मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

संपादकाचे घासूगुर्जीस पत्र..

प्राजु ·

गुर्जी आणि त्यांचे सहकारी (म्हणजे ३_१४ विक्षिप्त अदिती , पराण्णा आणि थत्तेचिच्चा) यांच्या फूट पाडण्याच्या या संपादकीय प्रयत्नांचा मी निषेध करते. खरंतर तो उठवळ मोर्चातच करायला हवा, पण इथेही करते आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदितीशी सहमत आहे. (काय वेळ आलीये ह्या घासुगुर्जींमुळे. श्या ! ) संपादकताईंचा निषेध ! ह्या निमित्ताने त्यांच्या संपादककार्याची व संपादक पदावर राहून जमा केलेल्या संपादनाची चौकशी व्हावी अशी मागणी मी करत आहे. पराण्णा बाबा राजेश ह्यांचा विजय असो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरेरे, परा ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीशी सहमत होण्याआधी आयडी बॅन का नाही झाला पराचा? असो, परा तुला "संपादनाची चौकशी व्हावी" असं म्हणायचं होतं का "संपाधनाची चौकशी व्हावी" असं?

रेवती 26/08/2011 - 21:07
पण ही लढाई आपल्या संपादकांवर बेतू नये आपल्या संपादकपदाचे भान ठेवून संयमित भाषेत लिहिले गेलेले हे पत्र हा जालीय विनंती अर्जाचा उत्कृष्ट नमूनाच म्हणायला हवा! प्राजु, आई मिसळादेवी आपल्यालाही पाव देवो ही प्रार्थना! आपण आम्हा पुणेकरांना खाता येणार नाही अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवून आमच्या र्‍हिदयावर रामपुरीने घाव घालता आणि आम्ही बनवलेली पुणेरी मिसळ खाण्यास नकार देता तेंव्हाच आपले मिपावरील प्रेम प्रकट होते. इथे असे धागे काढून स्वप्रसिद्धिचा प्रयास आवरता घ्यावा ही आपणास विनंती.

इरसाल 27/08/2011 - 14:09
परत तीच बोंब. एकदा डीक्लेर करून टाका कोण कोण आहेत संपादक मंडळात.कि प्रत्येक संपादक असे एक एक पत्र लिहून मी संपादक असल्याचे जाणवून देणार.

In reply to by इरसाल

एकदा डीक्लेर करून टाका कोण कोण आहेत संपादक मंडळात.कि प्रत्येक संपादक असे एक एक पत्र लिहून मी संपादक असल्याचे जाणवून देणार.
आजकाल आपण संपादक नसल्याचे किंवा संपादक म्हणून कार्यरत नसल्याचे दाखवण्याची फॅशन आहे ना ? ;)

नितिन थत्ते 27/08/2011 - 15:06
'संपादकाचे' या शब्दातून अन्य एका धाग्यावर सांगितल्या गेलेल्या "स्त्री-नाम-सदृश आयडी धारी व्यक्ती स्त्रीच असते असे नाही" या वैश्विक सत्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. :) अवांतर : घासुगुर्जींनी आपल्याच डु आयडीने स्वतःला पत्र का लिहिले असेल बरे?

In reply to by नितिन थत्ते

अवांतर : घासुगुर्जींनी आपल्याच डु आयडीने स्वतःला पत्र का लिहिले असेल बरे?
थत्ते चाचा तुम्हाला 'अवांतर : घासुगुर्जींनी आपल्याच डु आयडीने स्वतःच्याच डु आयडीला पत्र का लिहिले असेल बरे?' असे म्हणायचे आहे का? पराच्या आयडीमागचा निळ्या

In reply to by परिकथेतील राजकुमार

नितिन थत्ते 27/08/2011 - 15:50
काहीसं असंच म्हणायच आहे. . . . . (थत्तेचिच्चांच्या आयडीमागची) प्रियाली.

In reply to by सहज

श्रावण मोडक 27/08/2011 - 16:08
वश? नाही हो, झपाटलेले म्हणा. प्रियालीला राग येईल ना. ;) ही सगळी तिची झाडं. एकेकाला धरते, तिला हवं ते त्यांच्याकडून टंकवून घेते, सोडते, पुन्हा धरते... ;)

In reply to by श्रावण मोडक

प्रियाली 28/08/2011 - 04:15
उद्यापासून कुठल्याही धाग्यावर अवांतर, तिरपे तिरपे प्रतिसाद येऊ लागले तर प्लीज थत्तेचिच्चा आणि मोडक यांना पकडा. (सध्या स्वकायेत)प्रियाली.

In reply to by नितिन थत्ते

'संपादकाचे' या शब्दातून अन्य एका धाग्यावर सांगितल्या गेलेल्या "स्त्री-नाम-सदृश आयडी धारी व्यक्ती स्त्रीच असते असे नाही" या वैश्विक सत्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
अत्यंत सेक्सिस्ट विधान. प्राजुताईंनी 'संपादकिणीचे' असा शब्दप्रयोग करायला हवा होता असं तुमचं म्हणणं आहे का? डॉक्टर, वकील, संपादक ही पेशांची नावं आहेत - ती युनिसेक्स आहेत. ती पुल्लिंगी आहेत हे गृहित धरणं हे पुरुषप्रधान मनोवृत्तीचं लक्षण आहे. आता बघा तुमच्यावर गर्ल कॉमरेडरी कशी तुटून पडते ते.
अवांतर : घासुगुर्जींनी आपल्याच डु आयडीने स्वतःला पत्र का लिहिले असेल बरे?
तुमच्या आयडीचा बोलवता धनी (की धनीण? :) ) कोण हे शोधून काढायला पाहिजे. मूळ पत्राला सावकाश उत्तर देतोच. सध्या राळेगण सिद्धीच्या लोकांनासुद्धा भेटायला वेळ नाही.

In reply to by राजेश घासकडवी

नितिन थत्ते 27/08/2011 - 17:12
>>सध्या राळेगण सिद्धीच्या लोकांनासुद्धा भेटायला वेळ नाही हे राळेगण सिद्धी नेक्सिकोच्या कुठल्या भागात आहे? नितिन थत्ते

विजुभाऊ 29/08/2011 - 13:56
हे राळेगण सिद्धी नेक्सिकोच्या कुठल्या भागात आहे? तिथे जायला कनेक्टईकट( बु) कडून डावीकडे एक रस्ता जातो तेथे नाही जायचे पुढे एक उजवीकडे होडीवात लागते. तेथेही नाही वळायाचे. पुढे गेले की एक उंचवटा लागतो तेथून थोडे मागे येवून उजवीकडे वळायचे

"संपादकांना मार्गदर्शन करता येईल का?" नामक लेख का उडला? तो लेख उडण्याचा या पत्राशी काही संबंध आहे का? साधारणतः सुडंबन म्हणावे असा लेख, ज्यातून संपादकांकडून असणार्‍या अपेक्षा, (संपादकांनी फक्त सफाई-कर्मचारी म्हणून असू नये, इ.) सुजाण वाचकाने सकारात्मक पद्धतीने नोंदवल्या आहेत, ज्यात मिसळपावचा उल्लेखही नाही, त्या लेखांत काय आक्षेपार्ह असू शकतं?

गुर्जी आणि त्यांचे सहकारी (म्हणजे ३_१४ विक्षिप्त अदिती , पराण्णा आणि थत्तेचिच्चा) यांच्या फूट पाडण्याच्या या संपादकीय प्रयत्नांचा मी निषेध करते. खरंतर तो उठवळ मोर्चातच करायला हवा, पण इथेही करते आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदितीशी सहमत आहे. (काय वेळ आलीये ह्या घासुगुर्जींमुळे. श्या ! ) संपादकताईंचा निषेध ! ह्या निमित्ताने त्यांच्या संपादककार्याची व संपादक पदावर राहून जमा केलेल्या संपादनाची चौकशी व्हावी अशी मागणी मी करत आहे. पराण्णा बाबा राजेश ह्यांचा विजय असो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरेरे, परा ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीशी सहमत होण्याआधी आयडी बॅन का नाही झाला पराचा? असो, परा तुला "संपादनाची चौकशी व्हावी" असं म्हणायचं होतं का "संपाधनाची चौकशी व्हावी" असं?

रेवती 26/08/2011 - 21:07
पण ही लढाई आपल्या संपादकांवर बेतू नये आपल्या संपादकपदाचे भान ठेवून संयमित भाषेत लिहिले गेलेले हे पत्र हा जालीय विनंती अर्जाचा उत्कृष्ट नमूनाच म्हणायला हवा! प्राजु, आई मिसळादेवी आपल्यालाही पाव देवो ही प्रार्थना! आपण आम्हा पुणेकरांना खाता येणार नाही अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवून आमच्या र्‍हिदयावर रामपुरीने घाव घालता आणि आम्ही बनवलेली पुणेरी मिसळ खाण्यास नकार देता तेंव्हाच आपले मिपावरील प्रेम प्रकट होते. इथे असे धागे काढून स्वप्रसिद्धिचा प्रयास आवरता घ्यावा ही आपणास विनंती.

इरसाल 27/08/2011 - 14:09
परत तीच बोंब. एकदा डीक्लेर करून टाका कोण कोण आहेत संपादक मंडळात.कि प्रत्येक संपादक असे एक एक पत्र लिहून मी संपादक असल्याचे जाणवून देणार.

In reply to by इरसाल

एकदा डीक्लेर करून टाका कोण कोण आहेत संपादक मंडळात.कि प्रत्येक संपादक असे एक एक पत्र लिहून मी संपादक असल्याचे जाणवून देणार.
आजकाल आपण संपादक नसल्याचे किंवा संपादक म्हणून कार्यरत नसल्याचे दाखवण्याची फॅशन आहे ना ? ;)

नितिन थत्ते 27/08/2011 - 15:06
'संपादकाचे' या शब्दातून अन्य एका धाग्यावर सांगितल्या गेलेल्या "स्त्री-नाम-सदृश आयडी धारी व्यक्ती स्त्रीच असते असे नाही" या वैश्विक सत्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. :) अवांतर : घासुगुर्जींनी आपल्याच डु आयडीने स्वतःला पत्र का लिहिले असेल बरे?

In reply to by नितिन थत्ते

अवांतर : घासुगुर्जींनी आपल्याच डु आयडीने स्वतःला पत्र का लिहिले असेल बरे?
थत्ते चाचा तुम्हाला 'अवांतर : घासुगुर्जींनी आपल्याच डु आयडीने स्वतःच्याच डु आयडीला पत्र का लिहिले असेल बरे?' असे म्हणायचे आहे का? पराच्या आयडीमागचा निळ्या

In reply to by परिकथेतील राजकुमार

नितिन थत्ते 27/08/2011 - 15:50
काहीसं असंच म्हणायच आहे. . . . . (थत्तेचिच्चांच्या आयडीमागची) प्रियाली.

In reply to by सहज

श्रावण मोडक 27/08/2011 - 16:08
वश? नाही हो, झपाटलेले म्हणा. प्रियालीला राग येईल ना. ;) ही सगळी तिची झाडं. एकेकाला धरते, तिला हवं ते त्यांच्याकडून टंकवून घेते, सोडते, पुन्हा धरते... ;)

In reply to by श्रावण मोडक

प्रियाली 28/08/2011 - 04:15
उद्यापासून कुठल्याही धाग्यावर अवांतर, तिरपे तिरपे प्रतिसाद येऊ लागले तर प्लीज थत्तेचिच्चा आणि मोडक यांना पकडा. (सध्या स्वकायेत)प्रियाली.

In reply to by नितिन थत्ते

'संपादकाचे' या शब्दातून अन्य एका धाग्यावर सांगितल्या गेलेल्या "स्त्री-नाम-सदृश आयडी धारी व्यक्ती स्त्रीच असते असे नाही" या वैश्विक सत्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
अत्यंत सेक्सिस्ट विधान. प्राजुताईंनी 'संपादकिणीचे' असा शब्दप्रयोग करायला हवा होता असं तुमचं म्हणणं आहे का? डॉक्टर, वकील, संपादक ही पेशांची नावं आहेत - ती युनिसेक्स आहेत. ती पुल्लिंगी आहेत हे गृहित धरणं हे पुरुषप्रधान मनोवृत्तीचं लक्षण आहे. आता बघा तुमच्यावर गर्ल कॉमरेडरी कशी तुटून पडते ते.
अवांतर : घासुगुर्जींनी आपल्याच डु आयडीने स्वतःला पत्र का लिहिले असेल बरे?
तुमच्या आयडीचा बोलवता धनी (की धनीण? :) ) कोण हे शोधून काढायला पाहिजे. मूळ पत्राला सावकाश उत्तर देतोच. सध्या राळेगण सिद्धीच्या लोकांनासुद्धा भेटायला वेळ नाही.

In reply to by राजेश घासकडवी

नितिन थत्ते 27/08/2011 - 17:12
>>सध्या राळेगण सिद्धीच्या लोकांनासुद्धा भेटायला वेळ नाही हे राळेगण सिद्धी नेक्सिकोच्या कुठल्या भागात आहे? नितिन थत्ते

विजुभाऊ 29/08/2011 - 13:56
हे राळेगण सिद्धी नेक्सिकोच्या कुठल्या भागात आहे? तिथे जायला कनेक्टईकट( बु) कडून डावीकडे एक रस्ता जातो तेथे नाही जायचे पुढे एक उजवीकडे होडीवात लागते. तेथेही नाही वळायाचे. पुढे गेले की एक उंचवटा लागतो तेथून थोडे मागे येवून उजवीकडे वळायचे

"संपादकांना मार्गदर्शन करता येईल का?" नामक लेख का उडला? तो लेख उडण्याचा या पत्राशी काही संबंध आहे का? साधारणतः सुडंबन म्हणावे असा लेख, ज्यातून संपादकांकडून असणार्‍या अपेक्षा, (संपादकांनी फक्त सफाई-कर्मचारी म्हणून असू नये, इ.) सुजाण वाचकाने सकारात्मक पद्धतीने नोंदवल्या आहेत, ज्यात मिसळपावचा उल्लेखही नाही, त्या लेखांत काय आक्षेपार्ह असू शकतं?
प्रिय राजेश घासू आण्णा यांसी, जय मिपाराष्ट्र! एका विशेष नात्याने ही पत्रवजा विनंती आपणास करीत आहे. मिपाकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. समज आणि गैरसमजाच्या वावटळी उठत असतात. तुम्ही काय आणि आम्ही काय... त्यातून सुटलेलो नाही. काही असले तरी आपल्या संपादकांबद्दल असूया कवितेच्या पाककृती विषयक लेखाविषयी आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. सध्या आपण मिपाच्या मर्कटलीला मैदानावर एकूणच पिडीत लोकांसाठी स्लटवॉक नामक जबरदस्त युद्ध पुकारले आहे.

मिपावर उठवळ मोर्चा (स्लटवॉक)

राजेश घासकडवी ·

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

स्पा 26/08/2011 - 10:47
ओये मिका , माझी सीट ठेव रे बाबा पॉपकॉर्न घिऊन येतो घासू गुर्जी, उठवळ मोर्चाच नेतृत्व करताना कशे दिसतील याच चित्र डोळ्या समोर अल.. आणि अमळ सद्गदित झाहलो -- माचो स्पा

चिरोटा 26/08/2011 - 10:51
मस्तच रे राजेश. साधक बाधक चर्चा होईल ही अपेक्षा. मोर्चा काढण्यापेक्षा २/३ कि.मी. लांब मानवी शृंखला केली तर?

तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू... >> तुमचा कंपू नाही किंवा जुन्या कंपूएवढा मोठा नाही म्हणून जुनेजाणते तुमचा छळ मांडतात का? >> पुलंनी म्हटलेलंच आहे की उंट तिरका म्हणजे तिरकाच चालणार, हत्ती सरळ म्हणजे सरळच चालणार. पण समाज हा काही बाबतीत क्रूर असतो. पुलंच्या वाक्यांना टाळ्या देतो, पण प्रत्यक्षात सर्वमान्य चालीपेक्षा तुम्ही वेगळे चाललात तर तो तुम्हाला फटकारतो, सुनावतो. >> काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का?>> असा अनुभव आलाय पण तरीही उठवळ मोर्चा काढायची इच्छा नाहीय. आम्ही अगदी टोकाचे देव आनंद भक्त, म्हणजे आम्हाला सबकुछ देवआनंद (लेखक/निर्माता/दिग्दर्शक/अभिनेता सारं काही देवआनंदच असलेले) चित्रपटच जास्त आवडतात. अशा चित्रपटांमध्ये (उदाहरणार्थ प्रेमपुजारी, हरे राम हरे कृष्ण, मिस्टर प्राईम मिनिस्टर, सेन्सॉर, लुटमार, हे व असे अनेक) अनेक पात्र देव आनंद ला छळ छळ छळतात तरी तो अगदीच गरज पडल्याशिवाय फारसा कुणाचा प्रतिवाद करीत नाही (सेन्सॉर मध्ये तर ममता कुलकर्णी देव आनंद चा एकेरी उल्लेख करून बराच उपमर्द करते तरी तो स्थितप्रज्ञच. शेवटी जेव्हा तो शांतपणे आपली लढाई लढून जिंकतो तेव्हा तीदेखील आनंद व्यक्त करतेच. कारण उघड ती त्याचा कितीही उपमर्द करत असली तरी मनातून तिला तो फार फार आवडत असतो. तो मिळत नाही म्हणून एक सॅडिस्ट जळजळ ती व्यक्त करीत असते इतकेच.). तो छळ तो एन्जॉय करतो. आम्हीही मिपावर होणारा आमचा छळ एन्जॉय करतो. त्यांना कळत नाहीय ते काय करतात असाच काहीसा छळ करणार्‍यांविषयीचा आमचा दृष्टीकोन असतो. एका महिलेला स्लट वॉक विषयी मुलाखतकर्त्याने तिचे मत विचारले (काही दिवसांपूर्वीच्या मटात आले होते). ती म्हणाली, "मला याचा उद्देशच पटत नाही. 'हे पाहा, माझ्याकडे तुम्ही पाहू नका' असा काही तरी विसंगत संदेश हा मोर्चा देतो असे मला वाटते." स्लटवॉक / उठवळ मोर्चा विषयीच्या त्या महिलेच्या विधानाशी मी देखील सहमत आहे. हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार >> या विधानाबद्दल विशेष कौतूक.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

शाहिर 26/08/2011 - 14:11
कारण उघड ती त्याचा कितीही उपमर्द करत असली तरी मनातून तिला तो फार फार आवडत असतो ऑ !!

