्दांजली........ जगप्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे (वय ८३) यांचे आज (शुक्रवारी) पहाटे साडे तीन वाजता निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या मागे मुलगा कॅप्टन सनत कुमार, सुन शमा असा परिवार आहे. दुपारी दीड वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. रोहिणीताईंनी नेत्रदान केले होते. पंडिता रोहिणी यांचा शिष्यपरिवार जगभर विखुरला आहे. १९४७ मध्ये त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थान केली.

कलेचा बाजार....

विसोबा खेचर ·

http://vipravani.wordpress.com/ मी तर नादच सोडला आहे. एखादा कार्यक्रम आनंद देतो बा़की सगळा बाजार. वि.प्र.

स्पर्धा म्हटली की कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हारणार हे ओघाने आलंच. तेव्हा त्यातही काही विशेष नाट्य निदान मला तरी जाणवत नाही. त्यात नाट्य जाणवत नाही ही सत्य परिस्थिती आहे म्हणूनच चॅनलवाले त्यात नाट्य ओततात. (म्हणजेच सर्व ठरवून करतात). मेगा फायनल मध्ये कोणी जिंकायचं कोणी हरायचं हेही पैसे घेऊन ठरवलेलं असतं असे मी ऐकले आहे. खरे - खोटे, परिक्षक आणि स्पर्धकच जाणोत. अवांतरः हे तमाशे करण्यात 'राखी सावंत' तरबेज आहे.

निव्वळ फालतु पणा चालु आहे. फुकट डोक्याला ताप आहे. मुख्य म्हणजे असले कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत. * सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो * (सध्या मी कन्नु मलिक ची गाणी ऐकतोय.)

देवदत्त 21/09/2008 - 20:25
वेगवेगळे रिऍलिटी शो ह्यात कलेचा बाजार तर आहेच पण ह्या 'आजा माहिवे' कार्यक्रमात नुसते नाचगाणे नाही तर प्रेमाचाही बाजार मांडला आहे. त्यांची टॅगलाईनच आहे 'प्रेम की अग्निपरिक्षा..' मी हा कार्यक्रम तर नाही पाहिला पण मागील महिन्यात जेव्हा ह्याची जाहिरात पाहिली होती तेव्हाच मनात विचार आला होता की नुसते नाच गाणे सोडून आता हे लोकांच्या प्रेमकहानी मध्ये ही रस घ्यायला लागले आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे भाग घेणार्‍या जोड्यांचे लग्न आधीच ठरलेले आहे, व ह्यात जो जिंकेल त्यांना लग्नाचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळेही हे नाट्य होण्यास हातभार लागत असेल. प्रत्यक्षात तिकडे काय होते ते त्याच लोकांनाच माहित. आता भाग घेत आहे त्यांची स्वत:ची मर्जी, पण आपल्याला तर हा प्रकार नाही आवडला.

In reply to by देवदत्त

त्यांच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे भाग घेणार्‍या जोड्यांचे लग्न आधीच ठरलेले आहे, व ह्यात जो जिंकेल त्यांना लग्नाचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळेही हे नाट्य होण्यास हातभार लागत असेल. प्रत्यक्षात तिकडे काय होते ते त्याच लोकांनाच माहित. जर इतकेच प्रेम असेल तर रजिस्टर किंवा साध्या पदधतीने लग्न करावे. आणि जर पहीला नंबर आला नाही तर काय एकमेकांना सोदुन द्यायचे काय? नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

In reply to by सखाराम_गटणे™

देवदत्त 21/09/2008 - 21:15
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे. =)) मला आधी वाटले प्रतिसादातच हे वाक्य आहे. तेव्हा कळलेच नव्हते.

यशोधरा 21/09/2008 - 20:44
हा कार्यक्रम अंमळ चिवित्रच दिसतोय!! देशा विदेशात ह्या वाहिन्या पाहिल्या जातात, आणि त्यात भाग घेणार्‍या लोकांना एवढ्या सगळ्यांपुढे हे असले वागायला शरम नाही का वाटत? आणि या वाहिन्यांनाही दर्जेदार कार्यक्रम दाखवून आपले रेटींग वाढवायला काय होते!! ~X(

रेवती 21/09/2008 - 20:51
स्पर्धा घेतली जातेय ते सोडून बाकीच्या गोष्टींशी काय संबंध? स्पर्धकांनीच अश्या गोष्टींना आक्षेप घेतला पाहीजे. जर मान्य नसेल तर अश्या स्पर्धांमध्ये भाग घेउ नये. घरातली भांडणे वेशीवर(टी. व्ही.) दाखवणार्‍या ठीकाणी कशाला जायचे? स्पर्धेत भाग घेण्याआधी स्वतःला तपासावे की आपण अनेक प्रकारच्या टीका, हार, जीत, डोक्यात हवा जाणारे अभिनंदन ह्या गोष्टींना तोंड द्यायला खंबीर आहोत की तमाशा करणार आहोत (स्वतःबरोबर घरच्यांचाही). नंतर चॅनलवाल्यांना नावे ठेवून उपयोग नाही. ते प्रत्येक भावनेचा बाजार मांडायला व पैसा मिळवायलाच आले आहेत (जे जगजाहीर आहे). रेवती

सर्वसाक्षी 21/09/2008 - 21:02
तात्या, काही ना काही रडारडीचे भांडवल करुन प्रेक्षकांना आकर्षित करायचा या वाहिन्यांच गलिच्छ उद्योग पाहिला की मला वाहतूक नियंत्रकावरच्या भिकार्‍यांची आठवण येते. गाडीतल्या साहेबान चार पैसे द्यावेत म्हणुन ते कडेवरच्या पोरांना चिमटे घेतात आणि रडायला भाग पाडतात. मग रडणार्‍या मुलाचे भांडवल करुन जाणार्‍या येणार्‍याला भावनाविवश करुन भीक मिळवतात. आजकाल मराठीतही हे भीक मागाचे खुळ आले आहे. सर्व मालिका पात्रांवर एकाहुन एक घोर प्रसंग आणवुन आपले प्रेक्षक त्या पात्रांवर आलेल्या संकटांना सहानुभुती दाखवण्यासाठी आपली वाहिनी व आपले तेच ते रटाळ मालिकारवंथन पाहत राहावेत या साठी प्रयत्नशील आहेत. लोक भीक देतात म्हणुन भिकारी येतात! आणि अक्षरश: भीक मागायचा प्रकार म्हणजे गायन , नृत्य, विनोदकथन वगैरे स्पर्धांमधले स्पर्धक कार्यक्रमाच्या अखेरीस अगदी 'आये, भाकर वाढा माये' च्या धर्तीवर 'मला प्लीज प्लीज प्लीज मत द्या हो' असे अजीजीने सांगताना दिसतात. स्पर्धात्मक कार्यक्रम म्हणजे कौल संदेशांद्वारे पैसा कमावायची पर्वणी. साधारण संदेशाच्या मानाने कौलसंदेश कितितरी महाग असतो. रुपये सहा प्रति संदेश. यातले चार रुपये वाहिनीचे व दोन भ्रमणध्वनी सेवा आयोजकाचे. प्रेक्षकांना विनवुन, विवश करून वा भडकावुन हे वाहिनीवाले मस्त नोटा छापताहेत हे मात्र खरे. कलाकार गेले तेल लावित! आणि कला गेली काशीत! कुणी किती संदेश पाठवावेत याला काही सीमा नाही. मग कसली आली संद्शाद्वारे निवड? अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत ज्यांत कलाकार वा त्यांच्या संबंधितांनी अनेक संजीवनपत्रे कौल देण्यासाठी घाऊक विकत घेतली होती. जेव्हा एखाद्या कार्यासाठी वा मागणीसाठी संकेतस्थळावर जेव्हा जालकर्‍यांकडे पाठिंबा दर्शक मत मागितले जाते तेव्हा एका एका संगणकावरून (संगणकिय पत्त्यावरुन) एकच मत देता येते. इथे तसा धरबंद नाही. म्हणजे उद्या अंबानी वहिनी स्पर्धेत उतरल्या तर बाकीचे स्पर्धक डब्ब्यात! लोकांनी हे कौलसंदेश देणे बंद करावे, वाहिन्यावाले वठणीवर येतील.

In reply to by प्रमोद देव

झुकानेवाला चाहिये....हेच खरे! सहमत आहे, वेगवेगळ्या स्पर्धकांनी, त्यांच्या परिक्षकांनी, समस करा च्या दीनवाण्या चेहर्‍यांनी नुसता वैताग आणला आहे. सुरुवातीला परिक्षक भांडायचे ते खरं वाटायचं, पण अशा कार्यक्रमातही सर्व अगोदर ठरलेले असते असे ऐकुन तर हल्ली फक्त न्युज चॅनल्स, एनजीसी, डिसकव्हरी, पाहतो. बाकी अशा कार्यक्रमामुळे वरीजनल कलांकारांकडेही संशयाने बघितल्या जाईल. असेच झाले तर अशा कलेचा आणि त्या कलाकारांवर मात्र मोठा अन्यायच होईल.

रेवती 21/09/2008 - 21:34
आपण जे कौल संदेशा बद्द्ल लिहीले आहे ते बंद होईल पण लोकही गाढव असल्यासारखे संदेश पाठवत राहतात. पैसा जास्त झालाय ना बाबांनो तर तो आम्हाला तरी द्या असा विचार वाहिन्या व भ्रमणध्वनी सेवा आयोजक करणारच. चॅनलवाले भावनेला हात घालणारी वक्तव्य करतात कारण त्या सूत्रसंचालक/लिका यांना खरे सूत्रसंचालन कश्याशी खातात ते माहीत नसते. ती पल्लवी जोशी किती वेळा "गाणं झालं, आता कसं वाटतय?" असं विचारते. एका मुलीनं तर सांगितलं पल्लवीला कि या प्रश्नाचं उत्तर दरवेळेस वगळं असू शकत नाही. त्या मुलीच्या धाडसाचं कौतुक वाटलं. रेवती