विनीत संखे 26/08/2011 - 10:57
Love is cliche and cliches doent make you extraordinary but only human. सामान्य असणं हा मानव असल्याचा मुख्य पुरावा आहे असे मार्टीन ल्युथर किंग यानी म्हटलंय. आपण असामान्य आहोत हे इतरांना किंवा किंबहुना स्वतःला पटवून देण्याची उठाठेप करावीच का माणसानं? सो कॉल्ड विचारवंत किंवा विचारजंत माझ्या सामान्यत्वाविषयी आपले असामान्य किंवा अतिसामान्य विचार मांडोत अथवा नाही, त्यामुळे माझ्या बायकोचं माझ्यावरचं प्रेम कमी होत नाही. आणि मिपापिडित असणं हा प्रकार काय बुवा हे मला कळलेलेले नाही... इंटरनेट वर भांडणे हे सामान्य नेटकराचे उदाहरण झाले. म्हणून कुणी अमका तमका तुमच्याशी मिपावर भांडला आणि तुम्हाला त्याने टिकेचं धनी केलं तर काय बिघडलं? इथंच बघा... बायको, आई किंवा मित्र प्रेम करतातच ना? पुरेसं आहे. उठवळ मोर्चा काढायचा का त्यासाठी?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

गवि 26/08/2011 - 11:10
चेतन आणि विनीत, हा लेख हे एक विनोदी आणि उपरोधात्मक / विरंगुळात्मक वगैरे लिखाण आहे अशी माझी समजूत आहे. तुम्ही गंभीर स्पष्टीकरण दिले आहेत म्हणून आता मात्र लेखाविषयी पुनर्विचार करुन पाहतो.

In reply to by विनीत संखे

उठवळ मोर्चाचा उद्देश तुम्ही सामान्य असा वा असामान्य तुमच्यावर तुमच्या अभिव्यक्तीबद्दल हल्ला होऊ नये यासाठीच आहे. जगा आणि जगू द्या.
बायको, आई किंवा मित्र प्रेम करतातच ना?
जर तुम्हाला मिपावरच्या प्रतिसादांपेक्षा खऱ्या माणसांच्या प्रेमाचीच पडलेली असेल तर तुमच्या प्रायॉरिटीज थोड्या और आहेत असंच म्हणावं लागेल. टू इच इट्स ओन. 'नवऱ्याला मिपावर मिळालेल्या अपमानास्पद प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही जी त्याच्या कुशीत शिरते, तीच खरी त्याची वहिदा.' (वाहिदा या आयडीशी संबंध नाही... हे वपुंचं एक अजरामर वाक्य आहे) कार्टून लय भारी. (प्रतिसादात पुरेसे क्लिशे झाले का?)

In reply to by शुचि

'नवऱ्याला मिपावर मिळालेल्या अपमानास्पद प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही जी त्याच्या कुशीत शिरते, तीच खरी त्याची वहिदा.' (वाहिदा या आयडीशी संबंध नाही... हे वपुंचं एक अजरामर वाक्य आहे)>> वपुंचं ते पुस्तक तर बरंच जुनं आहे. मिपा हे संकेतस्थळ तेव्हाही अस्तित्वात होतं. कमाल आहे, मला ठाऊक च नव्हतं.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

शुचि 26/08/2011 - 11:48
नवर्‍याच्या पिवळ्या बनियनची पर्वा न करता ... त्याच्या कुशीत शिरणारी ,,,,,,,,, का काहीतरी वाक्य आहे

In reply to by शुचि

पिवळे बनियन घालणार्‍या माणसाला नवरा म्हणून निवडणे हाच मुळात उठवळपणा आहे. :D अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. इतरांच्या मताचा आदर, अभिव्यक्तिस्वातंत्र, ई. ई.

In reply to by स्पा

आनंदी गोपाळ 11/11/2011 - 01:42
बायकोने नीट धुतल्यानंतर नीळ लावली तर पिवळा पडत नाही असा अनुभव आहे. इथे नीळ लावायचा कंटाळा दिसतोय. मग पिवळ्याकडे दुर्लक्ष करणे तिला भाग आहे

In reply to by शुचि

अर्धवट 26/08/2011 - 16:13
शुचितै.. एक सुधारणा, हे वाक्य कॅलेंडर ह्या कथेतील नसून, "वहिदा रेहमान" ह्या कथेतील आहे बाकी चालूद्या, ;)

In reply to by राजेश घासकडवी

विनीत संखे 26/08/2011 - 12:24
मिपा सोडाच पण संपूर्ण मास मिडिया हे अभिव्यक्तीवरील टिकेहल्ल्यांनी कोळलेलं आहे. वृत्तपत्रांनी कसाबवर तेवढी टिका केलेली नाही जेवढी अण्णांवर केलीय. म्हणून काय अण्णा मिडियाविरुद्ध आंदोलन करत नाहीत. अण्णांचं सोडा (अगदीच क्लिशे झालाय तो विषय आजकल) पण खुद्द पुलंना रात्री नाट्यसमीक्षक डास होऊन चावतायत असं स्वप्न पडलं होतं म्हणून काही त्यांनी समीक्षकांच्या तोंडांची तुंबलेली गटारं साफ करण्यात आपलं आयुष्य नाही घालवलं. तुमचं साहित्य हे केर असेल तर आपसूकच कालौघात त्याचं विघटन होतं आणि जर ते कालातीत असेल तर त्याला 'कल्ट' चा दर्जा मिळतोच. मिपाही त्याला अपवाद नाही.

धन्य जाहलो. महान घासु गुर्जी कडुन महान लेखात फक्त माझाच नामोल्लेख. @चे.सु.गु. तुमचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय हो?

In reply to by विनायक प्रभू

@ वि. प्र. तुम्ही प्रतिसाद नीट न वाचताच अस्थानी प्रतिक्रिया देता काय? माझा काही प्रॉब्लेम आहे असं मत मी कुठेच मांडलेलं नाहीय. धागाकर्त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहे असा माझा अनुभव मांडलाय फक्त त्याबाबत त्यांनी सूचविलेला उपाय मला अवलंबायचा नाहीय एवढंच माझं मत मी मांडलंय. हा काही माझा प्रॉब्लेम नाहीय. उलट असले अनुभव मी एन्जॉय करतोय असं म्हंटलंय. एन्जॉय करणं प्रॉब्लेम असू शकतं का? अर्थात मी एन्जॉय करतो हा तुमचा प्रॉब्लेम असल्यास त्याविषयी एक्झॅक्टली तुम्हाला च जास्त ठाऊक असणार.

एक खुलासा: प्रॉब्लेम ही प्रतिक्रिया ही आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर आहे.(सर्वसमावेशक) मला वाटला. नाही पटत द्या सोडुन. एन्जॉय करता आहात तर काहीच प्रॉब्लेम नाही. एन्जॉय करण्याकरता धरलेला रस्ता तुम्हाला योग्य वाटत असेल तर... लगे रहो.

In reply to by विनायक प्रभू

एक खुलासा: प्रॉब्लेम ही प्रतिक्रिया ही आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर आहे.(सर्वसमावेशक) >> तुम्हाला या संकेतस्थळावरील वाटचाली विषयी म्हणायचं आहे का? की माझ्या एकंदर आयुष्याबद्दल बोलताय? जरा अजून खुलासा करावा. तुमचा या संकेतस्थळावरचा प्रॉब्लेम तर तुम्ही न सांगताही माझ्या लक्षात आला. तुम्हाला प्रतिसादाला जिथल्या तिथे प्रतिक्रिया देताच येत नाही. तुम्ही जी प्रतिक्रिया देता ती त्यामुळे धाग्यावरचा नवा प्रतिसाद ठरतो. हे कसे करायचे ते कुणाकडून तरी नीट समजून घ्या. अर्थात हा तुम्हाला प्रॉब्लेम वाटत नसेल तर सोडून द्या.

Nile 26/08/2011 - 11:50
आता उरल्यासुरल्या आयुष्यात* अजून काय काय पहावं लागणार आहे कोणास ठावूक! ;-) *अधिक माहीती करता.. अभ्यास वाढवा म्हणजे आपोआप कळेल.

शुचि 26/08/2011 - 12:00
>> मिपावरती वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्यांचंदेखील हेच होतं. आपलं स्वत्व, आपली आयडेंटिंटी आपल्या शब्दांतून उघडी केल्यावर तोकड्या कपड्यांतून दिसणाऱ्या अंगाकडे जशा आंबटशौकीन, वाईट नजरा वळतात तशाच इथेही वळतात. मग वैचारिक बलात्कार होतात. >> :( सुंदर विश्लेषण!!!

In reply to by नितिन थत्ते

म्हणजे मोर्चातल्या अनेक व्यक्ती एकमेकाविरुद्ध मोर्चात आलेल्या असण्याची शक्यता आहे.
त्याला काहीच हरकत नाही. पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज मोर्चाफेलोज असं कायसं कोणीतरी म्हटलेलं आहेच. किंबहुना एकमेकांचा उद्धार करणारे खांद्याला खांदा लावून मोर्चात उभे राहिले तर सगळेच समदुःखी आहेत ही जाणीव होईलच ना. तेच महत्त्वाचं.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ढब्बू पैसा 26/08/2011 - 20:58
काहीही भरीव न लिहिता, नुसता सौंदर्यफुफाटा न्याहळत लाह्या खाणार्‍या पर्‍याचा जळळीत निषेध! जागे व्हा! सक्रीय व्हा! (संतप्त मोर्चेकरी) ढब्बू

In reply to by ढब्बू पैसा

या लाह्या खाणर्‍यांमुळे काही वैचारिक प्रगती होत नाही, मी त्यांचा निषेध करते.
तुमची झाली आहे तेवढी प्रगती पुरी आहे की देशासाठी ;)
काहीही भरीव न लिहिता, नुसता सौंदर्यफुफाटा न्याहळत लाह्या खाणार्‍या पर्‍याचा जळळीत निषेध! जागे व्हा! सक्रीय व्हा!
म्हणजे नक्की काय करा ? परदेशात बसून देशात उगा राळ उडवणार्‍या अदिती व ढब्बीचा तिव्र निषेध !!

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा, अदिती, व ढब्बू पैसा यांना: लोकहो, निव्वळ निषेध हा नकारात्मक आहे. त्याला सकारात्मक डूब हवी. म्हणजे उदाहरणार्थ 'मी हिरवा माजवाली/ला आहे. तसं असणं हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याबद्दल टीका करणं म्हणजे माझ्या अस्मितेचीच गळचेपी करणं आहे. त्याचा मी निषेध करते/तो' किंवा 'मी सौंदर्यफुफाटा निरखून पहाणारा/री आहे. तसं असणं हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याबद्दल टीका करणं म्हणजे माझ्या अस्मितेचीच गळचेपी करणं आहे. त्याचा मी निषेध करतो/ते' उठवळ मोर्चा हा एकमेकांचा निषेध करण्यासाठी नाही. मिळून मिसळून आपल्या समान शत्रूला विरोध करण्यासाठी आहे.

चिरोटा 26/08/2011 - 13:56
भडकाउ लिखाण करुन शांत, सोज्वळ मिपाकरांना चेतवू पाहणार्‍या राजेश ह्यांना संपादक मंड्ळाने अटक करावी अशी विनंती करतो. चिरोटा मोर्चाअडवी

In reply to by चिरोटा

भडकाउ लिखाण करुन शांत, सोज्वळ मिपाकरांना चेतवू पाहणार्‍या राजेश ह्यांना संपादक मंड्ळाने अटक करावी अशी विनंती करतो.
अगदी अगदी. परदेशात बसून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणार्‍या घासुंची तुलना फक्त दाऊद बरोबरच होउ शकते. आम्हाला सत्ता दिल्यास त्यांना मुसक्या बांधून इकडे आणतो का नाही बघाच. परानाथ मुंढे

प्रियाली 26/08/2011 - 14:17
यात भाग घ्यायचा झाला तर मला माझ्या दोन ड्युप्लिकेट आयडी ३_१४ विक्षिप्त अदिती आणि राजेश घासकडवी सोडून मिपावरल्या प्रत्येक आयडीविरुद्ध मोर्चा काढावा लागेल. ;) पहिला मोर्चा मिपावरील वयस्क कार्यकर्त्यांविरुद्ध काढावा असे म्हणते. ;)

वय हे मिपावरले का खरे खुरे. बाकी तुम्ही मोर्चा॑ काढल्यावर कशी फड्फड होते ते बघत आहे. आणि एन्जॉय पण करत आहे.

In reply to by विनायक प्रभू

प्रियाली 26/08/2011 - 14:24
बाकी तुम्ही मोर्चा॑ काढल्यावर कशी फड्फड होते ते बघत आहे.
ती फडफड आणि गळकं नाक, रडके डोळे तुम्ही एन्जॉय करताय मास्तर! आदर वाढला. ;)
वय हे मिपावरले का खरे खुरे.
अहो मी वयस्क कार्यकर्ते यांच्याविषयी बोलत होते.

ऋषिकेश 26/08/2011 - 14:28
तुम्ही केवळ जुने आहात, तुमचा कंपू आहे म्हणून नवी मंडळी तुमचा छळ मांडतात का? तुम्ही दारू पित नाही म्हणून दारू पिणारे तुम्हाला तुच्छ लेखतात का? तुम्ही मांसाहारी आहात म्हणून शाकाहारी तुम्हाला हिणवतात? तुम्ही अश्रद्ध आहात म्हणून ईश्वरवादी तुमच्या विरोधात धागे काढतात? तुम्ही सदस्य आहात म्हणून काही संपादक तुमच्याविरोधात प्रतिसाद उडवणे, समजुतीआडच्या धमकीचे खरडी/व्यनी टाकणे वगैरे हत्यार उपसतात का? तुम्ही अनिवासी भारतीय आहात म्हणून तुम्हाला भारतात घडणार्‍या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल दोष दिला जातो आहे? तुम्ही निवासी भारतीय आहात तेव्हा तुम्हाला कोणत्याही घटनांवर बोलण्याचाच अधिकार नाही असं म्हटलं जातं का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक नाही आहात केवळ म्हणून काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात केवळ म्हणून काही पुरुष-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात तरीहि काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देत नाहित का? व्यनीमनीच्या गोष्टी करून कवी तुमच्या मागे आमच्याही कवितांचं विडंबन करा असे मागे लागतात का? तुम्ही लोकप्रिय नाही म्हणून निव्वळ तुमच्या प्रतिसादांचं विडंबन होतं का?

खरे म्हटले तर वाईट वाट्ते अशी फड्फड बघुन. पण काय करणार? असतात एकेकाचे प्रॉब्लेम. आता आणखी एक अनावृत्त पत्र लिहीण्याची काही एक इच्छा नाही. एन्जॉय हा शब्द नो जॉय अर्थाने. @ आदरः काय सांगताय?

मुक्तसुनीत 26/08/2011 - 15:16
उठवळ मोर्च्याची कल्पना आवडली. त्यातल्या "स्वतःच्या मनातले विचार बोलून दाखवावेत" या संदर्भापुरता प्रतिसाद देतो. आयडी गुम जायेगा साईट भी ब्लॉक् हो जाएगा मेरी पोस्टींग्ज़ही पहचान है ... गर याद रहे. हेच खरं. नाही का ? करंदीकर म्हणाले होते "तो चंद्र छाटो काहिही अन सूर्य काहीही भको; मातीच पायाखालती, नाते तिचे विसरू नको." . तद्वत् , कुणी विचारजंत म्हणो, नाहीतर पाणीपुरीवाला म्हणो , किंवा वैयक्तिक हल्ले चढवो , हीन अभिरुचीच्या कमेंट्स करो. जे योग्य वाटेल ते - व्यासपीठावरील सुसंस्कृतपणाच्या नीतीला धरून - बोलत रहावे. मोर्चात सामील व्हायला मिळालं तरी हरकत नाही. न मिळालं तरी तक्रार नाही.

In reply to by मुक्तसुनीत

मेरी पोस्टींग्ज़ही पहचान है
अगदी खरं. दुसऱ्या एका कवीने म्हटलेलंच आहे इक दिन बिक जायेगा माती के मोल जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल असे बोल बोलत असताना, इतर कोणी बोलबच्चन अकारण बोल लावतं. आपलं गाणं आपण गात असताना आरडाओरडा करून रंग मे भंग करून टाकतं. आपलं गाणं बंद करण्याऐवजी, असं करणाऱ्या सर्वांविरुद्ध आवाज उठवा असं या मोर्चाचं आवाहन आहे.

साती 26/08/2011 - 15:17
लेख आवडला. मोर्च्याच्या प्रतिक्षेत. घासु गुर्जींना बाहेरून पाठिंबा देण्यासाठी आम्ही शांत आयडी मेणबत्ती मोर्चा काढतो. ९१४२०४२०४२० नंबरवर एक मिस कॉल दुया आणि घासुंना पाठिंबा द्या. isupportghasu@slut.mipa.com वर लॉग इन व्हा आणि घासुसप्तकाला (प्रियालीच्या लिष्टीतलं आयड्यांचं सप्तक) पाठिंबा द्या.

In reply to by साती

प्रियाली 26/08/2011 - 15:20
साते साते लिहायला लाग परत पहिल्यासारखी मग प्रियालीला आपलं अष्टप्रधान मंडळच बनवून टाकू. ;) किंवा नायल्याला धरून मिपादरबारातील नवरत्ने करून टाकू.

In reply to by प्रियाली

मी_ओंकार 26/08/2011 - 15:55
हेच म्हणतो. सातीचे तात्याबांची आरती हेच शेवटचे लिखाण आठवतयं. - ओंकार.

श्रावण मोडक 26/08/2011 - 15:39
कमाल आहे, मला ठाऊकच नव्हतं. ;) म्हणून मी इथं जास्त फडफड केली नाही. माहिती नसताना मी उगाच कुठंही फडफड करत नसतोच. तर ते असो, हा प्रकार मला कसा माहिती नव्हता? ;)

In reply to by श्रावण मोडक

प्रियाली 26/08/2011 - 15:42
तुम्ही प्रियाली हा आयडी वापरता का? मिपावरचा दहातोंडी रावणच बनवा आता प्रियालीला. (सध्या प्रियाली) राजेश.

आत्मशून्य 26/08/2011 - 16:16
हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार
:) असो, बाकी लेख मनापासून आवडला. मस्त पिसं काढलीत स्लट्वॉक संकल्पनेची.

धागा...धागा...अखंड विणू या मिसळपाव मिसळपाव मुखे म्हणू या... ;-) ''मिसळ पाव विणकर महा मंडळ'' संस्थापक- अध्यक्ष- सचिव- इ.इ. पदे 'भरायची' आहेत इच्छुकांनी लाइन मारावी....सॉरी सॉरी... आपलं ते,हे--लावावी....अर्ज रात्री ११ ते १ या वेळेत स्वीकारण्यात येतील... :-)

विजुभाऊ 26/08/2011 - 16:40
वायफळाचा मळा कसा फुलवायचा हे घासु गुर्जींकडून शिकून घ्यावे. ( विंदांच्या "घेता" कवितेत दोन ओळी अ‍ॅड करा. हिरव्या पिवळ्या घासू कडून हिरवा पिवळा धागा घ्यावा ३.१४आदिती कडून विक्षीतपणाचा सहकार घ्यावा घेता घेता एक दिवस मिपावर हाहाकार करावा अवांतर : निळे या सदस्याने या धाग्यावर एकही प्रतिसाद लिहीलेला नसताना त्यांचे कुठेही नाव नसताना नवरत्न मंडळात त्यांचे नॉमिनेशन यावे यात कार्टेलिंग दिसून येत आहे.