प्राजु 21/09/2008 - 21:58
म्हणजे पैशाच्या अपव्यय आणि.. वेळ जात नसणार्‍या लोकांच काम. या चॅनेल वाल्यांना स्पर्धकांच्या भावनांशी काही देणं घेणं नसतं. त्यांना टी आर पी वाढवायचा असतो. मी हे कार्यक्रम फारसे नाहीच बघत. तसंही इथे लागतच नाहीत पण आपली मराठी वरही नाही पहात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अभिजीत 22/09/2008 - 01:15
हा 'माही वे' वाला प्रकार फक्त कलेचाच बाजार मांडतोय असे नाही. सर्व रियॅलिटी शोज याच 'तत्त्वा' वर काम करत आहेत. रियॅलिटी शोज मधे एक्-दोन अशा सिच्युएशन असतात की त्यात लोक (स्पर्धक्/प्रेक्षक) कसे रिऍक्ट करतात हे दाखवले/पाहिले जाते. आता एकदा लोकांच्या रिऍक्शन हा मूळ मूद्दा धरला की त्यात जाणुन्-बुजुन नाट्य ओतणे हा तर चॅनलवाल्यांचा डाव्या हातचा मळ आहे. माझ्या मते सध्या टीव्ही वरिल वेगवेगळ्या रियॅलिटी शोजची प्रतवारी अशी होउ शकेल - १. नृत्य, गाणे वगैरे 'कलागुणांना वाव' देणारे (पण यात सहभागी लोक कसे दिसतात, त्यांचे वय, राहण्याचे ठिकाण, त्यांची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे वगैरे गोष्टीच सर्व नाट्य निर्माण करतात) - - 'आयडिया सा रे ग म (...?) प्प्प्प', 'बुगी-वुगी', 'आजा-माहिवे', 'अमूल स्टार व्हॉईस ऑफ इंडिया', 'एका-पेक्षा एक' (सचिन आणि श्रीमान बांदेकर यांच्या 'एका-पेक्षा एक' लीलांचा खेळ) वगैरे २. विनोद (पुन्हा राहण्याचे ठिकाण, आर्थिक परिस्थिती, दिसणे वगैरे) - - 'इंडियन लाफ्टर चॅलेंज', 'हास्य(श्य)-सम्राट' ३. लोकांच्या मागणीनुसार केले जाणारे - - 'होम मिनिस्टर' (पुन्हा श्रीमान बांदेकर!), 'आम्ही सारे खवय्ये'(यातला लोकांच्या सहभागावर आधारीत पदार्थ दाखवण्याचा प्रकार .. ) ४. गेम्-शोज - - ह्याचे तर अनंत प्रकार (वयानुसार, बक्षिसाच्या किमती/प्रकार यानुसार, होस्ट्च्या सेलिब्रिटी स्टेटस नुसार) सध्या आहेत. साध्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमांप्रमाणे 'कमजोर कडी कौन?' वगैरे सारखे माणसांच्या भावना खूपच बटबटीत पणे दाखवणारे कार्यक्रम यांत आहेत. ५. शौर्य, धाडस, भीती वगैरे - - ए क्स एन वरचा 'फियर फॅक्टर', सोनी वरचा वादग्रस्त 'बिग-ब्रदर', एम्-टीवी वरचा 'एम्-टीवी रोडीज' ६. न्युज चॅनल वरचे काही कार्यक्रम - 'वारदात', 'इन्स्पेक्टर ... ' (नाव विसरलो) आणि 'इंडिया टीवी सारखे न्युज चॅनल! जगभर चॅनल्स रियॅलिटी शोजवर नवे नवे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या भारतीयकरणातून आपल्याला अशा अजुनही भडक, मुर्खपणे सादर केलेले कार्यक्रम पाहयाला मिळणार हे नक्की. असो. यात सहभागी स्पर्धकांचे साधारणपणे दोन प्रकार पडतात - १. या सर्व प्रकारावर मनापासुन विश्वास ठेवणारे आणि त्यात आपल्यासाठी उज्वल संधी आहे असे मानणारे (हे लोक जीव तोडुन गाताना/नाचताना किंवा प्रयत्न करताना दिसतात.) २. या प्रकारातून आपल्याला प्रसिद्धी मिळेल, पैसा मिळेल या भावनेने आलेले (हे लोक अशा शोजमधे भडक पणे वागतात, चॅनलवाले अशांना हाताशी धरुन हिडिस नाटके पार पाडतात.) पण सहभागी स्पर्धक, चॅनलवाले यापेक्षा प्रेक्षक हेच रियॅलिटी शोजमधे सर्वात मध्यभागी भुमिका पार पाडतात. उपलब्ध स्पर्धकांपैकी प्रत्येक जण(जणी) मधे प्रेक्षक कुठे-ना-कुठे रिलेट करत असतात. हे 'रिलेट' करणे - स्पर्धकाच्या बॅकग्राऊंड वर, वयावर, दिसण्यावर, राहण्याच्या ठिकाणावर (हा/ही पुण्याचा/ची, कोल्हापुरचा/ची, नागपुरचा/ची वगैरे) आणि मग स्पर्धा/शो ज्या प्रकारची असेल त्या 'गुणावर'! एकदा का ही 'रिलेट' होण्याची प्रक्रिया पार पडली की, प्रेक्षक तो/ती स्पर्धक जिंकावा/वी किंवा हरावा/वी (हे त्या शो च्या फॉरमॅट वर ठरते) या साठी डोके चालवू लागतात. मग ऑफिस मधे, रेल्वेत, प्रवासात, इकडे-तिकडे वागताना-बोलताना इर्षेने चर्चा, वाद्-विवाद यात प्रेक्षक गुंतु लागतात. निर्णायक क्षणी एस एम एस हे तर एक सर्वात प्रभावी शस्त्र ठरते. यातुन शो ची लोकप्रियता वाढत राहते आणि 'चुरस' निर्माण होते. ह्यात आणखी रंग आणण्यासाठी चॅनलवाले नविन वाद, स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यातील रडारड्/आनंदी क्षण वगैरे गोष्टी अगदी मन लावुन चित्रित करतात आणि विदाउट सेंसरशिप प्रक्षेपित करतात. प्रेक्षकांना आपला चॉइस किती योग्य/अयोग्य (शो च्या फॉरमॅट नुसार) हे कन्फर्म करता येते आणि स्पर्धक आपण कोणी हिरो (नायक्/नायिका) झालो आहोत ही समाधानाची, यशाची पायरी चढत राहतात. कदाचित, समाजामधे कमी होत चाललेले नायक, वाढत्या स्पर्धेमुळे निर्माण झालेली असुरक्षितता (अपयशात आणि यशातही), निर्णय प्रक्रियांमधे कमी होत चाललेले सामान्य माणसाचे स्थान आणि समाजात प्रसिध्दीचे वाढते वलय यामुळे असे रिअलीटी शोज जोरात चालतात आणि चालत राहतील असे मला वाटते

In reply to by अभिजीत

विसोबा खेचर 22/09/2008 - 01:24
छ्या! काय साला जमाना बदलला आहे! आमच्या लहानपणी मुंबई दूरदर्शन केन्द्राची फक्त एकच वाहिनी, तीदेखील संध्याकाळी ६ ते रात्री १० इतकाच वेळ पाहायला मिळत असे ते किती बरे होते! तात्या.

http://vipravani.wordpress.com/ मी तर नादच सोडला आहे. एखादा कार्यक्रम आनंद देतो बा़की सगळा बाजार. वि.प्र.

स्पर्धा म्हटली की कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हारणार हे ओघाने आलंच. तेव्हा त्यातही काही विशेष नाट्य निदान मला तरी जाणवत नाही. त्यात नाट्य जाणवत नाही ही सत्य परिस्थिती आहे म्हणूनच चॅनलवाले त्यात नाट्य ओततात. (म्हणजेच सर्व ठरवून करतात). मेगा फायनल मध्ये कोणी जिंकायचं कोणी हरायचं हेही पैसे घेऊन ठरवलेलं असतं असे मी ऐकले आहे. खरे - खोटे, परिक्षक आणि स्पर्धकच जाणोत. अवांतरः हे तमाशे करण्यात 'राखी सावंत' तरबेज आहे.

निव्वळ फालतु पणा चालु आहे. फुकट डोक्याला ताप आहे. मुख्य म्हणजे असले कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत. * सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो * (सध्या मी कन्नु मलिक ची गाणी ऐकतोय.)

देवदत्त 21/09/2008 - 20:25
वेगवेगळे रिऍलिटी शो ह्यात कलेचा बाजार तर आहेच पण ह्या 'आजा माहिवे' कार्यक्रमात नुसते नाचगाणे नाही तर प्रेमाचाही बाजार मांडला आहे. त्यांची टॅगलाईनच आहे 'प्रेम की अग्निपरिक्षा..' मी हा कार्यक्रम तर नाही पाहिला पण मागील महिन्यात जेव्हा ह्याची जाहिरात पाहिली होती तेव्हाच मनात विचार आला होता की नुसते नाच गाणे सोडून आता हे लोकांच्या प्रेमकहानी मध्ये ही रस घ्यायला लागले आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे भाग घेणार्‍या जोड्यांचे लग्न आधीच ठरलेले आहे, व ह्यात जो जिंकेल त्यांना लग्नाचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळेही हे नाट्य होण्यास हातभार लागत असेल. प्रत्यक्षात तिकडे काय होते ते त्याच लोकांनाच माहित. आता भाग घेत आहे त्यांची स्वत:ची मर्जी, पण आपल्याला तर हा प्रकार नाही आवडला.

In reply to by देवदत्त

त्यांच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे भाग घेणार्‍या जोड्यांचे लग्न आधीच ठरलेले आहे, व ह्यात जो जिंकेल त्यांना लग्नाचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळेही हे नाट्य होण्यास हातभार लागत असेल. प्रत्यक्षात तिकडे काय होते ते त्याच लोकांनाच माहित. जर इतकेच प्रेम असेल तर रजिस्टर किंवा साध्या पदधतीने लग्न करावे. आणि जर पहीला नंबर आला नाही तर काय एकमेकांना सोदुन द्यायचे काय? नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

In reply to by सखाराम_गटणे™

देवदत्त 21/09/2008 - 21:15
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे. =)) मला आधी वाटले प्रतिसादातच हे वाक्य आहे. तेव्हा कळलेच नव्हते.

यशोधरा 21/09/2008 - 20:44
हा कार्यक्रम अंमळ चिवित्रच दिसतोय!! देशा विदेशात ह्या वाहिन्या पाहिल्या जातात, आणि त्यात भाग घेणार्‍या लोकांना एवढ्या सगळ्यांपुढे हे असले वागायला शरम नाही का वाटत? आणि या वाहिन्यांनाही दर्जेदार कार्यक्रम दाखवून आपले रेटींग वाढवायला काय होते!! ~X(

रेवती 21/09/2008 - 20:51
स्पर्धा घेतली जातेय ते सोडून बाकीच्या गोष्टींशी काय संबंध? स्पर्धकांनीच अश्या गोष्टींना आक्षेप घेतला पाहीजे. जर मान्य नसेल तर अश्या स्पर्धांमध्ये भाग घेउ नये. घरातली भांडणे वेशीवर(टी. व्ही.) दाखवणार्‍या ठीकाणी कशाला जायचे? स्पर्धेत भाग घेण्याआधी स्वतःला तपासावे की आपण अनेक प्रकारच्या टीका, हार, जीत, डोक्यात हवा जाणारे अभिनंदन ह्या गोष्टींना तोंड द्यायला खंबीर आहोत की तमाशा करणार आहोत (स्वतःबरोबर घरच्यांचाही). नंतर चॅनलवाल्यांना नावे ठेवून उपयोग नाही. ते प्रत्येक भावनेचा बाजार मांडायला व पैसा मिळवायलाच आले आहेत (जे जगजाहीर आहे). रेवती

सर्वसाक्षी 21/09/2008 - 21:02
तात्या, काही ना काही रडारडीचे भांडवल करुन प्रेक्षकांना आकर्षित करायचा या वाहिन्यांच गलिच्छ उद्योग पाहिला की मला वाहतूक नियंत्रकावरच्या भिकार्‍यांची आठवण येते. गाडीतल्या साहेबान चार पैसे द्यावेत म्हणुन ते कडेवरच्या पोरांना चिमटे घेतात आणि रडायला भाग पाडतात. मग रडणार्‍या मुलाचे भांडवल करुन जाणार्‍या येणार्‍याला भावनाविवश करुन भीक मिळवतात. आजकाल मराठीतही हे भीक मागाचे खुळ आले आहे. सर्व मालिका पात्रांवर एकाहुन एक घोर प्रसंग आणवुन आपले प्रेक्षक त्या पात्रांवर आलेल्या संकटांना सहानुभुती दाखवण्यासाठी आपली वाहिनी व आपले तेच ते रटाळ मालिकारवंथन पाहत राहावेत या साठी प्रयत्नशील आहेत. लोक भीक देतात म्हणुन भिकारी येतात! आणि अक्षरश: भीक मागायचा प्रकार म्हणजे गायन , नृत्य, विनोदकथन वगैरे स्पर्धांमधले स्पर्धक कार्यक्रमाच्या अखेरीस अगदी 'आये, भाकर वाढा माये' च्या धर्तीवर 'मला प्लीज प्लीज प्लीज मत द्या हो' असे अजीजीने सांगताना दिसतात. स्पर्धात्मक कार्यक्रम म्हणजे कौल संदेशांद्वारे पैसा कमावायची पर्वणी. साधारण संदेशाच्या मानाने कौलसंदेश कितितरी महाग असतो. रुपये सहा प्रति संदेश. यातले चार रुपये वाहिनीचे व दोन भ्रमणध्वनी सेवा आयोजकाचे. प्रेक्षकांना विनवुन, विवश करून वा भडकावुन हे वाहिनीवाले मस्त नोटा छापताहेत हे मात्र खरे. कलाकार गेले तेल लावित! आणि कला गेली काशीत! कुणी किती संदेश पाठवावेत याला काही सीमा नाही. मग कसली आली संद्शाद्वारे निवड? अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत ज्यांत कलाकार वा त्यांच्या संबंधितांनी अनेक संजीवनपत्रे कौल देण्यासाठी घाऊक विकत घेतली होती. जेव्हा एखाद्या कार्यासाठी वा मागणीसाठी संकेतस्थळावर जेव्हा जालकर्‍यांकडे पाठिंबा दर्शक मत मागितले जाते तेव्हा एका एका संगणकावरून (संगणकिय पत्त्यावरुन) एकच मत देता येते. इथे तसा धरबंद नाही. म्हणजे उद्या अंबानी वहिनी स्पर्धेत उतरल्या तर बाकीचे स्पर्धक डब्ब्यात! लोकांनी हे कौलसंदेश देणे बंद करावे, वाहिन्यावाले वठणीवर येतील.

In reply to by प्रमोद देव

झुकानेवाला चाहिये....हेच खरे! सहमत आहे, वेगवेगळ्या स्पर्धकांनी, त्यांच्या परिक्षकांनी, समस करा च्या दीनवाण्या चेहर्‍यांनी नुसता वैताग आणला आहे. सुरुवातीला परिक्षक भांडायचे ते खरं वाटायचं, पण अशा कार्यक्रमातही सर्व अगोदर ठरलेले असते असे ऐकुन तर हल्ली फक्त न्युज चॅनल्स, एनजीसी, डिसकव्हरी, पाहतो. बाकी अशा कार्यक्रमामुळे वरीजनल कलांकारांकडेही संशयाने बघितल्या जाईल. असेच झाले तर अशा कलेचा आणि त्या कलाकारांवर मात्र मोठा अन्यायच होईल.