जर तुम्ही तुमचं खरं नाव आणि आडनाव युजर आयडी म्हणून वापरत असाल तर तुमच्या आडनावाच्या शब्दांचे अपभ्रंश / विडंबन केले जाते. हा अनुभव मला आलाय. मला वाटते हा अनुभव तुम्हाला देखील आलाय. काही सदस्यांकडून तुमचा घासू गुरूजी असा उल्लेख केला गेलाय. अर्थात तरीही स्लट वॉक हा उपाय योग्य वाटत नाही. त्यापेक्षा थोडा वेगळा उपाय सुचवितो. देव आनंदचा एक जुना चित्रपट आहे काला बाजार (यात देव आनंद चे दिग्दर्शन नाही, पण देव आनंदला आपल्या पुढील चित्रपटांत दिग्दर्शन करण्याची प्रेरणा बहुधा यातून च मिळाली असणार). यात क्लायमॅक्सला देव आनंद आणि मदन पुरीचा वाद दाखविलाय. देव आनंद त्याला म्हणतो, "मैने पहिले तुमसे लडकर तुम्हे हराया है, आज मै तुमसे कोई लडाई नही लडना चाहत।" तरीही चेकाळून मदन पुरी त्याच्यावर हल्ला करतोच. देव आनंद काहीच प्रतिकार करीत नाही. तो इतकेच म्हणतो, "मेरे यह दो हाथ नही उठेंगे, तू जीतना चाहे मारले। मै देखना चाहता हूं की वह बाकी सौ हाथ इनकी मदद के लिए आज उठेंगे या नही?" त्यानंतर देव आनंद ची चूक नाहीय हे ज्या समुदायाला पटत असतं, त्यातले एकूण एक लोक मदन पुरीवर हल्ला करून त्याला निष्प्रभ करून टाकतात. असं घडू शकतं. नव्हे या संकेतस्थळावरच माझ्या एका धाग्यावर आज घडलंय.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आत्मशून्य 26/08/2011 - 18:13
बाकी आजच या धाग्यावर तूम्ही मिपा-कम्यूनीस्टांना त्यांच्या खर्‍या प्रवृत्तींचे जे उघड दर्शन द्यायला भाग पाडलतं ते बघता तूमच्या सामर्थ्याची कल्पना मिपा-कम्यूनीस्टांना याआधी आलीच नाही असे म्हणावे लागेल. आता वाटत नाही यापूढे कोणताही मिपा-कम्यूनीस्ट तूमच्यावर उघड हल्ला करायला धजावेल. गेल्या दोन दीवसात आपण दोन मोठे कम्यूनीस्ट हीरे टीपले आहेत असं आवर्जून नमूद करतो. मज्या आली.... क्या सॉलीड मारा........ फक्त यापूढील वाटचाल थोडी सावध ठेवा, गाठ मिपा-कम्यूनीस्टांशी आहे हे विसरू नका.

In reply to by आत्मशून्य

पाठिंबा आणि कौतुकाबद्दल धन्यवाद. मिसळपाव वरील माझं सदस्यत्व जुनंच आहे. त्यावेळी माझ्या लेखनावर वैयक्तिक हल्ला करणार्‍या प्रतिक्रिया देऊन काही मंडळींनी मला जेरीस आणलं होतं. त्यानंतर मी बराच काळ या संकेतस्थळावरून दूर होतो. अर्थात इथल्या काही वाचकांना माझे लेखन इथे हवे अशी इच्छा होती, ते मला नियमित संपर्क करून इथे पुन्हा सक्रिय होण्याचा आग्रह करीत होते. त्यानंतर मी इथे पुन्हा सर्व शक्तीनिशी उतरायचं ठरवलं. यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे. तुम्ही व इतर काहींनी उघड पाठिंबा दिला आहेच. याशिवाय वैयक्तिक रीत्या संपर्क साधून पाठिंबा देणार्‍यांची संख्या देखील लक्षणीय रीत्या वाढली आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

>>यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे. तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आत्मशून्य 26/08/2011 - 22:49
तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते
विश्वनाथ, अहो ज्याच्या मिपा प्रोफाइलवर सदस्यंता कालावधी 2 वर्षे 49 आठवडे असं दिसत आहे अशा जून्या जाणत्या व जेष्ठ मिपाकरावर असा आरोप जरा अनावश्यकच वाटतो.

In reply to by आत्मशून्य

मी नक्की कुठला आरोप केला असे तुम्हाला वाटते ते एकदा स्पष्ट केलेत तर बरे होईल. त्यांचा बिल्ला नंबर जुना आहे हे मला माहित आहे. पण निष्णात सेनानी एकाच वेळी एकापेक्षा जास्त आघाड्या उघडताना जितकी सावधगिरी बाळगतो तितकी मला दिसली नाही असे म्हटले :-) सध्यातरी बऱ्याच आघाड्या त्यांनी सांभाळल्या आहेत. बघू पुढे काय होते ते. :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते >> चला तुम्हाला तयारी दिसते आहे, तेव्हा त्याविषयी काहीच मत व्यक्त करीत नाही. राहिता राहिला प्रश्न सावधगिरीचा तर तुम्ही मला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलात त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात. १. तुम्ही माझे हितचिंतक आहात कारण शत्रू कधीच असा सल्ला देणार नाहीत उलट ते बेसावध ठेवण्याचाच प्रयत्न करतील. २. कोणी संकटात दिसला तर त्याचे हितचिंतक पुढे येतात. या निमित्ताने तसे ते पुढे आलेत. सबब, प्रत्यक्षात पूर्णत: सावध असतानाही मी तुम्हाला बेसावध वाटलो, तुम्हाला तसे वाटणे आणि तुम्ही चिंता व्यक्त करणारे मत मांडणे, त्यामुळे मला जाणवणार्‍या या जालावरील माझ्या हिंतचिंतकांमध्ये अजून एकाची भर पडणे - हा सगळा माझ्या सावधगिरीचाच भाग होता. निष्णात सेनानी एकाच वेळी एकापेक्षा जास्त आघाड्या उघडताना जितकी सावधगिरी बाळगतो तितकी मला दिसली नाही असे म्हटले सध्यातरी बऱ्याच आघाड्या त्यांनी सांभाळल्या आहेत. >> हे घडणे ही स्वाभाविकच आहे. शिवाजी महाराजांच्या मुठभर सैन्याला प्रचंड मुघल सैन्यापुढे लढण्याची पाळी येई तेव्हा एकेका मावळ्याला दहा - वीस जणांना सामोरे जावे लागतच असे. तुमच्या सारख्या एका हिंतचिंतकाच्या एका प्रोत्साहनपर प्रतिसादामुळे देखील हुरूप वाढून अजून दहापट आघाड्यांवर लढण्याची ऊर्जा मिळते. धन्यवाद.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य जी त्यांच्या सल्ल्यावरून तुमच्याप्रमाणेच तेही हिंतचिंतक असल्याचे मला जाणवत आहे. त्यांनी कुठलाही आरोप केला नसून काळजीपोटी सल्ला दिला आहे असेच मला वाटते. तरी त्यांची काळजी दूर करणारा प्रतिसाद त्यांना दिला आहेच. तुम्ही माझ्या बाजूने सक्रियपणे खिंड लवढत असल्याबद्दल तुमचे देखील आभार.

चित्रा 26/08/2011 - 18:49
>>आपल्या अभिव्यक्तीचे हवे तितके हवे तसे कपडे करून आपलं खरं व्यक्तिमत्व उघडं करा. हे वाक्य वाचून हसू आवरेना. सॉरी. स्लटवॉक वगैरेची गरज नाही. आमचे खरे व्यक्तिमत्व पहायचे असले तर हे पहा. (चित्र विकीपिडियावरून साभार).

आम्हाला उठवळ मोर्चा हे भाषांतर अश्लील वाटते. तरी बर आम्ही आता नीतीमत्तेच्या गोष्टी करत नाही. व्यनीमनीच्या गोष्टी देखील करीत नाही. असो सद्या आम्हाला लोकांचे सदिच्छातरंग हवे आहेत.

In reply to by धनंजय

हा धागा सीरियसली घेऊन प्रत्यक्ष मोर्चात सामील होणारे तुम्ही पहिले म्हणून तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला जर तमुकतमुक मनोवृत्तीचे लोक त्रास देत असतील तर त्यांचा निषेधही जाहीर करावा ही विनंती.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

स्पा 26/08/2011 - 10:47
ओये मिका , माझी सीट ठेव रे बाबा पॉपकॉर्न घिऊन येतो घासू गुर्जी, उठवळ मोर्चाच नेतृत्व करताना कशे दिसतील याच चित्र डोळ्या समोर अल.. आणि अमळ सद्गदित झाहलो -- माचो स्पा

चिरोटा 26/08/2011 - 10:51
मस्तच रे राजेश. साधक बाधक चर्चा होईल ही अपेक्षा. मोर्चा काढण्यापेक्षा २/३ कि.मी. लांब मानवी शृंखला केली तर?

तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू... >> तुमचा कंपू नाही किंवा जुन्या कंपूएवढा मोठा नाही म्हणून जुनेजाणते तुमचा छळ मांडतात का? >> पुलंनी म्हटलेलंच आहे की उंट तिरका म्हणजे तिरकाच चालणार, हत्ती सरळ म्हणजे सरळच चालणार. पण समाज हा काही बाबतीत क्रूर असतो. पुलंच्या वाक्यांना टाळ्या देतो, पण प्रत्यक्षात सर्वमान्य चालीपेक्षा तुम्ही वेगळे चाललात तर तो तुम्हाला फटकारतो, सुनावतो. >> काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का?>> असा अनुभव आलाय पण तरीही उठवळ मोर्चा काढायची इच्छा नाहीय. आम्ही अगदी टोकाचे देव आनंद भक्त, म्हणजे आम्हाला सबकुछ देवआनंद (लेखक/निर्माता/दिग्दर्शक/अभिनेता सारं काही देवआनंदच असलेले) चित्रपटच जास्त आवडतात. अशा चित्रपटांमध्ये (उदाहरणार्थ प्रेमपुजारी, हरे राम हरे कृष्ण, मिस्टर प्राईम मिनिस्टर, सेन्सॉर, लुटमार, हे व असे अनेक) अनेक पात्र देव आनंद ला छळ छळ छळतात तरी तो अगदीच गरज पडल्याशिवाय फारसा कुणाचा प्रतिवाद करीत नाही (सेन्सॉर मध्ये तर ममता कुलकर्णी देव आनंद चा एकेरी उल्लेख करून बराच उपमर्द करते तरी तो स्थितप्रज्ञच. शेवटी जेव्हा तो शांतपणे आपली लढाई लढून जिंकतो तेव्हा तीदेखील आनंद व्यक्त करतेच. कारण उघड ती त्याचा कितीही उपमर्द करत असली तरी मनातून तिला तो फार फार आवडत असतो. तो मिळत नाही म्हणून एक सॅडिस्ट जळजळ ती व्यक्त करीत असते इतकेच.). तो छळ तो एन्जॉय करतो. आम्हीही मिपावर होणारा आमचा छळ एन्जॉय करतो. त्यांना कळत नाहीय ते काय करतात असाच काहीसा छळ करणार्‍यांविषयीचा आमचा दृष्टीकोन असतो. एका महिलेला स्लट वॉक विषयी मुलाखतकर्त्याने तिचे मत विचारले (काही दिवसांपूर्वीच्या मटात आले होते). ती म्हणाली, "मला याचा उद्देशच पटत नाही. 'हे पाहा, माझ्याकडे तुम्ही पाहू नका' असा काही तरी विसंगत संदेश हा मोर्चा देतो असे मला वाटते." स्लटवॉक / उठवळ मोर्चा विषयीच्या त्या महिलेच्या विधानाशी मी देखील सहमत आहे. हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार >> या विधानाबद्दल विशेष कौतूक.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

शाहिर 26/08/2011 - 14:11
कारण उघड ती त्याचा कितीही उपमर्द करत असली तरी मनातून तिला तो फार फार आवडत असतो ऑ !!

विनीत संखे 26/08/2011 - 10:57
Love is cliche and cliches doent make you extraordinary but only human. सामान्य असणं हा मानव असल्याचा मुख्य पुरावा आहे असे मार्टीन ल्युथर किंग यानी म्हटलंय. आपण असामान्य आहोत हे इतरांना किंवा किंबहुना स्वतःला पटवून देण्याची उठाठेप करावीच का माणसानं? सो कॉल्ड विचारवंत किंवा विचारजंत माझ्या सामान्यत्वाविषयी आपले असामान्य किंवा अतिसामान्य विचार मांडोत अथवा नाही, त्यामुळे माझ्या बायकोचं माझ्यावरचं प्रेम कमी होत नाही. आणि मिपापिडित असणं हा प्रकार काय बुवा हे मला कळलेलेले नाही... इंटरनेट वर भांडणे हे सामान्य नेटकराचे उदाहरण झाले. म्हणून कुणी अमका तमका तुमच्याशी मिपावर भांडला आणि तुम्हाला त्याने टिकेचं धनी केलं तर काय बिघडलं? इथंच बघा... बायको, आई किंवा मित्र प्रेम करतातच ना? पुरेसं आहे. उठवळ मोर्चा काढायचा का त्यासाठी?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

गवि 26/08/2011 - 11:10
चेतन आणि विनीत, हा लेख हे एक विनोदी आणि उपरोधात्मक / विरंगुळात्मक वगैरे लिखाण आहे अशी माझी समजूत आहे. तुम्ही गंभीर स्पष्टीकरण दिले आहेत म्हणून आता मात्र लेखाविषयी पुनर्विचार करुन पाहतो.

In reply to by विनीत संखे

उठवळ मोर्चाचा उद्देश तुम्ही सामान्य असा वा असामान्य तुमच्यावर तुमच्या अभिव्यक्तीबद्दल हल्ला होऊ नये यासाठीच आहे. जगा आणि जगू द्या.
बायको, आई किंवा मित्र प्रेम करतातच ना?
जर तुम्हाला मिपावरच्या प्रतिसादांपेक्षा खऱ्या माणसांच्या प्रेमाचीच पडलेली असेल तर तुमच्या प्रायॉरिटीज थोड्या और आहेत असंच म्हणावं लागेल. टू इच इट्स ओन. 'नवऱ्याला मिपावर मिळालेल्या अपमानास्पद प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही जी त्याच्या कुशीत शिरते, तीच खरी त्याची वहिदा.' (वाहिदा या आयडीशी संबंध नाही... हे वपुंचं एक अजरामर वाक्य आहे) कार्टून लय भारी. (प्रतिसादात पुरेसे क्लिशे झाले का?)

In reply to by शुचि

'नवऱ्याला मिपावर मिळालेल्या अपमानास्पद प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही जी त्याच्या कुशीत शिरते, तीच खरी त्याची वहिदा.' (वाहिदा या आयडीशी संबंध नाही... हे वपुंचं एक अजरामर वाक्य आहे)>> वपुंचं ते पुस्तक तर बरंच जुनं आहे. मिपा हे संकेतस्थळ तेव्हाही अस्तित्वात होतं. कमाल आहे, मला ठाऊक च नव्हतं.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

शुचि 26/08/2011 - 11:48
नवर्‍याच्या पिवळ्या बनियनची पर्वा न करता ... त्याच्या कुशीत शिरणारी ,,,,,,,,, का काहीतरी वाक्य आहे

In reply to by शुचि

पिवळे बनियन घालणार्‍या माणसाला नवरा म्हणून निवडणे हाच मुळात उठवळपणा आहे. :D अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. इतरांच्या मताचा आदर, अभिव्यक्तिस्वातंत्र, ई. ई.

In reply to by स्पा

आनंदी गोपाळ 11/11/2011 - 01:42
बायकोने नीट धुतल्यानंतर नीळ लावली तर पिवळा पडत नाही असा अनुभव आहे. इथे नीळ लावायचा कंटाळा दिसतोय. मग पिवळ्याकडे दुर्लक्ष करणे तिला भाग आहे

In reply to by शुचि

अर्धवट 26/08/2011 - 16:13
शुचितै.. एक सुधारणा, हे वाक्य कॅलेंडर ह्या कथेतील नसून, "वहिदा रेहमान" ह्या कथेतील आहे बाकी चालूद्या, ;)

In reply to by राजेश घासकडवी

विनीत संखे 26/08/2011 - 12:24
मिपा सोडाच पण संपूर्ण मास मिडिया हे अभिव्यक्तीवरील टिकेहल्ल्यांनी कोळलेलं आहे. वृत्तपत्रांनी कसाबवर तेवढी टिका केलेली नाही जेवढी अण्णांवर केलीय. म्हणून काय अण्णा मिडियाविरुद्ध आंदोलन करत नाहीत. अण्णांचं सोडा (अगदीच क्लिशे झालाय तो विषय आजकल) पण खुद्द पुलंना रात्री नाट्यसमीक्षक डास होऊन चावतायत असं स्वप्न पडलं होतं म्हणून काही त्यांनी समीक्षकांच्या तोंडांची तुंबलेली गटारं साफ करण्यात आपलं आयुष्य नाही घालवलं. तुमचं साहित्य हे केर असेल तर आपसूकच कालौघात त्याचं विघटन होतं आणि जर ते कालातीत असेल तर त्याला 'कल्ट' चा दर्जा मिळतोच. मिपाही त्याला अपवाद नाही.

धन्य जाहलो. महान घासु गुर्जी कडुन महान लेखात फक्त माझाच नामोल्लेख. @चे.सु.गु. तुमचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय हो?

In reply to by विनायक प्रभू

@ वि. प्र. तुम्ही प्रतिसाद नीट न वाचताच अस्थानी प्रतिक्रिया देता काय? माझा काही प्रॉब्लेम आहे असं मत मी कुठेच मांडलेलं नाहीय. धागाकर्त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहे असा माझा अनुभव मांडलाय फक्त त्याबाबत त्यांनी सूचविलेला उपाय मला अवलंबायचा नाहीय एवढंच माझं मत मी मांडलंय. हा काही माझा प्रॉब्लेम नाहीय. उलट असले अनुभव मी एन्जॉय करतोय असं म्हंटलंय. एन्जॉय करणं प्रॉब्लेम असू शकतं का? अर्थात मी एन्जॉय करतो हा तुमचा प्रॉब्लेम असल्यास त्याविषयी एक्झॅक्टली तुम्हाला च जास्त ठाऊक असणार.

एक खुलासा: प्रॉब्लेम ही प्रतिक्रिया ही आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर आहे.(सर्वसमावेशक) मला वाटला. नाही पटत द्या सोडुन. एन्जॉय करता आहात तर काहीच प्रॉब्लेम नाही. एन्जॉय करण्याकरता धरलेला रस्ता तुम्हाला योग्य वाटत असेल तर... लगे रहो.