रेवती 21/09/2008 - 21:34
आपण जे कौल संदेशा बद्द्ल लिहीले आहे ते बंद होईल पण लोकही गाढव असल्यासारखे संदेश पाठवत राहतात. पैसा जास्त झालाय ना बाबांनो तर तो आम्हाला तरी द्या असा विचार वाहिन्या व भ्रमणध्वनी सेवा आयोजक करणारच. चॅनलवाले भावनेला हात घालणारी वक्तव्य करतात कारण त्या सूत्रसंचालक/लिका यांना खरे सूत्रसंचालन कश्याशी खातात ते माहीत नसते. ती पल्लवी जोशी किती वेळा "गाणं झालं, आता कसं वाटतय?" असं विचारते. एका मुलीनं तर सांगितलं पल्लवीला कि या प्रश्नाचं उत्तर दरवेळेस वगळं असू शकत नाही. त्या मुलीच्या धाडसाचं कौतुक वाटलं. रेवती

प्राजु 21/09/2008 - 21:58
म्हणजे पैशाच्या अपव्यय आणि.. वेळ जात नसणार्‍या लोकांच काम. या चॅनेल वाल्यांना स्पर्धकांच्या भावनांशी काही देणं घेणं नसतं. त्यांना टी आर पी वाढवायचा असतो. मी हे कार्यक्रम फारसे नाहीच बघत. तसंही इथे लागतच नाहीत पण आपली मराठी वरही नाही पहात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अभिजीत 22/09/2008 - 01:15
हा 'माही वे' वाला प्रकार फक्त कलेचाच बाजार मांडतोय असे नाही. सर्व रियॅलिटी शोज याच 'तत्त्वा' वर काम करत आहेत. रियॅलिटी शोज मधे एक्-दोन अशा सिच्युएशन असतात की त्यात लोक (स्पर्धक्/प्रेक्षक) कसे रिऍक्ट करतात हे दाखवले/पाहिले जाते. आता एकदा लोकांच्या रिऍक्शन हा मूळ मूद्दा धरला की त्यात जाणुन्-बुजुन नाट्य ओतणे हा तर चॅनलवाल्यांचा डाव्या हातचा मळ आहे. माझ्या मते सध्या टीव्ही वरिल वेगवेगळ्या रियॅलिटी शोजची प्रतवारी अशी होउ शकेल - १. नृत्य, गाणे वगैरे 'कलागुणांना वाव' देणारे (पण यात सहभागी लोक कसे दिसतात, त्यांचे वय, राहण्याचे ठिकाण, त्यांची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे वगैरे गोष्टीच सर्व नाट्य निर्माण करतात) - - 'आयडिया सा रे ग म (...?) प्प्प्प', 'बुगी-वुगी', 'आजा-माहिवे', 'अमूल स्टार व्हॉईस ऑफ इंडिया', 'एका-पेक्षा एक' (सचिन आणि श्रीमान बांदेकर यांच्या 'एका-पेक्षा एक' लीलांचा खेळ) वगैरे २. विनोद (पुन्हा राहण्याचे ठिकाण, आर्थिक परिस्थिती, दिसणे वगैरे) - - 'इंडियन लाफ्टर चॅलेंज', 'हास्य(श्य)-सम्राट' ३. लोकांच्या मागणीनुसार केले जाणारे - - 'होम मिनिस्टर' (पुन्हा श्रीमान बांदेकर!), 'आम्ही सारे खवय्ये'(यातला लोकांच्या सहभागावर आधारीत पदार्थ दाखवण्याचा प्रकार .. ) ४. गेम्-शोज - - ह्याचे तर अनंत प्रकार (वयानुसार, बक्षिसाच्या किमती/प्रकार यानुसार, होस्ट्च्या सेलिब्रिटी स्टेटस नुसार) सध्या आहेत. साध्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमांप्रमाणे 'कमजोर कडी कौन?' वगैरे सारखे माणसांच्या भावना खूपच बटबटीत पणे दाखवणारे कार्यक्रम यांत आहेत. ५. शौर्य, धाडस, भीती वगैरे - - ए क्स एन वरचा 'फियर फॅक्टर', सोनी वरचा वादग्रस्त 'बिग-ब्रदर', एम्-टीवी वरचा 'एम्-टीवी रोडीज' ६. न्युज चॅनल वरचे काही कार्यक्रम - 'वारदात', 'इन्स्पेक्टर ... ' (नाव विसरलो) आणि 'इंडिया टीवी सारखे न्युज चॅनल! जगभर चॅनल्स रियॅलिटी शोजवर नवे नवे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या भारतीयकरणातून आपल्याला अशा अजुनही भडक, मुर्खपणे सादर केलेले कार्यक्रम पाहयाला मिळणार हे नक्की. असो. यात सहभागी स्पर्धकांचे साधारणपणे दोन प्रकार पडतात - १. या सर्व प्रकारावर मनापासुन विश्वास ठेवणारे आणि त्यात आपल्यासाठी उज्वल संधी आहे असे मानणारे (हे लोक जीव तोडुन गाताना/नाचताना किंवा प्रयत्न करताना दिसतात.) २. या प्रकारातून आपल्याला प्रसिद्धी मिळेल, पैसा मिळेल या भावनेने आलेले (हे लोक अशा शोजमधे भडक पणे वागतात, चॅनलवाले अशांना हाताशी धरुन हिडिस नाटके पार पाडतात.) पण सहभागी स्पर्धक, चॅनलवाले यापेक्षा प्रेक्षक हेच रियॅलिटी शोजमधे सर्वात मध्यभागी भुमिका पार पाडतात. उपलब्ध स्पर्धकांपैकी प्रत्येक जण(जणी) मधे प्रेक्षक कुठे-ना-कुठे रिलेट करत असतात. हे 'रिलेट' करणे - स्पर्धकाच्या बॅकग्राऊंड वर, वयावर, दिसण्यावर, राहण्याच्या ठिकाणावर (हा/ही पुण्याचा/ची, कोल्हापुरचा/ची, नागपुरचा/ची वगैरे) आणि मग स्पर्धा/शो ज्या प्रकारची असेल त्या 'गुणावर'! एकदा का ही 'रिलेट' होण्याची प्रक्रिया पार पडली की, प्रेक्षक तो/ती स्पर्धक जिंकावा/वी किंवा हरावा/वी (हे त्या शो च्या फॉरमॅट वर ठरते) या साठी डोके चालवू लागतात. मग ऑफिस मधे, रेल्वेत, प्रवासात, इकडे-तिकडे वागताना-बोलताना इर्षेने चर्चा, वाद्-विवाद यात प्रेक्षक गुंतु लागतात. निर्णायक क्षणी एस एम एस हे तर एक सर्वात प्रभावी शस्त्र ठरते. यातुन शो ची लोकप्रियता वाढत राहते आणि 'चुरस' निर्माण होते. ह्यात आणखी रंग आणण्यासाठी चॅनलवाले नविन वाद, स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यातील रडारड्/आनंदी क्षण वगैरे गोष्टी अगदी मन लावुन चित्रित करतात आणि विदाउट सेंसरशिप प्रक्षेपित करतात. प्रेक्षकांना आपला चॉइस किती योग्य/अयोग्य (शो च्या फॉरमॅट नुसार) हे कन्फर्म करता येते आणि स्पर्धक आपण कोणी हिरो (नायक्/नायिका) झालो आहोत ही समाधानाची, यशाची पायरी चढत राहतात. कदाचित, समाजामधे कमी होत चाललेले नायक, वाढत्या स्पर्धेमुळे निर्माण झालेली असुरक्षितता (अपयशात आणि यशातही), निर्णय प्रक्रियांमधे कमी होत चाललेले सामान्य माणसाचे स्थान आणि समाजात प्रसिध्दीचे वाढते वलय यामुळे असे रिअलीटी शोज जोरात चालतात आणि चालत राहतील असे मला वाटते