In reply to by विनायक प्रभू

एक खुलासा: प्रॉब्लेम ही प्रतिक्रिया ही आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर आहे.(सर्वसमावेशक) >> तुम्हाला या संकेतस्थळावरील वाटचाली विषयी म्हणायचं आहे का? की माझ्या एकंदर आयुष्याबद्दल बोलताय? जरा अजून खुलासा करावा. तुमचा या संकेतस्थळावरचा प्रॉब्लेम तर तुम्ही न सांगताही माझ्या लक्षात आला. तुम्हाला प्रतिसादाला जिथल्या तिथे प्रतिक्रिया देताच येत नाही. तुम्ही जी प्रतिक्रिया देता ती त्यामुळे धाग्यावरचा नवा प्रतिसाद ठरतो. हे कसे करायचे ते कुणाकडून तरी नीट समजून घ्या. अर्थात हा तुम्हाला प्रॉब्लेम वाटत नसेल तर सोडून द्या.

Nile 26/08/2011 - 11:50
आता उरल्यासुरल्या आयुष्यात* अजून काय काय पहावं लागणार आहे कोणास ठावूक! ;-) *अधिक माहीती करता.. अभ्यास वाढवा म्हणजे आपोआप कळेल.

शुचि 26/08/2011 - 12:00
>> मिपावरती वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्यांचंदेखील हेच होतं. आपलं स्वत्व, आपली आयडेंटिंटी आपल्या शब्दांतून उघडी केल्यावर तोकड्या कपड्यांतून दिसणाऱ्या अंगाकडे जशा आंबटशौकीन, वाईट नजरा वळतात तशाच इथेही वळतात. मग वैचारिक बलात्कार होतात. >> :( सुंदर विश्लेषण!!!

In reply to by नितिन थत्ते

म्हणजे मोर्चातल्या अनेक व्यक्ती एकमेकाविरुद्ध मोर्चात आलेल्या असण्याची शक्यता आहे.
त्याला काहीच हरकत नाही. पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज मोर्चाफेलोज असं कायसं कोणीतरी म्हटलेलं आहेच. किंबहुना एकमेकांचा उद्धार करणारे खांद्याला खांदा लावून मोर्चात उभे राहिले तर सगळेच समदुःखी आहेत ही जाणीव होईलच ना. तेच महत्त्वाचं.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ढब्बू पैसा 26/08/2011 - 20:58
काहीही भरीव न लिहिता, नुसता सौंदर्यफुफाटा न्याहळत लाह्या खाणार्‍या पर्‍याचा जळळीत निषेध! जागे व्हा! सक्रीय व्हा! (संतप्त मोर्चेकरी) ढब्बू

In reply to by ढब्बू पैसा

या लाह्या खाणर्‍यांमुळे काही वैचारिक प्रगती होत नाही, मी त्यांचा निषेध करते.
तुमची झाली आहे तेवढी प्रगती पुरी आहे की देशासाठी ;)
काहीही भरीव न लिहिता, नुसता सौंदर्यफुफाटा न्याहळत लाह्या खाणार्‍या पर्‍याचा जळळीत निषेध! जागे व्हा! सक्रीय व्हा!
म्हणजे नक्की काय करा ? परदेशात बसून देशात उगा राळ उडवणार्‍या अदिती व ढब्बीचा तिव्र निषेध !!

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा, अदिती, व ढब्बू पैसा यांना: लोकहो, निव्वळ निषेध हा नकारात्मक आहे. त्याला सकारात्मक डूब हवी. म्हणजे उदाहरणार्थ 'मी हिरवा माजवाली/ला आहे. तसं असणं हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याबद्दल टीका करणं म्हणजे माझ्या अस्मितेचीच गळचेपी करणं आहे. त्याचा मी निषेध करते/तो' किंवा 'मी सौंदर्यफुफाटा निरखून पहाणारा/री आहे. तसं असणं हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याबद्दल टीका करणं म्हणजे माझ्या अस्मितेचीच गळचेपी करणं आहे. त्याचा मी निषेध करतो/ते' उठवळ मोर्चा हा एकमेकांचा निषेध करण्यासाठी नाही. मिळून मिसळून आपल्या समान शत्रूला विरोध करण्यासाठी आहे.

चिरोटा 26/08/2011 - 13:56
भडकाउ लिखाण करुन शांत, सोज्वळ मिपाकरांना चेतवू पाहणार्‍या राजेश ह्यांना संपादक मंड्ळाने अटक करावी अशी विनंती करतो. चिरोटा मोर्चाअडवी

In reply to by चिरोटा

भडकाउ लिखाण करुन शांत, सोज्वळ मिपाकरांना चेतवू पाहणार्‍या राजेश ह्यांना संपादक मंड्ळाने अटक करावी अशी विनंती करतो.
अगदी अगदी. परदेशात बसून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणार्‍या घासुंची तुलना फक्त दाऊद बरोबरच होउ शकते. आम्हाला सत्ता दिल्यास त्यांना मुसक्या बांधून इकडे आणतो का नाही बघाच. परानाथ मुंढे

प्रियाली 26/08/2011 - 14:17
यात भाग घ्यायचा झाला तर मला माझ्या दोन ड्युप्लिकेट आयडी ३_१४ विक्षिप्त अदिती आणि राजेश घासकडवी सोडून मिपावरल्या प्रत्येक आयडीविरुद्ध मोर्चा काढावा लागेल. ;) पहिला मोर्चा मिपावरील वयस्क कार्यकर्त्यांविरुद्ध काढावा असे म्हणते. ;)

वय हे मिपावरले का खरे खुरे. बाकी तुम्ही मोर्चा॑ काढल्यावर कशी फड्फड होते ते बघत आहे. आणि एन्जॉय पण करत आहे.

In reply to by विनायक प्रभू

प्रियाली 26/08/2011 - 14:24
बाकी तुम्ही मोर्चा॑ काढल्यावर कशी फड्फड होते ते बघत आहे.
ती फडफड आणि गळकं नाक, रडके डोळे तुम्ही एन्जॉय करताय मास्तर! आदर वाढला. ;)
वय हे मिपावरले का खरे खुरे.
अहो मी वयस्क कार्यकर्ते यांच्याविषयी बोलत होते.

ऋषिकेश 26/08/2011 - 14:28
तुम्ही केवळ जुने आहात, तुमचा कंपू आहे म्हणून नवी मंडळी तुमचा छळ मांडतात का? तुम्ही दारू पित नाही म्हणून दारू पिणारे तुम्हाला तुच्छ लेखतात का? तुम्ही मांसाहारी आहात म्हणून शाकाहारी तुम्हाला हिणवतात? तुम्ही अश्रद्ध आहात म्हणून ईश्वरवादी तुमच्या विरोधात धागे काढतात? तुम्ही सदस्य आहात म्हणून काही संपादक तुमच्याविरोधात प्रतिसाद उडवणे, समजुतीआडच्या धमकीचे खरडी/व्यनी टाकणे वगैरे हत्यार उपसतात का? तुम्ही अनिवासी भारतीय आहात म्हणून तुम्हाला भारतात घडणार्‍या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल दोष दिला जातो आहे? तुम्ही निवासी भारतीय आहात तेव्हा तुम्हाला कोणत्याही घटनांवर बोलण्याचाच अधिकार नाही असं म्हटलं जातं का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक नाही आहात केवळ म्हणून काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात केवळ म्हणून काही पुरुष-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात तरीहि काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देत नाहित का? व्यनीमनीच्या गोष्टी करून कवी तुमच्या मागे आमच्याही कवितांचं विडंबन करा असे मागे लागतात का? तुम्ही लोकप्रिय नाही म्हणून निव्वळ तुमच्या प्रतिसादांचं विडंबन होतं का?

खरे म्हटले तर वाईट वाट्ते अशी फड्फड बघुन. पण काय करणार? असतात एकेकाचे प्रॉब्लेम. आता आणखी एक अनावृत्त पत्र लिहीण्याची काही एक इच्छा नाही. एन्जॉय हा शब्द नो जॉय अर्थाने. @ आदरः काय सांगताय?

मुक्तसुनीत 26/08/2011 - 15:16
उठवळ मोर्च्याची कल्पना आवडली. त्यातल्या "स्वतःच्या मनातले विचार बोलून दाखवावेत" या संदर्भापुरता प्रतिसाद देतो. आयडी गुम जायेगा साईट भी ब्लॉक् हो जाएगा मेरी पोस्टींग्ज़ही पहचान है ... गर याद रहे. हेच खरं. नाही का ? करंदीकर म्हणाले होते "तो चंद्र छाटो काहिही अन सूर्य काहीही भको; मातीच पायाखालती, नाते तिचे विसरू नको." . तद्वत् , कुणी विचारजंत म्हणो, नाहीतर पाणीपुरीवाला म्हणो , किंवा वैयक्तिक हल्ले चढवो , हीन अभिरुचीच्या कमेंट्स करो. जे योग्य वाटेल ते - व्यासपीठावरील सुसंस्कृतपणाच्या नीतीला धरून - बोलत रहावे. मोर्चात सामील व्हायला मिळालं तरी हरकत नाही. न मिळालं तरी तक्रार नाही.

In reply to by मुक्तसुनीत

मेरी पोस्टींग्ज़ही पहचान है
अगदी खरं. दुसऱ्या एका कवीने म्हटलेलंच आहे इक दिन बिक जायेगा माती के मोल जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल असे बोल बोलत असताना, इतर कोणी बोलबच्चन अकारण बोल लावतं. आपलं गाणं आपण गात असताना आरडाओरडा करून रंग मे भंग करून टाकतं. आपलं गाणं बंद करण्याऐवजी, असं करणाऱ्या सर्वांविरुद्ध आवाज उठवा असं या मोर्चाचं आवाहन आहे.

साती 26/08/2011 - 15:17
लेख आवडला. मोर्च्याच्या प्रतिक्षेत. घासु गुर्जींना बाहेरून पाठिंबा देण्यासाठी आम्ही शांत आयडी मेणबत्ती मोर्चा काढतो. ९१४२०४२०४२० नंबरवर एक मिस कॉल दुया आणि घासुंना पाठिंबा द्या. isupportghasu@slut.mipa.com वर लॉग इन व्हा आणि घासुसप्तकाला (प्रियालीच्या लिष्टीतलं आयड्यांचं सप्तक) पाठिंबा द्या.

In reply to by साती

प्रियाली 26/08/2011 - 15:20
साते साते लिहायला लाग परत पहिल्यासारखी मग प्रियालीला आपलं अष्टप्रधान मंडळच बनवून टाकू. ;) किंवा नायल्याला धरून मिपादरबारातील नवरत्ने करून टाकू.

In reply to by प्रियाली

मी_ओंकार 26/08/2011 - 15:55
हेच म्हणतो. सातीचे तात्याबांची आरती हेच शेवटचे लिखाण आठवतयं. - ओंकार.

श्रावण मोडक 26/08/2011 - 15:39
कमाल आहे, मला ठाऊकच नव्हतं. ;) म्हणून मी इथं जास्त फडफड केली नाही. माहिती नसताना मी उगाच कुठंही फडफड करत नसतोच. तर ते असो, हा प्रकार मला कसा माहिती नव्हता? ;)

In reply to by श्रावण मोडक

प्रियाली 26/08/2011 - 15:42
तुम्ही प्रियाली हा आयडी वापरता का? मिपावरचा दहातोंडी रावणच बनवा आता प्रियालीला. (सध्या प्रियाली) राजेश.

आत्मशून्य 26/08/2011 - 16:16
हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार
:) असो, बाकी लेख मनापासून आवडला. मस्त पिसं काढलीत स्लट्वॉक संकल्पनेची.

धागा...धागा...अखंड विणू या मिसळपाव मिसळपाव मुखे म्हणू या... ;-) ''मिसळ पाव विणकर महा मंडळ'' संस्थापक- अध्यक्ष- सचिव- इ.इ. पदे 'भरायची' आहेत इच्छुकांनी लाइन मारावी....सॉरी सॉरी... आपलं ते,हे--लावावी....अर्ज रात्री ११ ते १ या वेळेत स्वीकारण्यात येतील... :-)

विजुभाऊ 26/08/2011 - 16:40
वायफळाचा मळा कसा फुलवायचा हे घासु गुर्जींकडून शिकून घ्यावे. ( विंदांच्या "घेता" कवितेत दोन ओळी अ‍ॅड करा. हिरव्या पिवळ्या घासू कडून हिरवा पिवळा धागा घ्यावा ३.१४आदिती कडून विक्षीतपणाचा सहकार घ्यावा घेता घेता एक दिवस मिपावर हाहाकार करावा अवांतर : निळे या सदस्याने या धाग्यावर एकही प्रतिसाद लिहीलेला नसताना त्यांचे कुठेही नाव नसताना नवरत्न मंडळात त्यांचे नॉमिनेशन यावे यात कार्टेलिंग दिसून येत आहे.

जर तुम्ही तुमचं खरं नाव आणि आडनाव युजर आयडी म्हणून वापरत असाल तर तुमच्या आडनावाच्या शब्दांचे अपभ्रंश / विडंबन केले जाते. हा अनुभव मला आलाय. मला वाटते हा अनुभव तुम्हाला देखील आलाय. काही सदस्यांकडून तुमचा घासू गुरूजी असा उल्लेख केला गेलाय. अर्थात तरीही स्लट वॉक हा उपाय योग्य वाटत नाही. त्यापेक्षा थोडा वेगळा उपाय सुचवितो. देव आनंदचा एक जुना चित्रपट आहे काला बाजार (यात देव आनंद चे दिग्दर्शन नाही, पण देव आनंदला आपल्या पुढील चित्रपटांत दिग्दर्शन करण्याची प्रेरणा बहुधा यातून च मिळाली असणार). यात क्लायमॅक्सला देव आनंद आणि मदन पुरीचा वाद दाखविलाय. देव आनंद त्याला म्हणतो, "मैने पहिले तुमसे लडकर तुम्हे हराया है, आज मै तुमसे कोई लडाई नही लडना चाहत।" तरीही चेकाळून मदन पुरी त्याच्यावर हल्ला करतोच. देव आनंद काहीच प्रतिकार करीत नाही. तो इतकेच म्हणतो, "मेरे यह दो हाथ नही उठेंगे, तू जीतना चाहे मारले। मै देखना चाहता हूं की वह बाकी सौ हाथ इनकी मदद के लिए आज उठेंगे या नही?" त्यानंतर देव आनंद ची चूक नाहीय हे ज्या समुदायाला पटत असतं, त्यातले एकूण एक लोक मदन पुरीवर हल्ला करून त्याला निष्प्रभ करून टाकतात. असं घडू शकतं. नव्हे या संकेतस्थळावरच माझ्या एका धाग्यावर आज घडलंय.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आत्मशून्य 26/08/2011 - 18:13
बाकी आजच या धाग्यावर तूम्ही मिपा-कम्यूनीस्टांना त्यांच्या खर्‍या प्रवृत्तींचे जे उघड दर्शन द्यायला भाग पाडलतं ते बघता तूमच्या सामर्थ्याची कल्पना मिपा-कम्यूनीस्टांना याआधी आलीच नाही असे म्हणावे लागेल. आता वाटत नाही यापूढे कोणताही मिपा-कम्यूनीस्ट तूमच्यावर उघड हल्ला करायला धजावेल. गेल्या दोन दीवसात आपण दोन मोठे कम्यूनीस्ट हीरे टीपले आहेत असं आवर्जून नमूद करतो. मज्या आली.... क्या सॉलीड मारा........ फक्त यापूढील वाटचाल थोडी सावध ठेवा, गाठ मिपा-कम्यूनीस्टांशी आहे हे विसरू नका.

In reply to by आत्मशून्य

पाठिंबा आणि कौतुकाबद्दल धन्यवाद. मिसळपाव वरील माझं सदस्यत्व जुनंच आहे. त्यावेळी माझ्या लेखनावर वैयक्तिक हल्ला करणार्‍या प्रतिक्रिया देऊन काही मंडळींनी मला जेरीस आणलं होतं. त्यानंतर मी बराच काळ या संकेतस्थळावरून दूर होतो. अर्थात इथल्या काही वाचकांना माझे लेखन इथे हवे अशी इच्छा होती, ते मला नियमित संपर्क करून इथे पुन्हा सक्रिय होण्याचा आग्रह करीत होते. त्यानंतर मी इथे पुन्हा सर्व शक्तीनिशी उतरायचं ठरवलं. यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे. तुम्ही व इतर काहींनी उघड पाठिंबा दिला आहेच. याशिवाय वैयक्तिक रीत्या संपर्क साधून पाठिंबा देणार्‍यांची संख्या देखील लक्षणीय रीत्या वाढली आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

>>यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे. तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आत्मशून्य 26/08/2011 - 22:49
तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते
विश्वनाथ, अहो ज्याच्या मिपा प्रोफाइलवर सदस्यंता कालावधी 2 वर्षे 49 आठवडे असं दिसत आहे अशा जून्या जाणत्या व जेष्ठ मिपाकरावर असा आरोप जरा अनावश्यकच वाटतो.

In reply to by आत्मशून्य

मी नक्की कुठला आरोप केला असे तुम्हाला वाटते ते एकदा स्पष्ट केलेत तर बरे होईल. त्यांचा बिल्ला नंबर जुना आहे हे मला माहित आहे. पण निष्णात सेनानी एकाच वेळी एकापेक्षा जास्त आघाड्या उघडताना जितकी सावधगिरी बाळगतो तितकी मला दिसली नाही असे म्हटले :-) सध्यातरी बऱ्याच आघाड्या त्यांनी सांभाळल्या आहेत. बघू पुढे काय होते ते. :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते >> चला तुम्हाला तयारी दिसते आहे, तेव्हा त्याविषयी काहीच मत व्यक्त करीत नाही. राहिता राहिला प्रश्न सावधगिरीचा तर तुम्ही मला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलात त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात. १. तुम्ही माझे हितचिंतक आहात कारण शत्रू कधीच असा सल्ला देणार नाहीत उलट ते बेसावध ठेवण्याचाच प्रयत्न करतील. २. कोणी संकटात दिसला तर त्याचे हितचिंतक पुढे येतात. या निमित्ताने तसे ते पुढे आलेत. सबब, प्रत्यक्षात पूर्णत: सावध असतानाही मी तुम्हाला बेसावध वाटलो, तुम्हाला तसे वाटणे आणि तुम्ही चिंता व्यक्त करणारे मत मांडणे, त्यामुळे मला जाणवणार्‍या या जालावरील माझ्या हिंतचिंतकांमध्ये अजून एकाची भर पडणे - हा सगळा माझ्या सावधगिरीचाच भाग होता. निष्णात सेनानी एकाच वेळी एकापेक्षा जास्त आघाड्या उघडताना जितकी सावधगिरी बाळगतो तितकी मला दिसली नाही असे म्हटले सध्यातरी बऱ्याच आघाड्या त्यांनी सांभाळल्या आहेत. >> हे घडणे ही स्वाभाविकच आहे. शिवाजी महाराजांच्या मुठभर सैन्याला प्रचंड मुघल सैन्यापुढे लढण्याची पाळी येई तेव्हा एकेका मावळ्याला दहा - वीस जणांना सामोरे जावे लागतच असे. तुमच्या सारख्या एका हिंतचिंतकाच्या एका प्रोत्साहनपर प्रतिसादामुळे देखील हुरूप वाढून अजून दहापट आघाड्यांवर लढण्याची ऊर्जा मिळते. धन्यवाद.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य जी त्यांच्या सल्ल्यावरून तुमच्याप्रमाणेच तेही हिंतचिंतक असल्याचे मला जाणवत आहे. त्यांनी कुठलाही आरोप केला नसून काळजीपोटी सल्ला दिला आहे असेच मला वाटते. तरी त्यांची काळजी दूर करणारा प्रतिसाद त्यांना दिला आहेच. तुम्ही माझ्या बाजूने सक्रियपणे खिंड लवढत असल्याबद्दल तुमचे देखील आभार.

चित्रा 26/08/2011 - 18:49
>>आपल्या अभिव्यक्तीचे हवे तितके हवे तसे कपडे करून आपलं खरं व्यक्तिमत्व उघडं करा. हे वाक्य वाचून हसू आवरेना. सॉरी. स्लटवॉक वगैरेची गरज नाही. आमचे खरे व्यक्तिमत्व पहायचे असले तर हे पहा. (चित्र विकीपिडियावरून साभार).

आम्हाला उठवळ मोर्चा हे भाषांतर अश्लील वाटते. तरी बर आम्ही आता नीतीमत्तेच्या गोष्टी करत नाही. व्यनीमनीच्या गोष्टी देखील करीत नाही. असो सद्या आम्हाला लोकांचे सदिच्छातरंग हवे आहेत.

In reply to by धनंजय

हा धागा सीरियसली घेऊन प्रत्यक्ष मोर्चात सामील होणारे तुम्ही पहिले म्हणून तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला जर तमुकतमुक मनोवृत्तीचे लोक त्रास देत असतील तर त्यांचा निषेधही जाहीर करावा ही विनंती.
तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू... आता तुम्ही मला विचाराल, की उठवळ मोर्चा म्हणजे नक्की काय? तर उठवळ मोर्चा हे स्लटवॉकचं मराठी भाषांतर आहे. कॅनडा का कुठल्याशा देशात एका पोलिस अधिकाऱ्यांने बायकांना सांगितलं की 'तुम्हाला जर बलात्कार करून घ्यायचा नसेल तर हे असले उठवळ बायकांसारखे उत्तान कपडे घालणं थांबवा'. त्यावरून बायका खवळल्या. एक तर पुरुष प्रधान संस्कृतीत पददलित म्हणून रहायचं. वर वेळोवेळी पुरुष बलात्कार करतात.

गुर्जिएफचा छोटासा किस्सा

यकु ·

शुचि 19/08/2011 - 06:30
टिळकांचे २ किस्से जालावर सापडले. मिपाच्या नियमात बसत नसेल तर उडविण्यात यावेत. पण किस्से तर सगळीकडेच सारखे असणार. - (१) एकदा मास्तरांनी विचारले "आभाळ कोसळले तर काय कराल?" त्यावर नाना मुलांनी नाना प्रकारची उत्तरे दिली मात्र टिळक म्हणाले - मी नवे आभाळ निर्माण करेन. (२) टिळकांनी आपल्या मुलाला जेव्हा पत्र लिहीले त्यात त्यांला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे - आधीच दोनदा नापास झालायस. त्यात कामाच्या वेळेत टिवल्याबावल्या करायची तुला सवय आहे. पण तुझ्या मॅट्रीकच्या परीक्षेतील गुणांवर तुझे भवितव्य ठरणार आहे. . . इथपर्यंत ठीक आहे म्हणजे सामान्य माणसासारखे आहे पण पुढे लोकमान्य लिहीतात - . . मॅट्रीकनंतर काय करायचं ते तुझं तू ठरव. चर्मकार व्हायचे असेल तर हो पण जोडे असे शीव की सार्‍या जगाने म्हटले पाहीजे की चांगले जोडे हवे असतील तर टिळकांकडे जा.

योगी९०० 19/08/2011 - 13:20
स्पष्ट सांगायचे म्हणजे मला एवढेच मात्र कळले की गुर्जिएफ नावाचा कोणतरी मोठा माणूस होता आणि त्याने (वेळ जात नव्हता) म्हणून) जवळ बसलेल्या शिष्येच्या मदतीने एका पत्रकाराबरोबर उगाचच फालतू Timepass केला..(कदाचित शिष्या अगदीच जवळ बसली असेल म्हणून त्याने विचित्र वागून पत्रकाराला जाण्यास भाग पाडले..) मोठ्यांच्या छोट्या गोष्टी ...एवढेच म्हणेन.. तो पत्रकार उठून उभा राहिला. तो म्हणाला, ‘नमस्कार! मी जातो.’ जेव्हा तो निघून गेला, तेव्हा गुर्जीएफचं हसणं पाहाण्याजोगं होतं! गुर्जीएफ हसला! तो म्हणाला की, ‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ हे नक्की कोण म्हणाले...माझ्यामते पत्रकार म्हणाला असावा...

गवि 19/08/2011 - 13:43
सॉक्रेटिसचा एक किस्सा कणेकरांच्या पुस्तकात वाचला. सॉक्रेटिसची महाकजाग बायको झांटिपी हिने भांडणातून सॉक्रेटिसच्या अंगावर उकळते पाणी ओतले. त्यामुळे विव्हळत तो बसलेला असतानाच एक शिष्य कम मनुष्य काही शंका घेऊन तिथे आला होता. सॉक्रेटिसची अवस्था बघून तो परत जायला निघाला. सॉक्रेटिसने त्याला त्याही अवस्थेत विचारलं की तुझी शंका काय आहे, विचार. "मी लग्न करावं की नाही?" असा प्रश्न विचारायला आलो होतो. मला तुमची अवस्था पाहून त्याचं उत्तर मिळालंय.. सॉक्रेटिस तशाही अवस्थेत म्हणाला," मी तुला लग्न कर असाच सल्ला देईन.." शिष्याची प्रश्नार्थक आणि आश्चर्यचकित अवस्था पाहून सॉक्रेटिसने स्पष्टीकरण दिलं," म्हणजे असं बघ, तू लग्न कर.... तुला चांगली बायको मिळाली तर सुखी होशील.. अन वाईट मिळाली तर सॉक्रेटिस होशील.."

In reply to by गवि

Nile 19/08/2011 - 13:46
वरील किस्सा एका कजाग बायकोच्या तावडीत सापडलेल्या विवाहीताने बनवला आहे असे आमचा एक अविवाहीत मित्र सांगतो होतो. खरे खोटे सॉक्रेटीसच जाणो.

In reply to by आत्मशून्य

योगी९०० 19/08/2011 - 14:42
नक्कि कोण कोणाला व सर्वात महत्वाचं म्हणजे का म्हणालं की ‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ ? मी पण हेच वरती म्हणलेय...फक्त का म्हणालं ते कळते..

In reply to by आत्मशून्य

किसन शिंदे 19/08/2011 - 14:57
‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ ? हे विधान अर्थातच गुर्जिएफ म्हणाले असतील कारण पत्रकाराला हे वाक्य जर उच्चारायचं असतं तर त्याने मुर्खा एवजी मुर्खांबरोबर हा शब्द वापरला असता कारण त्या वेळी त्यांच्याबरोबर त्यांची शिष्या सुध्दा होती. ;)

In reply to by किसन शिंदे

योगी९०० 19/08/2011 - 15:15
त्या शिष्येचा यात काही दोष दिसत नाही...तिने फक्त गुर्जिएफ च्या प्रश्नांना उत्तरे दिली...त्यामुळे तिला मुर्ख म्हणण्यात काही point नाही.. अर्थात ती अशा माणसाची शिष्या झाली म्हणजे निश्चितच शहाणी नसणार...

In reply to by किसन शिंदे

इरसाल 19/08/2011 - 15:29
किसन "‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ ? हे वाक्य गुर्जीएफ साठीही असू शकते. पत्रकाराला जर गुर्जीएफ्च्या शिष्येसोबत वेळ घालवायचा असेल तर ? मग गुर्जीएफ एकटा उरतो ना ? (म्हणून मुर्खाबरोबर , मुर्खांबरोबर नाही) :X :-X :oups: बाकी गविन्प्रमाणेच. गुर्जीएफ कोण ? मला वाटले कि मिपावरील कोणा गुर्जीन्विषयी लिहिलेय.

In reply to by किसन शिंदे

आत्मशून्य 21/08/2011 - 01:17
अशा शिष्या आम्हाला का मिळत नाहीत की आम्हालाही समोरील पत्रकाराबद्दल या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ असे विचार मनात यायला प्रवृत्त व्हावे ? थोडक्यात हा किस्सा ती शीष्या कसली सॉलीड असली पाहीजे हे सांगण्या करताच टंकाल गेला असावा. असो हा एक पकाऊ विनोद होता खर तरं गूरू शिष्याचं नातं फार पवित्र असल्याने मी म्हणेन..... ......समजा आपण असा विचार केला तर ? ‘रविवार असणं कसं शक्य आहे? कालच तर शनिवार होता!’ म्हणजेच त्याला त्याच्या विद्यार्थी शिष्येला शनिवार नंतर रविवार येतो हे बहूतेक समजावायचे असेल अथवा हे जर आधीच समजावले असेल तर ते तिला खरच समजले आहे के नाही हे तो क्रॉस चेक करत असेल. म्हणजेच शनिवार नंतर रवीवार येतो ही गोश्ट तो शिष्येला शिकवत/वदवत असतानाचा नेमका प्रसंग पत्रकारा समोर घडला, पत्रकाराने विनाकरण पळ काढल्यावर सदरील प्रकार समोरील पत्रकाराच्या ध्यानात येऊ नये याचं त्याला आश्चर्य व हसू येत असेल म्हणूनच तो बोलला असेल की ‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ काय म्हंता मित्र हो , थिअरी बराबर हाय ना ?

गवि 19/08/2011 - 15:04
पत्रकारासोबत वेळ वाया घालवायचा नव्हता इतपत ठीक, पण तो (पक्षी पत्रकार) मूर्ख आहे हे म्हणण्यासाठी काहीतरी पार्श्वभूमी हवी होती... असं सर्वांचं म्हणणं आहे असं माझं निरिक्षण आहे. आपण मूर्खासारखे वागण्याचं नाटक करुन समोरच्याला मूर्ख म्हणायचं यातला गर्भितार्थ नाही कळला.. नॉट समझींग्ड.. पण असेल काहीतरी म्हणून काही मतप्रदर्शन केले नाही... आणखी एक मूलभूत मुद्दा.. कोण गुर्जीएफ? (तिथे एक विकिधागा दिलेला दिसतोय. पण उघडायचा आळस केलाय. पटकन कोणी सांगेल तर जास्त बरे.) धन्यवाद.. -गविएफ.

In reply to by गवि

आदिजोशी 19/08/2011 - 15:14
गुर्जीएफ नावाचा एक थोर माणूस होऊन गेला. हा माणूस फारच थोर होता. अनेक लोकं त्याला भेटायला आणि मुलाखत घ्यायला येत ह्यावरून तो बर्‍यापैकी प्रसिद्धही होता असं समजण्यास वाव आहे. अवांतर - आपल्या कडले अनेक गुर्जी आणि हा गुर्जीएफ ह्यांचा काही संबंध आहे का?

रमताराम 20/08/2011 - 15:00
आम्ही भाषांतरित केलेले मुल्ला नसरुद्दिनचे काही किस्से. स्वतंत्र धागा टाकला असता पण ती ब्लॉगपोस्ट जुनी आहे, त्यामुळे परा लगेच डायरी ठेवण्याचा सल्ला देईल अशी भीती वाटली. अर्थात आपल्या ब्लॉगची - ते ही अर्धमृतावस्थेत असलेल्या - जाहिरात केलेली आहे असा आक्षेप दुसरा कोणी घेईलच. पण ता जांव.

चित्रगुप्त 20/08/2011 - 23:43
गुर्जीएफ नावाचा एक थोर माणूस होऊन गेला..... गुर्जीएफ बद्दल इथे वाचा: http://en.wikipedia.org/wiki/George_Gurdjieff http://www.messagefrommasters.com/Life_of_Masters/Gurdjieff/Gurdjieff.htm http://www.gurdjieff-legacy.org/ http://www.gurdjieff.com/about.htm वगैरे.

pramanik 26/08/2011 - 21:17
आता हा कीस्सा ऐकुन आमचे सर कीती मोठ्या मनाचे ह्याचा अंदाज यावा. एकदा वर्ग सुरु असताना मागच्या बाकांकडुन 'प्वॉsssssक' असा आवाज आला व एकच हस्यकल्लोळ माजला.आमचे सर काय झाले म्हणुन बघायला गेले.तर तिथे गेल्यावर तिथल्या वातावरणावरुन त्यांना काय झाले असावे ह्याचा अंदाज आला. सर दुर्लक्ष करुन जायला निघाले तेव्हा 'कोण रे कोण?' असा संवाद त्यांना ऐकु आला,तेव्हा सरांनी स्वःताच तोंडाने 'प्वॉsssक' असा आवाज काढला.सर्व खदाखदा हसायला लागले. सर म्हणाले 'माझ्या विद्यार्थ्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले,बस्स अजुन काय हवे' विद्यार्थ्यासाठी निंदानालस्की झाली तरी चालेल पण विद्यार्थांना उत्तरे मिळायला हवी हे त्यांचे प्रामाणिक मत होते.

शुचि 19/08/2011 - 06:30
टिळकांचे २ किस्से जालावर सापडले. मिपाच्या नियमात बसत नसेल तर उडविण्यात यावेत. पण किस्से तर सगळीकडेच सारखे असणार. - (१) एकदा मास्तरांनी विचारले "आभाळ कोसळले तर काय कराल?" त्यावर नाना मुलांनी नाना प्रकारची उत्तरे दिली मात्र टिळक म्हणाले - मी नवे आभाळ निर्माण करेन. (२) टिळकांनी आपल्या मुलाला जेव्हा पत्र लिहीले त्यात त्यांला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे - आधीच दोनदा नापास झालायस. त्यात कामाच्या वेळेत टिवल्याबावल्या करायची तुला सवय आहे. पण तुझ्या मॅट्रीकच्या परीक्षेतील गुणांवर तुझे भवितव्य ठरणार आहे. . . इथपर्यंत ठीक आहे म्हणजे सामान्य माणसासारखे आहे पण पुढे लोकमान्य लिहीतात - . . मॅट्रीकनंतर काय करायचं ते तुझं तू ठरव. चर्मकार व्हायचे असेल तर हो पण जोडे असे शीव की सार्‍या जगाने म्हटले पाहीजे की चांगले जोडे हवे असतील तर टिळकांकडे जा.

योगी९०० 19/08/2011 - 13:20
स्पष्ट सांगायचे म्हणजे मला एवढेच मात्र कळले की गुर्जिएफ नावाचा कोणतरी मोठा माणूस होता आणि त्याने (वेळ जात नव्हता) म्हणून) जवळ बसलेल्या शिष्येच्या मदतीने एका पत्रकाराबरोबर उगाचच फालतू Timepass केला..(कदाचित शिष्या अगदीच जवळ बसली असेल म्हणून त्याने विचित्र वागून पत्रकाराला जाण्यास भाग पाडले..) मोठ्यांच्या छोट्या गोष्टी ...एवढेच म्हणेन.. तो पत्रकार उठून उभा राहिला. तो म्हणाला, ‘नमस्कार! मी जातो.’ जेव्हा तो निघून गेला, तेव्हा गुर्जीएफचं हसणं पाहाण्याजोगं होतं! गुर्जीएफ हसला! तो म्हणाला की, ‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ हे नक्की कोण म्हणाले...माझ्यामते पत्रकार म्हणाला असावा...

गवि 19/08/2011 - 13:43
सॉक्रेटिसचा एक किस्सा कणेकरांच्या पुस्तकात वाचला. सॉक्रेटिसची महाकजाग बायको झांटिपी हिने भांडणातून सॉक्रेटिसच्या अंगावर उकळते पाणी ओतले. त्यामुळे विव्हळत तो बसलेला असतानाच एक शिष्य कम मनुष्य काही शंका घेऊन तिथे आला होता. सॉक्रेटिसची अवस्था बघून तो परत जायला निघाला. सॉक्रेटिसने त्याला त्याही अवस्थेत विचारलं की तुझी शंका काय आहे, विचार. "मी लग्न करावं की नाही?" असा प्रश्न विचारायला आलो होतो. मला तुमची अवस्था पाहून त्याचं उत्तर मिळालंय.. सॉक्रेटिस तशाही अवस्थेत म्हणाला," मी तुला लग्न कर असाच सल्ला देईन.." शिष्याची प्रश्नार्थक आणि आश्चर्यचकित अवस्था पाहून सॉक्रेटिसने स्पष्टीकरण दिलं," म्हणजे असं बघ, तू लग्न कर.... तुला चांगली बायको मिळाली तर सुखी होशील.. अन वाईट मिळाली तर सॉक्रेटिस होशील.."

In reply to by गवि

Nile 19/08/2011 - 13:46
वरील किस्सा एका कजाग बायकोच्या तावडीत सापडलेल्या विवाहीताने बनवला आहे असे आमचा एक अविवाहीत मित्र सांगतो होतो. खरे खोटे सॉक्रेटीसच जाणो.

In reply to by आत्मशून्य

योगी९०० 19/08/2011 - 14:42
नक्कि कोण कोणाला व सर्वात महत्वाचं म्हणजे का म्हणालं की ‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ ? मी पण हेच वरती म्हणलेय...फक्त का म्हणालं ते कळते..

In reply to by आत्मशून्य

किसन शिंदे 19/08/2011 - 14:57
‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ ? हे विधान अर्थातच गुर्जिएफ म्हणाले असतील कारण पत्रकाराला हे वाक्य जर उच्चारायचं असतं तर त्याने मुर्खा एवजी मुर्खांबरोबर हा शब्द वापरला असता कारण त्या वेळी त्यांच्याबरोबर त्यांची शिष्या सुध्दा होती. ;)

In reply to by किसन शिंदे

योगी९०० 19/08/2011 - 15:15
त्या शिष्येचा यात काही दोष दिसत नाही...तिने फक्त गुर्जिएफ च्या प्रश्नांना उत्तरे दिली...त्यामुळे तिला मुर्ख म्हणण्यात काही point नाही.. अर्थात ती अशा माणसाची शिष्या झाली म्हणजे निश्चितच शहाणी नसणार...

In reply to by किसन शिंदे

इरसाल 19/08/2011 - 15:29
किसन "‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ ? हे वाक्य गुर्जीएफ साठीही असू शकते. पत्रकाराला जर गुर्जीएफ्च्या शिष्येसोबत वेळ घालवायचा असेल तर ? मग गुर्जीएफ एकटा उरतो ना ? (म्हणून मुर्खाबरोबर , मुर्खांबरोबर नाही) :X :-X :oups: बाकी गविन्प्रमाणेच. गुर्जीएफ कोण ? मला वाटले कि मिपावरील कोणा गुर्जीन्विषयी लिहिलेय.