In reply to by अभिजीत

विसोबा खेचर 22/09/2008 - 01:24
छ्या! काय साला जमाना बदलला आहे! आमच्या लहानपणी मुंबई दूरदर्शन केन्द्राची फक्त एकच वाहिनी, तीदेखील संध्याकाळी ६ ते रात्री १० इतकाच वेळ पाहायला मिळत असे ते किती बरे होते! तात्या.
राम राम मंडळी, मी एकंदरीतच दूरदर्शन आणि त्यावरचे रिऍलिटी शोज फारच कमी पाहातो, किंबहुना पाहातच नाही. आज साला सन्डे होता. दुपारी जेवल्यावर सहज म्हणून दूरदर्शन संच सुरू केला. ष्टार प्लस वाहिनीवर कुठलीशी एक जोडी एका ध्वनिमुद्रणावर नाचत होती. प्रेक्षक मंडळी बसली होती. तीन परिक्षक तो नाच बघत होते. (नंतर मला कळले की त्या कार्यक्रमाचे नाव 'आजा माहिवे..' असे होते.) "अच्छा! म्हणजे नृत्याच्या कुठल्याश्या स्पर्धा सुरू दिसताहेत. बघुया तरी..!" असा मनाशी विचार करून मी तो कार्यक्रम पाहाणे सुरू ठेवले.

(प्रवाह)

बिनडोक बनी ·

आजानुकर्ण 11/09/2008 - 20:06
- प्राजु ??? बरं बरं आपला, (समजूतदार) आजानुकर्ण संपादक - लेखिकेच्या विनंतीनुसार नावात दुरुस्ती केली आहे.

विसोबा खेचर 12/09/2008 - 01:40
आणि तट्स्थ नजरेने पुन्हा मिपाकडे पाहीले .... तेव्हा दिसले की खोल, गूढ अश्या त्या मिपामधूनच उगम पावलाय एक सिद्धहस्त लेखक... जो लिहितोय दूर, दूर... क्षितीजापर्यंत मी स्वत:ला बेशक झोकून दिले त्या मिपात... क्या बात है बने! सुरेख लिहिलं आहेस! :) (सिद्धहस्त!) तात्या.

टारझन 12/09/2008 - 03:24
कोण म्हणतं बनी बिनडोक आहे... जबर्‍या लिव्हलय ...
कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा वाचनावरती पहुडलो तर कधी वाळके पान होऊन वाद्-प्रतिवादात गुरफटलो
बनी काय आमच्यावर लक्ष ठेउन आहे काय ? मस्त जमलय सगळंच !!! सिद्धहस्त लेखक... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

शितल 12/09/2008 - 03:39
बने मस्त ग ! कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा वाचनावरती पहुडलो तर कधी वाळके पान होऊन वाद्-प्रतिवादात गुरफटलो हे तर खास :)

चतुरंग 12/09/2008 - 09:53
अगं मस्तं केली आहेस कविता! काय म्हणतेस? विडंबन आहे? बरं बरं, छान झालं आहे हो! (स्वगत - ही बनी इथे कविता आणि विडंबनं काय करत बसली आहे? 'मुक्त'पणे यूरोप आणि भारतवारीवर जाणार होती ना ही? :W :? ) चतुरंग

आजानुकर्ण 11/09/2008 - 20:06
- प्राजु ??? बरं बरं आपला, (समजूतदार) आजानुकर्ण संपादक - लेखिकेच्या विनंतीनुसार नावात दुरुस्ती केली आहे.

विसोबा खेचर 12/09/2008 - 01:40
आणि तट्स्थ नजरेने पुन्हा मिपाकडे पाहीले .... तेव्हा दिसले की खोल, गूढ अश्या त्या मिपामधूनच उगम पावलाय एक सिद्धहस्त लेखक... जो लिहितोय दूर, दूर... क्षितीजापर्यंत मी स्वत:ला बेशक झोकून दिले त्या मिपात... क्या बात है बने! सुरेख लिहिलं आहेस! :) (सिद्धहस्त!) तात्या.

टारझन 12/09/2008 - 03:24
कोण म्हणतं बनी बिनडोक आहे... जबर्‍या लिव्हलय ...
कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा वाचनावरती पहुडलो तर कधी वाळके पान होऊन वाद्-प्रतिवादात गुरफटलो
बनी काय आमच्यावर लक्ष ठेउन आहे काय ? मस्त जमलय सगळंच !!! सिद्धहस्त लेखक... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

शितल 12/09/2008 - 03:39
बने मस्त ग ! कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा वाचनावरती पहुडलो तर कधी वाळके पान होऊन वाद्-प्रतिवादात गुरफटलो हे तर खास :)

चतुरंग 12/09/2008 - 09:53
अगं मस्तं केली आहेस कविता! काय म्हणतेस? विडंबन आहे? बरं बरं, छान झालं आहे हो! (स्वगत - ही बनी इथे कविता आणि विडंबनं काय करत बसली आहे? 'मुक्त'पणे यूरोप आणि भारतवारीवर जाणार होती ना ही? :W :? ) चतुरंग
आर्यचाणक्य यांच्या प्रवाहात मीही हात धुवून घेतले.. ;) मिसळपाववर कोरडे बसण्यापेक्षा मी जेव्हा मिसळीच्या डोहात बुडी मारली... तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय करायचा प्रयत्न करतोय?

मी .हरवते ........त्याची कथा

वैशाली हसमनीस ·

जेव्हा परदेशात आपण कुठे फिरायला गेलो, तर सोबत मुलाचे व्हिजिटींग कार्ड ठेवावे.... कोणत्याही दुकानात जाऊन फोन करता येतो,(दुकानदाराला रिक्वेस्ट करून), हाताने खाणाखुणा करून... सोबत फोन असेल तर उत्तमच...पण नसेल तर.. आम्ही हा प्रयोग मुलावर करतो.....त्याच्या खिशात एक व्हिजिटींग कार्ड ठेवतो....:)

अरुण मनोहर 13/06/2008 - 15:42
वाचून असे वाटले की कदाचित तुमचा मुलगा व सून हरवले होते. माझा मुलगा पाच वर्षाचा असतांना सिंगापूरच्या बीझी मार्केट मधे तो (असाच) हरवला होता (असे आम्हाला वाटले होते). नंतर खूप वेळाने दोघांनी एकमेकांना शोधून काढ्ल्यावर आईला त्याचे पहीले वाक्य हे होते- "आई तू कुठे हरवली होतीस?"!!! जेन्टींगची मजा ह्या हरवण्यातून घेतली की नाही? हरवणे ही एक relative घटना असावी. :) :)

बहुगुणी 13/06/2008 - 20:29
माझ्या सासुबाई १९९७ साली लॉस अँजेलिस येथे आमच्याकडे आल्या असतानाची गोष्ट. आम्ही (मी आणि आई) एका महाकाय सुपरस्टोअर मध्ये गेलो असताना भरपूर फिरून खरेदी पूर्ण झाल्यावर चेक आउट लाईन मध्ये उभे असता, पुढील २० एक माणसे पाहून आई म्हणाल्या "माझे पाय आता दुखायला लागलेत, मी तिथे बाकावर जाऊन बसते तुमचं होईपर्यंत"; असं म्हणून त्या चेक आउट काऊंटर २ च्या पलिकडिल बाकावर बसल्या. पुढची १०-एक माणसं सरकल्यावर अचानक तो काऊंटर बंद करून मला आणि इतरांना चेक आउट काऊंटर २० वर जाण्यास सांगितले गेले. मी आईंना खुणेने 'तिथेच बसा, मी परत येतो' म्हणून सांगितले. तो काऊंटर २० निघाला स्टोअरच्या विरूद्द दिशेला! मला तिथे पोचून, पैसे देऊन परत येईपर्यन्त १५ मिनिटे लागली असावीत, पण आईं तो पर्यंत मला गाठायला कंटाळून परत आत शिरल्या, मी अन्य मार्गाने त्यांना शोधायला काऊंटर २ कडे आणि त्या काऊंटर २० कडे, आमची गर्दीत चुकामुक झाली. मला ब्रम्हांड आठवले! पण घाबरून न जाता परदेशात प्रथमच आलेल्या आईंनी एक सर्व्हीस काऊंटर शोधला, त्यांच्या तोडक्या मोडक्या ईंग्रजीत बोलून "माय सन इन लॉ..लॉस्ट्...माय नेम सुधा....एस यु डी एच ए.." असं सांगितलं, त्यानंतर माझ्या नावाचे स्पेलिंग लिहुन दिले, आणि "अनाउन्स प्लि़ज" म्हणून सांगितले. (मी २ वर्षं अगोदर अमेरिकेत येऊनही माझ्या डोसक्यात हे काही सुचलं नाही!), सुरुवातीला मला पब्लिक ऍड्रेस सिस्टीम वरचं 'सुडॅ इज वेटिंग फॉर रॅम ऍट सर्व्हीस काऊंटर" हे काही ३-४ मिनिटे कळलंच नाही, पण अखेर लक्षात आल्यावर मी त्यांना भेटलो, तेंव्हा त्या सर्व्हीस काऊंटर वरील बाईंनी म्हंटलं "यू आर न्यू , आय सपोज. बट गूड फॉर यू, शी हॅज व्हेरी गुड प्रेझेंस ऑफ माईंड. टेक केअर." मनात म्हंटलं "खरंय तुझं, बये! मीच 'केअर' घ्यायला पाहिजे!"

चतुरंग 13/06/2008 - 21:40
एक काळजी घेता येऊ शकते ती म्हणजे चक्क ऑफिस बॅजसारखे बॅज बनवायचे आणि गळ्यात अडकवून शर्ट्/साडीच्या आत ठेवून द्यायचे. त्यावर आवश्यक माहिती - ज्याच्या गळयात बॅज आहे त्या व्यक्तीचे नाव, तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नं, . जेष्ठांकडे मोबाइल देऊन ठेवलात तर उत्तमच! (पण सांभाळणे कधीकधी जिकिरीचे होते.) ह्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही मोठ्या मॉल किंवा अवाढव्य ठिकाणी जिथे चुकामूक होऊ शकते अशा ठिकाणी गेलो की आत जाण्या आगोदरच, चुकलो तर कुठे येऊन थांबायचे हे ठरवून ठेवावे. त्यातही जेष्ठ लोकांनी शोधाशोध करत फिरु नये हे ही पक्के करावे म्हणजे त्रास कमी होतो. (२००७ च्या सप्टेंबरातली एक आठवण. न्यू यॉर्कच्या जॉन एफ केनेडी ह्या अवाढव्य एअरपोर्टवर मी माझ्या मेव्हण्याला सोडायला गेलो होतो. एका लिफ्ट्मधून बाहेर पडलेल्या एक भेदरलेल्या आजीबाई दिसल्या. जाम घाबरल्या होत्या. एशियन वाटत होत्या. चौकशी केल्यावर समजले त्यांना पंजाबीशिवाय कोणतीही भाषा येत नव्हती आणि त्या पाकिस्तानातून आलेल्या होत्या. माझी पंजाबी म्हणजे "ओय पुत्तर, की गल है?" ह्या चार दोन शब्दापलीकडे नाही. सुदैवाने माझा मेव्हणा अस्खलित पंजाबी बोलतो. त्याने चौकशी केली तेव्हा समजले की मुलाबरोबर होत्या आणि चुकामूक झाली. कोणीतरी पंजाबी बोलणारे सापडले ह्याचाच त्यांना एवढा आनंद झाला की काही क्षण त्या भराभरा बोलत राहिल्या. आपल्या भाषेचा केवढा परिणाम आपल्यावर असतो हे आपत्कालीन परिस्थितीत प्रकर्षाने जाणवते. त्या आजीबाई जवळजवळ रडायला लागल्या होत्या. त्यांच्याकडे मुलाचा मोबाईल होता त्या नंबरावर संपर्क झाला आणि पाचेक मिनिटात त्यांची भेटही झाली. आमचेही टेन्शन हलके होऊन आम्ही पुढे निघालो!) चतुरंग

जेव्हा परदेशात आपण कुठे फिरायला गेलो, तर सोबत मुलाचे व्हिजिटींग कार्ड ठेवावे.... कोणत्याही दुकानात जाऊन फोन करता येतो,(दुकानदाराला रिक्वेस्ट करून), हाताने खाणाखुणा करून... सोबत फोन असेल तर उत्तमच...पण नसेल तर.. आम्ही हा प्रयोग मुलावर करतो.....त्याच्या खिशात एक व्हिजिटींग कार्ड ठेवतो....:)

अरुण मनोहर 13/06/2008 - 15:42
वाचून असे वाटले की कदाचित तुमचा मुलगा व सून हरवले होते. माझा मुलगा पाच वर्षाचा असतांना सिंगापूरच्या बीझी मार्केट मधे तो (असाच) हरवला होता (असे आम्हाला वाटले होते). नंतर खूप वेळाने दोघांनी एकमेकांना शोधून काढ्ल्यावर आईला त्याचे पहीले वाक्य हे होते- "आई तू कुठे हरवली होतीस?"!!! जेन्टींगची मजा ह्या हरवण्यातून घेतली की नाही? हरवणे ही एक relative घटना असावी. :) :)