In reply to by किसन शिंदे

आत्मशून्य 21/08/2011 - 01:17
अशा शिष्या आम्हाला का मिळत नाहीत की आम्हालाही समोरील पत्रकाराबद्दल या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ असे विचार मनात यायला प्रवृत्त व्हावे ? थोडक्यात हा किस्सा ती शीष्या कसली सॉलीड असली पाहीजे हे सांगण्या करताच टंकाल गेला असावा. असो हा एक पकाऊ विनोद होता खर तरं गूरू शिष्याचं नातं फार पवित्र असल्याने मी म्हणेन..... ......समजा आपण असा विचार केला तर ? ‘रविवार असणं कसं शक्य आहे? कालच तर शनिवार होता!’ म्हणजेच त्याला त्याच्या विद्यार्थी शिष्येला शनिवार नंतर रविवार येतो हे बहूतेक समजावायचे असेल अथवा हे जर आधीच समजावले असेल तर ते तिला खरच समजले आहे के नाही हे तो क्रॉस चेक करत असेल. म्हणजेच शनिवार नंतर रवीवार येतो ही गोश्ट तो शिष्येला शिकवत/वदवत असतानाचा नेमका प्रसंग पत्रकारा समोर घडला, पत्रकाराने विनाकरण पळ काढल्यावर सदरील प्रकार समोरील पत्रकाराच्या ध्यानात येऊ नये याचं त्याला आश्चर्य व हसू येत असेल म्हणूनच तो बोलला असेल की ‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ काय म्हंता मित्र हो , थिअरी बराबर हाय ना ?

गवि 19/08/2011 - 15:04
पत्रकारासोबत वेळ वाया घालवायचा नव्हता इतपत ठीक, पण तो (पक्षी पत्रकार) मूर्ख आहे हे म्हणण्यासाठी काहीतरी पार्श्वभूमी हवी होती... असं सर्वांचं म्हणणं आहे असं माझं निरिक्षण आहे. आपण मूर्खासारखे वागण्याचं नाटक करुन समोरच्याला मूर्ख म्हणायचं यातला गर्भितार्थ नाही कळला.. नॉट समझींग्ड.. पण असेल काहीतरी म्हणून काही मतप्रदर्शन केले नाही... आणखी एक मूलभूत मुद्दा.. कोण गुर्जीएफ? (तिथे एक विकिधागा दिलेला दिसतोय. पण उघडायचा आळस केलाय. पटकन कोणी सांगेल तर जास्त बरे.) धन्यवाद.. -गविएफ.

In reply to by गवि

आदिजोशी 19/08/2011 - 15:14
गुर्जीएफ नावाचा एक थोर माणूस होऊन गेला. हा माणूस फारच थोर होता. अनेक लोकं त्याला भेटायला आणि मुलाखत घ्यायला येत ह्यावरून तो बर्‍यापैकी प्रसिद्धही होता असं समजण्यास वाव आहे. अवांतर - आपल्या कडले अनेक गुर्जी आणि हा गुर्जीएफ ह्यांचा काही संबंध आहे का?

रमताराम 20/08/2011 - 15:00
आम्ही भाषांतरित केलेले मुल्ला नसरुद्दिनचे काही किस्से. स्वतंत्र धागा टाकला असता पण ती ब्लॉगपोस्ट जुनी आहे, त्यामुळे परा लगेच डायरी ठेवण्याचा सल्ला देईल अशी भीती वाटली. अर्थात आपल्या ब्लॉगची - ते ही अर्धमृतावस्थेत असलेल्या - जाहिरात केलेली आहे असा आक्षेप दुसरा कोणी घेईलच. पण ता जांव.

चित्रगुप्त 20/08/2011 - 23:43
गुर्जीएफ नावाचा एक थोर माणूस होऊन गेला..... गुर्जीएफ बद्दल इथे वाचा: http://en.wikipedia.org/wiki/George_Gurdjieff http://www.messagefrommasters.com/Life_of_Masters/Gurdjieff/Gurdjieff.htm http://www.gurdjieff-legacy.org/ http://www.gurdjieff.com/about.htm वगैरे.

pramanik 26/08/2011 - 21:17
आता हा कीस्सा ऐकुन आमचे सर कीती मोठ्या मनाचे ह्याचा अंदाज यावा. एकदा वर्ग सुरु असताना मागच्या बाकांकडुन 'प्वॉsssssक' असा आवाज आला व एकच हस्यकल्लोळ माजला.आमचे सर काय झाले म्हणुन बघायला गेले.तर तिथे गेल्यावर तिथल्या वातावरणावरुन त्यांना काय झाले असावे ह्याचा अंदाज आला. सर दुर्लक्ष करुन जायला निघाले तेव्हा 'कोण रे कोण?' असा संवाद त्यांना ऐकु आला,तेव्हा सरांनी स्वःताच तोंडाने 'प्वॉsssक' असा आवाज काढला.सर्व खदाखदा हसायला लागले. सर म्हणाले 'माझ्या विद्यार्थ्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले,बस्स अजुन काय हवे' विद्यार्थ्यासाठी निंदानालस्की झाली तरी चालेल पण विद्यार्थांना उत्तरे मिळायला हवी हे त्यांचे प्रामाणिक मत होते.
खरं म्हणजे एवढं छोटं लिहायला नको. मी खूप किस्से टाकणार होतो - पण चपखल आढळले नाहीत. तुमच्याकडेही अशा झक्की लोकांचे किस्से असतील तर या धाग्यावर टाका. अनेक लेख वाचून जे हाती पडेल ते कदाचित एखाद्या छोट्याशा प्रसंगातुनही चमकू शकतं.

आमची बी एक

मुक्तसुनीत ·

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

हवेतल्या गोष्टी - १

अर्धवट ·

योगी९०० 16/08/2011 - 10:19
वाचतोय..लवकर तुमचे हवेतले अनुभव टाका.. ह्या कटकटीच्या कार्यक्रमात एकमेव आसरा म्हणजे हातात एखादं जाडसं पुस्तक, आणि लाउंजमधली आरामखुर्ची. त्यातही कवितासंग्रह असेल तर क्या केहने... पुस्तक नसेल तर आयपॉडवर कुमारजी किंवा अभिषेकीबुवा. काय तंद्री लागते म्हणून सांगू. आयपॅड असताना हातात जाडसर पुस्तकाची काय गरज? आयपॅड वरच पुस्तक टाकत नाही का?

प्रास 16/08/2011 - 10:22
अगदी विरळा विषय! आम्ही घर-कोंबडे, तेव्हा तुमचा अनुभव वाचायला नक्की आवडेल. :-)

निमिष ध. 16/08/2011 - 10:35
आता प्रतीक्षा तुमच्या अनुभवांची .. तुमचे वर्णन वाचत असताना माझे पूर्वीचे रेल्वे आणि एस टी चे प्रवास आठवले. आता ही संयुक्त राज्यातील विमानतळांवर असेच विविध नमुने बघायला मिळतात. मज्जा वाटेल तुमचे वर्णन वाचायला.

बद्दु 16/08/2011 - 11:59
वातावरणनिर्मिती चांगली केली ..आता पुढले भाग पण असेच येउद्या..जरा लवकर लवकर टाका..अधुन मधुन फोडणिला / तडका म्हणुन हवाई फटाकड्यांचा ( राग मानु नका) फोटु डकवायला हरकत नाही..

In reply to by परिकथेतील राजकुमार

मेघवेडा 16/08/2011 - 18:04
ऐसाच बोल्ताय.. नमनाला घडाभर तेल वाहिल्यामुळे खंत वाटायला लावणार्‍या मोजक्याच गोष्टींपैकी एक! ;) लौकर फुडं लिवा मालक.. :)

समीरसूर 16/08/2011 - 17:38
सुरुवात आणि विषय! बाकी पुस्तक असेल तर प्रवास सुखकर होतो हे नक्की. पण एअरपोर्टवर माणसांची लगबग बघण्यातही एक मजा आहे हे खरे. विविध रंगांची, भाषांची, देशांची, सस्कृतींची, मातींची माणसे पाहण्यात विलक्षण गंमत आहे. मागे एकदा एका एअरपोर्टवर एक बहुधा स्पॅनिश असलेली तरुणी आपल्या ३-४ वर्षांच्या मुलीला सांभाळत असलेली मी पाहिली. ती मुलगी इतकी मस्ती करत होती की तिच्या आईची तिला जागेवर आणून बसवता-बसवता दमछाक होत होती. दर वेळेस मुलगी पळून गेली की ही आई सगळ्यांकडे बघून एक छानसं स्मित देत लाडाने तिच्या मुलीला हाक मारायची. त्या लहान मुलीचं नाव 'बरानजेलीस' की असंच काहीसं होतं. फार गंमत वाटत होती त्यांच्यातली ती उबदार माया बघतांना.... अर्धवटराव, येऊ द्या अजून. मजा येतेय... :-)

श्रावण मोडक 16/08/2011 - 17:41
शीर्षक वाचून एका जुन्या आंतरजालीय दंगलीची आठवण झाली. थोडा घाबरतच लेख उघडला. वाचला, तर ही केवळ प्रस्तावनाच निघाली. सुटकेचा निःश्वास सोडला, पण तात्पुरताच. पुढं काय वाढून ठेवलं आहे? पण हरकत नाही. सध्या तशी शांतता आहे. ;)

योगी९०० 16/08/2011 - 10:19
वाचतोय..लवकर तुमचे हवेतले अनुभव टाका.. ह्या कटकटीच्या कार्यक्रमात एकमेव आसरा म्हणजे हातात एखादं जाडसं पुस्तक, आणि लाउंजमधली आरामखुर्ची. त्यातही कवितासंग्रह असेल तर क्या केहने... पुस्तक नसेल तर आयपॉडवर कुमारजी किंवा अभिषेकीबुवा. काय तंद्री लागते म्हणून सांगू. आयपॅड असताना हातात जाडसर पुस्तकाची काय गरज? आयपॅड वरच पुस्तक टाकत नाही का?

प्रास 16/08/2011 - 10:22
अगदी विरळा विषय! आम्ही घर-कोंबडे, तेव्हा तुमचा अनुभव वाचायला नक्की आवडेल. :-)

निमिष ध. 16/08/2011 - 10:35
आता प्रतीक्षा तुमच्या अनुभवांची .. तुमचे वर्णन वाचत असताना माझे पूर्वीचे रेल्वे आणि एस टी चे प्रवास आठवले. आता ही संयुक्त राज्यातील विमानतळांवर असेच विविध नमुने बघायला मिळतात. मज्जा वाटेल तुमचे वर्णन वाचायला.

बद्दु 16/08/2011 - 11:59
वातावरणनिर्मिती चांगली केली ..आता पुढले भाग पण असेच येउद्या..जरा लवकर लवकर टाका..अधुन मधुन फोडणिला / तडका म्हणुन हवाई फटाकड्यांचा ( राग मानु नका) फोटु डकवायला हरकत नाही..

In reply to by परिकथेतील राजकुमार

मेघवेडा 16/08/2011 - 18:04
ऐसाच बोल्ताय.. नमनाला घडाभर तेल वाहिल्यामुळे खंत वाटायला लावणार्‍या मोजक्याच गोष्टींपैकी एक! ;) लौकर फुडं लिवा मालक.. :)

समीरसूर 16/08/2011 - 17:38
सुरुवात आणि विषय! बाकी पुस्तक असेल तर प्रवास सुखकर होतो हे नक्की. पण एअरपोर्टवर माणसांची लगबग बघण्यातही एक मजा आहे हे खरे. विविध रंगांची, भाषांची, देशांची, सस्कृतींची, मातींची माणसे पाहण्यात विलक्षण गंमत आहे. मागे एकदा एका एअरपोर्टवर एक बहुधा स्पॅनिश असलेली तरुणी आपल्या ३-४ वर्षांच्या मुलीला सांभाळत असलेली मी पाहिली. ती मुलगी इतकी मस्ती करत होती की तिच्या आईची तिला जागेवर आणून बसवता-बसवता दमछाक होत होती. दर वेळेस मुलगी पळून गेली की ही आई सगळ्यांकडे बघून एक छानसं स्मित देत लाडाने तिच्या मुलीला हाक मारायची. त्या लहान मुलीचं नाव 'बरानजेलीस' की असंच काहीसं होतं. फार गंमत वाटत होती त्यांच्यातली ती उबदार माया बघतांना.... अर्धवटराव, येऊ द्या अजून. मजा येतेय... :-)

श्रावण मोडक 16/08/2011 - 17:41
शीर्षक वाचून एका जुन्या आंतरजालीय दंगलीची आठवण झाली. थोडा घाबरतच लेख उघडला. वाचला, तर ही केवळ प्रस्तावनाच निघाली. सुटकेचा निःश्वास सोडला, पण तात्पुरताच. पुढं काय वाढून ठेवलं आहे? पण हरकत नाही. सध्या तशी शांतता आहे. ;)
3

साडू म्हणे कामच तोडू...

डॉ.श्रीराम दिवटे ·

डॉ. साहेब, आमच्या सच्च्या स्टोरीला लेखाचे स्वरुप दिल्याबद्दल आभारी! काही ठिकाणी अतिशयोक्ती आहे ... पण विनोद निर्मितीसाठी आवश्यक बाब म्हणुन नो कमेंट! एकंदरीत आवड्ण्यात आला आहे!

In reply to by विनायक प्रभू

वपाडाव 11/08/2011 - 15:04
गुर्जी असे प्रतिसाद देउन लहान मुलांच्या मनावर कलुषित असे विकार जडवण्याचा हा शीण प्रयत्न असफल झालाय असे नमुद करु इच्छितो.....

डॉ. साहेब, आमच्या सच्च्या स्टोरीला लेखाचे स्वरुप दिल्याबद्दल आभारी! काही ठिकाणी अतिशयोक्ती आहे ... पण विनोद निर्मितीसाठी आवश्यक बाब म्हणुन नो कमेंट! एकंदरीत आवड्ण्यात आला आहे!

In reply to by विनायक प्रभू

वपाडाव 11/08/2011 - 15:04
गुर्जी असे प्रतिसाद देउन लहान मुलांच्या मनावर कलुषित असे विकार जडवण्याचा हा शीण प्रयत्न असफल झालाय असे नमुद करु इच्छितो.....
साडू म्हणे कामच तोडू... पूर्वाश्रमीचे घनिष्ठ मित्र असलेले व आता एकमेकांचे साडू बनलेले दोघेजण नेमक्या फ्रेंडशिप डे च्या दिवशी एकत्र येतात. त्यांच्यात पुढीलप्रमाणे संवाद घडतो... “काय साडू, लग्नाचे लाडू फुटल्यापासून तू चांगलाच सुटलाय की रे.” “आणि हे माझ्या प्रिय साडू तुझंही पोट फारच वाढू लागलंय त्याचं काय?” “अरे आज फ्रेंडशिप डे. विसरलास की काय?” “छे छे कसा विसरेन?” “मग बँड नाही आणलास? मागच्यावर्षी तर चांगले कोपरापर्यंत बँड बांधून फिरत होतास ना?” “अरे साडू, मागच्या आठवणी नकोस काढू..

थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा

चित्रगुप्त ·

विनोद म्हणून ठिक आहे पण...
पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे"
असले चुकीचे दाखले दिले नाहित तर जास्ती बरे. द्रौपदी तिला पूर्वजन्मात मिळालेल्या शंकराच्या आशिर्वादाने पाच विविध कला असलेल्या पाच वेगवेगळ्या पुरुषांनी पत्नी बनली होती. उगा आपली कुंतीच्या नावानी लोकं बोंब का मारतात काय माहिती. परार्षी व्यास

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्मिता. 26/07/2011 - 15:24
द्रौपदी तिला पूर्वजन्मात मिळालेल्या शंकराच्या आशिर्वादाने पाच विविध कला असलेल्या पाच वेगवेगळ्या पुरुषांनी पत्नी बनली होती. उगा आपली कुंतीच्या नावानी लोकं बोंब का मारतात काय माहिती. द्रौपदी ला पाच पुरुषांना वरावे लागले याचे कारण तिला पूर्वजन्मी मिळालेला शंकराचा आशिर्वाद तर आहेच पण तेच एक कारण नाही. तर पांडवांनी स्त्रिचा 'भिक्षा' असा उल्लेख करणं आणि कुंतीनेही न बघता आदेश देणं हे देखील तितकेच महत्त्वाचे कारणं आहेत. संदर्भासाठी पहावे. (वेळ वाचवण्यासाठी १६-१७व्या मिनीटानंतर बघावे.) माझा महाभारताचा अभ्यास एवढाच असल्याने जास्तीचे संदर्भ मागू नये :P

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहज 27/07/2011 - 06:53
एकाच प्रतिसादात धागालेखक, द्रौपदी, शंकर, महर्षी व्यास व ऐतिहासीक सत्य यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्राचे रक्षण, समर्थन परार्षी ने केल्याचे पाहून ड्वोळे पाण्वाले! (पराश्रीचा मित्र) सहज

गणपा 26/07/2011 - 13:11
मग पांडवांना ते म्हणाले, खबरदार जर कुणी द्रौपदीला सप्ताहांती छळाल तर... त्या ऐवजी तुम्ही स्वयंपाकपाणी, धुणीभांडी, केरवारे, या सर्वात कुंतीमातेला सर्वतोपरी सहाय्य करायचे... द्रौपदीला संपूर्ण विश्रांती मिळाली पाहिजे... असे म्हणून भगवान अंतर्धान पावले. ... पुढे कलियुगात भारतवर्षाचे पंतप्रधान राजीव गांधी यांना आम्ही दृष्टांत देऊन ही घटना कळवली. भगवंतास जशी द्रौपदीची काकळूत आली, तशीच त्यांना त्यांच्या हाताखालील लाखो कर्म-आचार्यांची येऊन त्यांनी सरकारी फतवा काढून 'पंच-दिन कर्म सप्ताह' हा नियम भारतवर्षात लागू केला.
अरे रे भगवंताने पाच पांडवांना १ - १ तास अशी सगळी मिळुन सरळ ५ तासांतच का विभागणी केली नाही. आन्याव घोर अन्याव...... जिथे वराहाला ३० मिनीटे पुरतात तिथे ६० मिनिटे फार झाली असती नै;)

In reply to by गणपा

चित्रगुप्त 28/07/2011 - 00:17
अरे रे भगवंताने पाच पांडवांना १ - १ तास अशी सगळी मिळुन सरळ ५ तासांतच का विभागणी केली नाही..... असे केले असते तर पुढचे चे महाभारत घडलेच नसते: वाचा द्रौपदीचा धावा, पुन्हा एकदा.

सहज 26/07/2011 - 15:03
व्हॉट हॅपन्स इन अज्ञातवास स्टेज इन अज्ञातवास!