बहुगुणी 13/06/2008 - 20:29
माझ्या सासुबाई १९९७ साली लॉस अँजेलिस येथे आमच्याकडे आल्या असतानाची गोष्ट. आम्ही (मी आणि आई) एका महाकाय सुपरस्टोअर मध्ये गेलो असताना भरपूर फिरून खरेदी पूर्ण झाल्यावर चेक आउट लाईन मध्ये उभे असता, पुढील २० एक माणसे पाहून आई म्हणाल्या "माझे पाय आता दुखायला लागलेत, मी तिथे बाकावर जाऊन बसते तुमचं होईपर्यंत"; असं म्हणून त्या चेक आउट काऊंटर २ च्या पलिकडिल बाकावर बसल्या. पुढची १०-एक माणसं सरकल्यावर अचानक तो काऊंटर बंद करून मला आणि इतरांना चेक आउट काऊंटर २० वर जाण्यास सांगितले गेले. मी आईंना खुणेने 'तिथेच बसा, मी परत येतो' म्हणून सांगितले. तो काऊंटर २० निघाला स्टोअरच्या विरूद्द दिशेला! मला तिथे पोचून, पैसे देऊन परत येईपर्यन्त १५ मिनिटे लागली असावीत, पण आईं तो पर्यंत मला गाठायला कंटाळून परत आत शिरल्या, मी अन्य मार्गाने त्यांना शोधायला काऊंटर २ कडे आणि त्या काऊंटर २० कडे, आमची गर्दीत चुकामुक झाली. मला ब्रम्हांड आठवले! पण घाबरून न जाता परदेशात प्रथमच आलेल्या आईंनी एक सर्व्हीस काऊंटर शोधला, त्यांच्या तोडक्या मोडक्या ईंग्रजीत बोलून "माय सन इन लॉ..लॉस्ट्...माय नेम सुधा....एस यु डी एच ए.." असं सांगितलं, त्यानंतर माझ्या नावाचे स्पेलिंग लिहुन दिले, आणि "अनाउन्स प्लि़ज" म्हणून सांगितले. (मी २ वर्षं अगोदर अमेरिकेत येऊनही माझ्या डोसक्यात हे काही सुचलं नाही!), सुरुवातीला मला पब्लिक ऍड्रेस सिस्टीम वरचं 'सुडॅ इज वेटिंग फॉर रॅम ऍट सर्व्हीस काऊंटर" हे काही ३-४ मिनिटे कळलंच नाही, पण अखेर लक्षात आल्यावर मी त्यांना भेटलो, तेंव्हा त्या सर्व्हीस काऊंटर वरील बाईंनी म्हंटलं "यू आर न्यू , आय सपोज. बट गूड फॉर यू, शी हॅज व्हेरी गुड प्रेझेंस ऑफ माईंड. टेक केअर." मनात म्हंटलं "खरंय तुझं, बये! मीच 'केअर' घ्यायला पाहिजे!"

चतुरंग 13/06/2008 - 21:40
एक काळजी घेता येऊ शकते ती म्हणजे चक्क ऑफिस बॅजसारखे बॅज बनवायचे आणि गळ्यात अडकवून शर्ट्/साडीच्या आत ठेवून द्यायचे. त्यावर आवश्यक माहिती - ज्याच्या गळयात बॅज आहे त्या व्यक्तीचे नाव, तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नं, . जेष्ठांकडे मोबाइल देऊन ठेवलात तर उत्तमच! (पण सांभाळणे कधीकधी जिकिरीचे होते.) ह्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही मोठ्या मॉल किंवा अवाढव्य ठिकाणी जिथे चुकामूक होऊ शकते अशा ठिकाणी गेलो की आत जाण्या आगोदरच, चुकलो तर कुठे येऊन थांबायचे हे ठरवून ठेवावे. त्यातही जेष्ठ लोकांनी शोधाशोध करत फिरु नये हे ही पक्के करावे म्हणजे त्रास कमी होतो. (२००७ च्या सप्टेंबरातली एक आठवण. न्यू यॉर्कच्या जॉन एफ केनेडी ह्या अवाढव्य एअरपोर्टवर मी माझ्या मेव्हण्याला सोडायला गेलो होतो. एका लिफ्ट्मधून बाहेर पडलेल्या एक भेदरलेल्या आजीबाई दिसल्या. जाम घाबरल्या होत्या. एशियन वाटत होत्या. चौकशी केल्यावर समजले त्यांना पंजाबीशिवाय कोणतीही भाषा येत नव्हती आणि त्या पाकिस्तानातून आलेल्या होत्या. माझी पंजाबी म्हणजे "ओय पुत्तर, की गल है?" ह्या चार दोन शब्दापलीकडे नाही. सुदैवाने माझा मेव्हणा अस्खलित पंजाबी बोलतो. त्याने चौकशी केली तेव्हा समजले की मुलाबरोबर होत्या आणि चुकामूक झाली. कोणीतरी पंजाबी बोलणारे सापडले ह्याचाच त्यांना एवढा आनंद झाला की काही क्षण त्या भराभरा बोलत राहिल्या. आपल्या भाषेचा केवढा परिणाम आपल्यावर असतो हे आपत्कालीन परिस्थितीत प्रकर्षाने जाणवते. त्या आजीबाई जवळजवळ रडायला लागल्या होत्या. त्यांच्याकडे मुलाचा मोबाईल होता त्या नंबरावर संपर्क झाला आणि पाचेक मिनिटात त्यांची भेटही झाली. आमचेही टेन्शन हलके होऊन आम्ही पुढे निघालो!) चतुरंग
मी ,वैशाली हसमनीस,वय ५९,शिक्शक म्हणून सेवामुक्त,मुलगा व सून गेल्या महिन्यात नोकरीनिमित्त मलेशियात दाखल झाले.मीही उत्साहात त्याच्याबरोबरच मलेशियात आले.गुड्।घेदुखीने बेजार पण मन मात्र ताज ,सर्व काही बघण्यास उत्सुक,अश्या अवस्थेत कोलालंपूरला गेलो.जेंटीगला जाण्यासाटी पूदुराया बस स्थानकावर पोहोचलो.बसाआरक्श्णाकरिता मुलगा गेला,त्याच्या मागोमाग सूनही मला सांगून गेली.मी पायदुखीमुळे मागे मागे चालत राहिले.बसस्थानकावर खूप गर्दी होती.त्यामुळे मला मुलगा व सून कोटेही दिसेनात.त्यांनाही मी दिसेना.ते मला शोधू लागले व मीही त्या दोघाना.बराच वेळ गेला .माझ्याभोवती चार पाच माणसे जमली.ती काहीतरी विचारीत होती.पण ती भाश