In reply to by धमाल मुलगा

सहज 27/07/2011 - 14:46
किसनदेवाने म्हणल्याचे ऐकण्यात नाही. तुमचे महाभारत कोणी लिहले आहे? तशी वेगळी स्टोरी असेल तर येउ द्या!

In reply to by सहज

धमाल मुलगा 27/07/2011 - 14:51
आम्ही फक्त प्रयत्न करत होतो धर्म-रुढीद्वेष्ट्यांच्या पध्दतीनं चेष्टा करण्याचा. :P नीट जमला नसल्यास रद्दबातल समजावा. ;)

मदनबाण 26/07/2011 - 17:33
अच्छा... ही गोष्ट आहे काय ? ;) नकुल-सहदेव कष्टी होण्या मागचे कारण रास्तच दिसते ! ;) बाकी जाता जाता... भगवान श्री कॄष्ण गीतेत हे देखील सांगुन गेले आहेतः--- इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च।जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम्॥१३- ८॥ अर्थात :--- इन्द्रियों के विषयों के प्रति वैराग्य (इच्छा शून्यता), अहंकार का अभाव, जन्म मृत्यु जरा (बुढापे) और बिमारी (व्याधि) के रुप में जो दुख दोष है उसे ध्यान में रखना (अर्थात इन से मुक्त होने का प्रयत्न करना)। संदर्भ :--- अध्याय १३ वा श्लोक ८ वा.

तिमा 26/07/2011 - 19:19
एका स्त्रीच्या असहाय्य अवस्थेचे असे विनोदी(?) चर्वितचर्वण आवडले नाही.

शशिकांत ओक 26/07/2011 - 23:14
फार प्राचीन आहे म्हणायचा. चित्रगुप्ताच्या हिशोबी पाच रात्रींचा आठवडा महाभारतकालीन असल्याचा साक्षात्कार कै. राजीव गांधींना झाला अन् पाच दिवसाचा आठवडा करून कार्यालयिन बाबूंना शनि-रवि झाडूपोच्छा दिन म्हणून वाटणीला आले झालं.

टुकुल 27/07/2011 - 05:02
>>पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे" हे ऐकून अर्जुनाचा चेहरा गोरामोरा झाला, कुठल्या तरी पुस्तकात वाचल होत कि हे पुर्ण खर नाही आहे (पुस्तकाच नाव आठवत नाही आहे आता), काय खरं आणी काय खोट माहीत नाही, पण जर का त्या दिवशी कुंती पण उपाशी असती आणी म्हणाली असती "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते आपण सहाजणात वाटून घेवु" तर काय ? इतिहास आणी वर्तमानच बदलुन गेला असता की :-) पंच-दिन कर्म सप्ताह पाळणारा. --टुकुल

५० फक्त 27/07/2011 - 06:48
'' पण जर का त्या दिवशी कुंती पण उपाशी असती आणी म्हणाली असती "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते आपण सहाजणात वाटून घेवु" तर काय ? इतिहास आणी वर्तमानच बदलुन गेला असता की'' मेलो मेलो, फक्त एकच दुरुस्ति महाभारत आपला इतिहास आहे का फक्त एक महाकाव्य (याबद्दल एक जोरदार चर्चा झालि पाहिजे.)

चित्रगुप्त 27/07/2011 - 09:40
आम्ही या संदर्भात आमची नोंदवही पुन्हा एकदा वाचल्यावर दिसून आले, की त्या दिवशी कुन्तीला एकादशीचा उपास असल्याने ती उपासाचे चमचमीत जिन्नस बनवण्यासाठी दाणे कुटीत बसलेली होती, कुटण्याच्या आवाजात व नादात तिला द्रौपदीच्या बांगड्यांची किणकिण ऐकू आली नाही. एकादशीचा उपास फक्त कुंतीलाच असे, पांडव काहीही खात, प्रसंगी अभक्ष्यभक्षण ही करीत. आमच्या मते बिचार्‍या द्रौपदीवर जन्मभर अन्याय झाला, तिची घोर विटंबना झाली, यास मुखत्वेकरून युधिष्ठिरास जबाबदार धरता येते, परंतु तो पडला साक्षात आमच्या बॉसचा, यमधर्माचा पुत्र, त्यामुळे द्रौपदीच्या मूक रुदनाची नोंद करत बसण्यापलिकडे आम्हाला कधीच काही करता आले नाही... त्याकाळी आमच्या दफ्तरात फावल्या वेळी या सर्व प्रकरणाविषयी आम्ही सर्व जण खूप उहापोह करत असू, अनेकांच्या मते पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हताच, कारण ती पांडूची संतती नव्हतीच मुळी, मग कोणी बीज-क्षेत्र न्याय वगैरे चा हवाला देत.. ते दिवस फार धामधुमीत गेले, रोज नवीन काहीतरी सनसनाटी घडत असे, परंतु शेवटी सर्वनाशच झाला.

In reply to by चित्रगुप्त

स्मिता. 27/07/2011 - 15:04
तुमच्या दफ्तरातल्या फावल्या वेळात होणार्‍या चर्चेत आम्हाला फार म्हणजे फारच इंटरेस्ट आहे. तो उहापोह इथे (पुन्हा एकदा) झाला तर रंगतदार चर्चा होईल. तसेच वर हर्षदरावांनी केलेली सूचना: फक्त एकच दुरुस्ति महाभारत आपला इतिहास आहे का फक्त एक महाकाव्य (याबद्दल एक जोरदार चर्चा झालि पाहिजे.) हिसुद्धा विचारात घेतली पाहिजे.

In reply to by चित्रगुप्त

>> अनेकांच्या मते पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हताच, कारण ती पांडूची संतती नव्हतीच मुळी मग कौरवांचा तरी कसा अधिकार? धृतराष्ट्र कुणाची संतती होता?? काय राव, लोकांना नियोग आणि त्याचे नियम माहित नसतात. तुम्ही चित्रगुप्त, तुम्हाला तरी माहित पाहिजे का नाही ?

विनोद म्हणून ठिक आहे पण...
पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे"
असले चुकीचे दाखले दिले नाहित तर जास्ती बरे. द्रौपदी तिला पूर्वजन्मात मिळालेल्या शंकराच्या आशिर्वादाने पाच विविध कला असलेल्या पाच वेगवेगळ्या पुरुषांनी पत्नी बनली होती. उगा आपली कुंतीच्या नावानी लोकं बोंब का मारतात काय माहिती. परार्षी व्यास

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्मिता. 26/07/2011 - 15:24
द्रौपदी तिला पूर्वजन्मात मिळालेल्या शंकराच्या आशिर्वादाने पाच विविध कला असलेल्या पाच वेगवेगळ्या पुरुषांनी पत्नी बनली होती. उगा आपली कुंतीच्या नावानी लोकं बोंब का मारतात काय माहिती. द्रौपदी ला पाच पुरुषांना वरावे लागले याचे कारण तिला पूर्वजन्मी मिळालेला शंकराचा आशिर्वाद तर आहेच पण तेच एक कारण नाही. तर पांडवांनी स्त्रिचा 'भिक्षा' असा उल्लेख करणं आणि कुंतीनेही न बघता आदेश देणं हे देखील तितकेच महत्त्वाचे कारणं आहेत. संदर्भासाठी पहावे. (वेळ वाचवण्यासाठी १६-१७व्या मिनीटानंतर बघावे.) माझा महाभारताचा अभ्यास एवढाच असल्याने जास्तीचे संदर्भ मागू नये :P

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहज 27/07/2011 - 06:53
एकाच प्रतिसादात धागालेखक, द्रौपदी, शंकर, महर्षी व्यास व ऐतिहासीक सत्य यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्राचे रक्षण, समर्थन परार्षी ने केल्याचे पाहून ड्वोळे पाण्वाले! (पराश्रीचा मित्र) सहज

गणपा 26/07/2011 - 13:11
मग पांडवांना ते म्हणाले, खबरदार जर कुणी द्रौपदीला सप्ताहांती छळाल तर... त्या ऐवजी तुम्ही स्वयंपाकपाणी, धुणीभांडी, केरवारे, या सर्वात कुंतीमातेला सर्वतोपरी सहाय्य करायचे... द्रौपदीला संपूर्ण विश्रांती मिळाली पाहिजे... असे म्हणून भगवान अंतर्धान पावले. ... पुढे कलियुगात भारतवर्षाचे पंतप्रधान राजीव गांधी यांना आम्ही दृष्टांत देऊन ही घटना कळवली. भगवंतास जशी द्रौपदीची काकळूत आली, तशीच त्यांना त्यांच्या हाताखालील लाखो कर्म-आचार्यांची येऊन त्यांनी सरकारी फतवा काढून 'पंच-दिन कर्म सप्ताह' हा नियम भारतवर्षात लागू केला.
अरे रे भगवंताने पाच पांडवांना १ - १ तास अशी सगळी मिळुन सरळ ५ तासांतच का विभागणी केली नाही. आन्याव घोर अन्याव...... जिथे वराहाला ३० मिनीटे पुरतात तिथे ६० मिनिटे फार झाली असती नै;)

In reply to by गणपा

चित्रगुप्त 28/07/2011 - 00:17
अरे रे भगवंताने पाच पांडवांना १ - १ तास अशी सगळी मिळुन सरळ ५ तासांतच का विभागणी केली नाही..... असे केले असते तर पुढचे चे महाभारत घडलेच नसते: वाचा द्रौपदीचा धावा, पुन्हा एकदा.

सहज 26/07/2011 - 15:03
व्हॉट हॅपन्स इन अज्ञातवास स्टेज इन अज्ञातवास!

In reply to by धमाल मुलगा

सहज 27/07/2011 - 14:46
किसनदेवाने म्हणल्याचे ऐकण्यात नाही. तुमचे महाभारत कोणी लिहले आहे? तशी वेगळी स्टोरी असेल तर येउ द्या!

In reply to by सहज

धमाल मुलगा 27/07/2011 - 14:51
आम्ही फक्त प्रयत्न करत होतो धर्म-रुढीद्वेष्ट्यांच्या पध्दतीनं चेष्टा करण्याचा. :P नीट जमला नसल्यास रद्दबातल समजावा. ;)

मदनबाण 26/07/2011 - 17:33
अच्छा... ही गोष्ट आहे काय ? ;) नकुल-सहदेव कष्टी होण्या मागचे कारण रास्तच दिसते ! ;) बाकी जाता जाता... भगवान श्री कॄष्ण गीतेत हे देखील सांगुन गेले आहेतः--- इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च।जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम्॥१३- ८॥ अर्थात :--- इन्द्रियों के विषयों के प्रति वैराग्य (इच्छा शून्यता), अहंकार का अभाव, जन्म मृत्यु जरा (बुढापे) और बिमारी (व्याधि) के रुप में जो दुख दोष है उसे ध्यान में रखना (अर्थात इन से मुक्त होने का प्रयत्न करना)। संदर्भ :--- अध्याय १३ वा श्लोक ८ वा.

तिमा 26/07/2011 - 19:19
एका स्त्रीच्या असहाय्य अवस्थेचे असे विनोदी(?) चर्वितचर्वण आवडले नाही.

शशिकांत ओक 26/07/2011 - 23:14
फार प्राचीन आहे म्हणायचा. चित्रगुप्ताच्या हिशोबी पाच रात्रींचा आठवडा महाभारतकालीन असल्याचा साक्षात्कार कै. राजीव गांधींना झाला अन् पाच दिवसाचा आठवडा करून कार्यालयिन बाबूंना शनि-रवि झाडूपोच्छा दिन म्हणून वाटणीला आले झालं.

टुकुल 27/07/2011 - 05:02
>>पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे" हे ऐकून अर्जुनाचा चेहरा गोरामोरा झाला, कुठल्या तरी पुस्तकात वाचल होत कि हे पुर्ण खर नाही आहे (पुस्तकाच नाव आठवत नाही आहे आता), काय खरं आणी काय खोट माहीत नाही, पण जर का त्या दिवशी कुंती पण उपाशी असती आणी म्हणाली असती "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते आपण सहाजणात वाटून घेवु" तर काय ? इतिहास आणी वर्तमानच बदलुन गेला असता की :-) पंच-दिन कर्म सप्ताह पाळणारा. --टुकुल

५० फक्त 27/07/2011 - 06:48
'' पण जर का त्या दिवशी कुंती पण उपाशी असती आणी म्हणाली असती "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते आपण सहाजणात वाटून घेवु" तर काय ? इतिहास आणी वर्तमानच बदलुन गेला असता की'' मेलो मेलो, फक्त एकच दुरुस्ति महाभारत आपला इतिहास आहे का फक्त एक महाकाव्य (याबद्दल एक जोरदार चर्चा झालि पाहिजे.)

चित्रगुप्त 27/07/2011 - 09:40
आम्ही या संदर्भात आमची नोंदवही पुन्हा एकदा वाचल्यावर दिसून आले, की त्या दिवशी कुन्तीला एकादशीचा उपास असल्याने ती उपासाचे चमचमीत जिन्नस बनवण्यासाठी दाणे कुटीत बसलेली होती, कुटण्याच्या आवाजात व नादात तिला द्रौपदीच्या बांगड्यांची किणकिण ऐकू आली नाही. एकादशीचा उपास फक्त कुंतीलाच असे, पांडव काहीही खात, प्रसंगी अभक्ष्यभक्षण ही करीत. आमच्या मते बिचार्‍या द्रौपदीवर जन्मभर अन्याय झाला, तिची घोर विटंबना झाली, यास मुखत्वेकरून युधिष्ठिरास जबाबदार धरता येते, परंतु तो पडला साक्षात आमच्या बॉसचा, यमधर्माचा पुत्र, त्यामुळे द्रौपदीच्या मूक रुदनाची नोंद करत बसण्यापलिकडे आम्हाला कधीच काही करता आले नाही... त्याकाळी आमच्या दफ्तरात फावल्या वेळी या सर्व प्रकरणाविषयी आम्ही सर्व जण खूप उहापोह करत असू, अनेकांच्या मते पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हताच, कारण ती पांडूची संतती नव्हतीच मुळी, मग कोणी बीज-क्षेत्र न्याय वगैरे चा हवाला देत.. ते दिवस फार धामधुमीत गेले, रोज नवीन काहीतरी सनसनाटी घडत असे, परंतु शेवटी सर्वनाशच झाला.

In reply to by चित्रगुप्त

स्मिता. 27/07/2011 - 15:04
तुमच्या दफ्तरातल्या फावल्या वेळात होणार्‍या चर्चेत आम्हाला फार म्हणजे फारच इंटरेस्ट आहे. तो उहापोह इथे (पुन्हा एकदा) झाला तर रंगतदार चर्चा होईल. तसेच वर हर्षदरावांनी केलेली सूचना: फक्त एकच दुरुस्ति महाभारत आपला इतिहास आहे का फक्त एक महाकाव्य (याबद्दल एक जोरदार चर्चा झालि पाहिजे.) हिसुद्धा विचारात घेतली पाहिजे.

In reply to by चित्रगुप्त

>> अनेकांच्या मते पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हताच, कारण ती पांडूची संतती नव्हतीच मुळी मग कौरवांचा तरी कसा अधिकार? धृतराष्ट्र कुणाची संतती होता?? काय राव, लोकांना नियोग आणि त्याचे नियम माहित नसतात. तुम्ही चित्रगुप्त, तुम्हाला तरी माहित पाहिजे का नाही ?
नमस्कार मंडळी, आम्ही अधून मधून आमच्या जुन्या-पुराण्या नोंदवह्या चाळत असतो, आणि वेळोवेळी त्यातील काही प्रसंग मनुष्ययोनीत प्रसृत करत असतो. वस्त्रहरण प्रसंगी, द्रौपदीने कृष्णाचा केलेला धावा सर्वविदित असला, तरी यापेक्षा पुष्कळ आधी एकदा द्रौपदीला कृष्णाचा धावा करावा लागला होता, ती घटना अशी: प्रसंग: अर्जुनाने एकट्याने पण जिंकला असून द्रौपदीस पाची जणांची पत्नी बनावे लागले..

स्लेजिंग झिंदाबाद

मृत्युन्जय ·

पैसा 23/07/2011 - 15:55
आजकाल शाळेतल्या मुलांना क्रिकेटचे कोचिंग देताना पद्धतशीर स्लेजिंग कसे करावे याचेही शिक्षण देतात हे प्रत्यक्षात पाहिले आहे, त्यामुळे हा लेख क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करायला हरकत नाही!

संपूच नये असे वाटत होते राव. सरवान - मॅग्राचा किस्सा तर अफलातून होता. त्या स्लेजिंगचा विंडिजच्या खेळाडूंनी इतका राग धरला होता की त्यांनी अक्षरश ऑस्ट्रेलीयाची पिसे काढत ती मॅच जिंकली. बहुदा सरवान त्या मॅचला १०३ का १०४ रन्स काढून आउट झाला. ४००+ रन्स त्यांची चेस केल्या.

आत्मशून्य 23/07/2011 - 16:35
स्लेजिंगमधे विषेश प्राविण्य मिळवायला अ‍ॅरिझोना विद्यापीठात दाखल झाल्यावर देल्ही बेली बघायला देणे आवश्यक आहे. -*वल्या

विवेक मोडक 23/07/2011 - 19:27
असं पण ऐकलंय की काही वर्षांपूर्वीची मुंबई रणजी टीम सुद्धा स्लेजिंग मधे उच्च दर्जाची होती. कोणी जाणकार यावर प्रकाश टाकु शकेल काय??

रेवती 23/07/2011 - 19:40
हे असं लिहलयत म्हणजे खरे क्रिकेटशौकीन दिसताहात. आपले खेळाडू तोडीस तोड उत्तर देतात म्हणून बरे वाटले.;) अवांतर: सदाशीवपेठेचे उल्लेख हे कोणत्या प्रकारात मोडतात? नै, म्हणजे काये ना की तोडीस तोड उत्तर देता येतं पण संपादकांना आवडले नाही तर आमचा पत्ता कट व्हायचा.... ;)

In reply to by रेवती

मृत्युन्जय 23/07/2011 - 19:48
नै, म्हणजे काये ना की तोडीस तोड उत्तर देता येतं पण संपादकांना आवडले नाही तर आमचा पत्ता कट व्हायचा.... घ्या. आम्ही असे ऐकले होते की तुम्ही पण संपादक आहे म्हणे.

यकु 23/07/2011 - 19:52
मस्त लिहीलेत स्लेजिंगचे किस्से... यावरुन मागे वाचलेल्या चावटिका आणि क्रिकेटीका या लेखाची आठवण झाली...
पण गेल्यावर्षी एखादी महिला क्रिकेटच्या बाबतीत किती परिपक्व असू शकते तिचा सेन्स ऑफ ह्युमर थोडा चावटपणाकडे झुकणारा असला तरी किती योग्य वर्णन करणारा असू शकतो हे मी २००७च्या विश्वचषकाच्यावेळी वेस्ट इंडिजमध्ये पाहिले, खरं तर ऐकलं. एक वेगवान गोलंदाज एका फलंदाजाला सतत बीट करत होता. त्याला काय चाललंय ते कळत नव्हतं. मी प्रेस बॉक्समधून गंमत पहायला प्रेक्षकात येऊन बसलो होतो. इतक्यात एक जाडीजुडी बाई संपूर्ण अंग हलवत उठली आणि त्या गोलंदाजाला हाक मारून जोरात म्हणाली, "Enough of foreplay. Now we want some penetration." (तिचं वाक्य मी इंग्रजीतच ठेवलं कारण काही विनोद इंग्रजीतच चांगले वाटतात. मुख्य म्हणजे चावट वाटत नाहीत) मी हसून पडलो, त्या प्रक्रियेचं इतकं अचूक वर्णन सर नेव्हिल कार्डस हे आम्हा क्रिकेट लेखकांमधले डॉन ब्रॅडमनसुद्धा करू शकले नसते.
- द्वारकानाथ संझगिरी लिंक

स्लेजिंग झक्कास! काही किस्से वाचले होते पण सगळे एकत्रित वाचायला मजा आली.. स्वाती

लेख मस्त आहे... पूर्वी सर्व वर्णन इन्ग्रजीत वाचले होते.. विशिष्ट टिप्पणी सह वाचायला मजा आली... काही भागाबद्दल मतप्रदर्शन केल्याशिवाय राहवत नाही... स्लेजिंग पर्सनल झाल्याचे माझ्या मते फक्त एक उदाहरण आहे असे तो म्हणतो. म्हणजे सरवार - मॅक्ग्रा किस्सा. (मग बोथम - मार्श आणि परोरे - वॉ काय होते?). बाकी उदाहरणात आणि यात थोडा फरक आहे... ग्लेन म्याग्राची बायको जेन ही ( बहुधा युटेरसच्या ) क्यान्सरने आजारी होती... हर्षा भोगलेच्या मुलाखतीत त्याबद्दल तो बोलला होता... त्यावर जेन अ‍ॅन्ड ग्लेन नावाचे पुस्तकही लिहिले होते त्याने.. त्यांना हेल्दी मुलेही झाली.. पण ह प्रसंग घडला त्यावेळी ती जास्त आजारी होती ( आता ती जगात नाही ) आणि सर्वानचे उत्तर म्याग्राने पर्सनली घेतल्याने तो त्याच्या अंगावर धावून गेला होता..... अर्थात आपण सुरुवात केल्यावर उत्तर ऐकायचीही तयारी हवी हे खरे...

मेघवेडा 25/07/2011 - 04:08
झकास किस्से! मजा आली! आणखी एक बेस्स्स्स्स्स्स्स्ट किस्सा परवाच्याच अ‍ॅशेस मधला.. नॉन-स्ट्राईकर एण्डवर उभा असलेला मिचेल जॉन्सन बोलिंग साठी तयार असणार्‍या जेम्स अ‍ॅण्डरसनला उचकवायला म्हणतो "What are you chirping now mate? Not getting wickets?" लगेच अ‍ॅण्डरसन एक मस्त यॉर्कर मारून बेन हिल्फेनहाऊसचा त्रिफळा उडवतो. त्यानंतर मागं वळून जॉन्सनकडं पाहत त्यानं केलेलं त्याचं ते प्रसिद्ध 'स्ट्रेच्ड-आर्म्स' स्टाईल सेलिब्रेशन, तोंडावर बोट धरून "शट अप बिच" असं त्याला दिलेलं उत्तर आणि वर केव्हिन पीटरसननं हातात बॉल धरून जॉन्सनला उद्देशून केलेलं ते 'वँ*र' साईन! टॉप क्लास! हा दुवा

खेळातल्या नाट्याचा हा भाग खेळ चालू असताना आपल्याला नीट कळत नाही. ते गमतीदार किस्से सांगितल्याबद्दल धन्यवाद. बाकी ऑस्ट्रेलियाला या बाबतीत आपल्या संघातल्यांनी प्रत्त्युत्तर दिल्यावर खूप बरं वाटलं होतं.

शाहिर 25/07/2011 - 12:39
२००३ च्या विश्व चषका मधे न्युझीलन्ड विरुद्ध भारताची अवस्था नाजुक झाली ..तेव्हा कैफ फलंदाजीला आला तेव्हा त्यांच्या खेलाडुने सांगितल (बहुधा ख्रिस हरीस) " I will send you back to pavilion" कैफ उत्तरला : "I will send you back to new zealand" आणि त्याने त्या सामन्यात छान खेळी केली ... IND Vs NZ

वपाडाव 25/07/2011 - 18:09
अव्वल झालाय लेख !!! काही अजुन मजेदार किस्से जे बहुधा मृत्युंजयाला माहिती असतील पण लेखात नाही आले..... ** विंडिज विरुद्ध खेळताना गावस्कर एके दिवशी पहिल्या क्रमांकावर येण्याच्या ऐवजी चव्थ्या क्रमांकावर खेळायला आला. पण अंशुमन गायकवाड अन वेंगसरकर बदकात घरी परतले होते, अन धावसंख्या होती ०/२. तेव्हा रिचर्ड्स गावस्करला म्हणाला, "Man, it doesn’t matter where you come in to bat, the score is still zero.” ** मर्व स्मिथला चेंडू फेकत असताना स्मिथकडुन एक चेंडु मिस झाला. तो म्हणाला, "अरेरे, तुला तर बॅटिंगही करता येत नाही," पुढच्या चेंडुला स्मिथने चौकार लगावला अन मर्वला म्हणाला, "आपल्या दोघांची जोडी खुप मस्त आहे. मला बॅटिंग करता नाही येत अन तुला बॉलिंग !! " अजुनही आहेत पण टंकण्यासाठी वेळ लागतो आहे. पुन्हा कधीतरी किंवा इतरांना अपलोडवण्याची विनंती.

मेघवेडा 26/07/2011 - 02:46
आणखी एक किस्सा - यंदाच्या अ‍ॅशेसमधलाच. पण हे ऑन फील्ड स्लेजिंग नसून 'बार्मी आर्मी'नं स्टॅण्ड्समध्ये बसून केलेलं स्लेजिंग होतं! मिचेल जॉन्सनला अख्खी सीरीजभर ते "He bowls to the left, he bowls to the right, That Mitchell Johnson, his bowling is shite!" असं गाऊन हिणवत राहिले. तेही मस्तपैकी लेफ्ट-राईट वेव्ह्ज करून!! आणि तो खरंच लेफ्ट-राईट-सेंटर भरकटलेला होता! एकदा तर तो बॅटिंगसाठी मैदानात उतरत असताना पब्लिकनं हे गाऊन त्याला नर्व्हस करून त्याची विकेट काढली होती. लंडन ईव्हनिंग स्टॅण्डर्ड मध्ये हेडलाईन होती "M. Johnson - Bowled Barmy Army - 0"

पैसा 23/07/2011 - 15:55
आजकाल शाळेतल्या मुलांना क्रिकेटचे कोचिंग देताना पद्धतशीर स्लेजिंग कसे करावे याचेही शिक्षण देतात हे प्रत्यक्षात पाहिले आहे, त्यामुळे हा लेख क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करायला हरकत नाही!

संपूच नये असे वाटत होते राव. सरवान - मॅग्राचा किस्सा तर अफलातून होता. त्या स्लेजिंगचा विंडिजच्या खेळाडूंनी इतका राग धरला होता की त्यांनी अक्षरश ऑस्ट्रेलीयाची पिसे काढत ती मॅच जिंकली. बहुदा सरवान त्या मॅचला १०३ का १०४ रन्स काढून आउट झाला. ४००+ रन्स त्यांची चेस केल्या.

आत्मशून्य 23/07/2011 - 16:35
स्लेजिंगमधे विषेश प्राविण्य मिळवायला अ‍ॅरिझोना विद्यापीठात दाखल झाल्यावर देल्ही बेली बघायला देणे आवश्यक आहे. -*वल्या

विवेक मोडक 23/07/2011 - 19:27
असं पण ऐकलंय की काही वर्षांपूर्वीची मुंबई रणजी टीम सुद्धा स्लेजिंग मधे उच्च दर्जाची होती. कोणी जाणकार यावर प्रकाश टाकु शकेल काय??

रेवती 23/07/2011 - 19:40
हे असं लिहलयत म्हणजे खरे क्रिकेटशौकीन दिसताहात. आपले खेळाडू तोडीस तोड उत्तर देतात म्हणून बरे वाटले.;) अवांतर: सदाशीवपेठेचे उल्लेख हे कोणत्या प्रकारात मोडतात? नै, म्हणजे काये ना की तोडीस तोड उत्तर देता येतं पण संपादकांना आवडले नाही तर आमचा पत्ता कट व्हायचा.... ;)

In reply to by रेवती

मृत्युन्जय 23/07/2011 - 19:48
नै, म्हणजे काये ना की तोडीस तोड उत्तर देता येतं पण संपादकांना आवडले नाही तर आमचा पत्ता कट व्हायचा.... घ्या. आम्ही असे ऐकले होते की तुम्ही पण संपादक आहे म्हणे.

यकु 23/07/2011 - 19:52
मस्त लिहीलेत स्लेजिंगचे किस्से... यावरुन मागे वाचलेल्या चावटिका आणि क्रिकेटीका या लेखाची आठवण झाली...
पण गेल्यावर्षी एखादी महिला क्रिकेटच्या बाबतीत किती परिपक्व असू शकते तिचा सेन्स ऑफ ह्युमर थोडा चावटपणाकडे झुकणारा असला तरी किती योग्य वर्णन करणारा असू शकतो हे मी २००७च्या विश्वचषकाच्यावेळी वेस्ट इंडिजमध्ये पाहिले, खरं तर ऐकलं. एक वेगवान गोलंदाज एका फलंदाजाला सतत बीट करत होता. त्याला काय चाललंय ते कळत नव्हतं. मी प्रेस बॉक्समधून गंमत पहायला प्रेक्षकात येऊन बसलो होतो. इतक्यात एक जाडीजुडी बाई संपूर्ण अंग हलवत उठली आणि त्या गोलंदाजाला हाक मारून जोरात म्हणाली, "Enough of foreplay. Now we want some penetration." (तिचं वाक्य मी इंग्रजीतच ठेवलं कारण काही विनोद इंग्रजीतच चांगले वाटतात. मुख्य म्हणजे चावट वाटत नाहीत) मी हसून पडलो, त्या प्रक्रियेचं इतकं अचूक वर्णन सर नेव्हिल कार्डस हे आम्हा क्रिकेट लेखकांमधले डॉन ब्रॅडमनसुद्धा करू शकले नसते.
- द्वारकानाथ संझगिरी लिंक

स्लेजिंग झक्कास! काही किस्से वाचले होते पण सगळे एकत्रित वाचायला मजा आली.. स्वाती

लेख मस्त आहे... पूर्वी सर्व वर्णन इन्ग्रजीत वाचले होते.. विशिष्ट टिप्पणी सह वाचायला मजा आली... काही भागाबद्दल मतप्रदर्शन केल्याशिवाय राहवत नाही... स्लेजिंग पर्सनल झाल्याचे माझ्या मते फक्त एक उदाहरण आहे असे तो म्हणतो. म्हणजे सरवार - मॅक्ग्रा किस्सा. (मग बोथम - मार्श आणि परोरे - वॉ काय होते?). बाकी उदाहरणात आणि यात थोडा फरक आहे... ग्लेन म्याग्राची बायको जेन ही ( बहुधा युटेरसच्या ) क्यान्सरने आजारी होती... हर्षा भोगलेच्या मुलाखतीत त्याबद्दल तो बोलला होता... त्यावर जेन अ‍ॅन्ड ग्लेन नावाचे पुस्तकही लिहिले होते त्याने.. त्यांना हेल्दी मुलेही झाली.. पण ह प्रसंग घडला त्यावेळी ती जास्त आजारी होती ( आता ती जगात नाही ) आणि सर्वानचे उत्तर म्याग्राने पर्सनली घेतल्याने तो त्याच्या अंगावर धावून गेला होता..... अर्थात आपण सुरुवात केल्यावर उत्तर ऐकायचीही तयारी हवी हे खरे...

मेघवेडा 25/07/2011 - 04:08
झकास किस्से! मजा आली! आणखी एक बेस्स्स्स्स्स्स्स्ट किस्सा परवाच्याच अ‍ॅशेस मधला.. नॉन-स्ट्राईकर एण्डवर उभा असलेला मिचेल जॉन्सन बोलिंग साठी तयार असणार्‍या जेम्स अ‍ॅण्डरसनला उचकवायला म्हणतो "What are you chirping now mate? Not getting wickets?" लगेच अ‍ॅण्डरसन एक मस्त यॉर्कर मारून बेन हिल्फेनहाऊसचा त्रिफळा उडवतो. त्यानंतर मागं वळून जॉन्सनकडं पाहत त्यानं केलेलं त्याचं ते प्रसिद्ध 'स्ट्रेच्ड-आर्म्स' स्टाईल सेलिब्रेशन, तोंडावर बोट धरून "शट अप बिच" असं त्याला दिलेलं उत्तर आणि वर केव्हिन पीटरसननं हातात बॉल धरून जॉन्सनला उद्देशून केलेलं ते 'वँ*र' साईन! टॉप क्लास! हा दुवा

खेळातल्या नाट्याचा हा भाग खेळ चालू असताना आपल्याला नीट कळत नाही. ते गमतीदार किस्से सांगितल्याबद्दल धन्यवाद. बाकी ऑस्ट्रेलियाला या बाबतीत आपल्या संघातल्यांनी प्रत्त्युत्तर दिल्यावर खूप बरं वाटलं होतं.

शाहिर 25/07/2011 - 12:39
२००३ च्या विश्व चषका मधे न्युझीलन्ड विरुद्ध भारताची अवस्था नाजुक झाली ..तेव्हा कैफ फलंदाजीला आला तेव्हा त्यांच्या खेलाडुने सांगितल (बहुधा ख्रिस हरीस) " I will send you back to pavilion" कैफ उत्तरला : "I will send you back to new zealand" आणि त्याने त्या सामन्यात छान खेळी केली ... IND Vs NZ

वपाडाव 25/07/2011 - 18:09
अव्वल झालाय लेख !!! काही अजुन मजेदार किस्से जे बहुधा मृत्युंजयाला माहिती असतील पण लेखात नाही आले..... ** विंडिज विरुद्ध खेळताना गावस्कर एके दिवशी पहिल्या क्रमांकावर येण्याच्या ऐवजी चव्थ्या क्रमांकावर खेळायला आला. पण अंशुमन गायकवाड अन वेंगसरकर बदकात घरी परतले होते, अन धावसंख्या होती ०/२. तेव्हा रिचर्ड्स गावस्करला म्हणाला, "Man, it doesn’t matter where you come in to bat, the score is still zero.” ** मर्व स्मिथला चेंडू फेकत असताना स्मिथकडुन एक चेंडु मिस झाला. तो म्हणाला, "अरेरे, तुला तर बॅटिंगही करता येत नाही," पुढच्या चेंडुला स्मिथने चौकार लगावला अन मर्वला म्हणाला, "आपल्या दोघांची जोडी खुप मस्त आहे. मला बॅटिंग करता नाही येत अन तुला बॉलिंग !! " अजुनही आहेत पण टंकण्यासाठी वेळ लागतो आहे. पुन्हा कधीतरी किंवा इतरांना अपलोडवण्याची विनंती.

मेघवेडा 26/07/2011 - 02:46
आणखी एक किस्सा - यंदाच्या अ‍ॅशेसमधलाच. पण हे ऑन फील्ड स्लेजिंग नसून 'बार्मी आर्मी'नं स्टॅण्ड्समध्ये बसून केलेलं स्लेजिंग होतं! मिचेल जॉन्सनला अख्खी सीरीजभर ते "He bowls to the left, he bowls to the right, That Mitchell Johnson, his bowling is shite!" असं गाऊन हिणवत राहिले. तेही मस्तपैकी लेफ्ट-राईट वेव्ह्ज करून!! आणि तो खरंच लेफ्ट-राईट-सेंटर भरकटलेला होता! एकदा तर तो बॅटिंगसाठी मैदानात उतरत असताना पब्लिकनं हे गाऊन त्याला नर्व्हस करून त्याची विकेट काढली होती. लंडन ईव्हनिंग स्टॅण्डर्ड मध्ये हेडलाईन होती "M. Johnson - Bowled Barmy Army - 0"
अनेक वाईट गोष्टीची सुरुवात चांगाल्यातुन होते म्हणे. उदाहरणार्थ माफिया. माफिया सुरुवातीला शेतकर्यांची संघटना होती. असहाय्य, लुबाडल्या जाणार्या शेतकर्यांनी आपल्या बांधवांच्या हितरक्षणासाठी आणि संरक्षणासाठी सुरुवातीला हत्यार हातात घेतले आणि मग रक्ताची चटक लागलेल्या बाघाप्रमाणे हळुहळु ही प्रामाणिक संघटना गुन्हेगारीकडे वळली. मूळ उद्देश विसरला गेला आणि लोकांना लुटणे हा धर्म बनला. स्लेजिंगचे थोडेफार असेच झाले. सुरुवातीला हा खेळ खेळीमेळीच्या वातावरणातच पार पाडायचा. नंतर स्लेजिंगच्या राक्षसाने उग्र रुप धारण केले. आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे.

गटारीगाथा

सौन्दर्य ·

शाहिर 23/07/2011 - 08:54
तात्काळ कार्यवाही केली जाइल !! (आम्ही आषाढा मधले शेवटचे दोन दिवस माहेरी जायची परंपरा आहे ..असे सांगितले आहे ..)

चिंतामणी 23/07/2011 - 09:03
पण एक गोष्ट कळली नाही. हा लेख "कलादालन" या सदरात का टाकला? मला वाटले सोकाजीरावांनतर आपण सचीत्र वारूणी महीमा टाकला आहे की काय???? पण फसगत झाली.

In reply to by चिंतामणी

सोत्रि 26/07/2011 - 18:08
चिंतामणी, काही हरकत नाही, जे काही किहीले आहे ते एवढे जालीम आहे की कुठेही टाकले असते तरीही तोच खमंगपणा राहिला असता. सौंदर्य, मला दिवाळीची खमंग आणि कुर्कुरीत चकली प्राणाहुन प्रिय आहे आणि हा लेख वाचताना आइच्या हातची (अरे हो, बायकोच्याही बरं का, नाही तर बुडालीच गटारी ....;)) ती खमंग आणि कुर्कुरीत चकली खाताना जशी धमाल येते तशीच शेम तो शेम धमाल आली.
गटारी ‘साजरी’ तशी कोणीही करू शकतो, परंतु ती ‘संपन्न’ होईलच असे नाही.
+111 - (रोजच गटारी करणारा) सोकाजी

चित्रगुप्त 24/07/2011 - 19:44
व्व्व्व्व्व्व्व्वा मस्त... अहो आम्ही आयुष्यात एकदाही घेतली नसून हा लेख वाचुन अगदी घायाळ झालेलो आहोत ... असेच लिहीत रहा...

गणपा 25/07/2011 - 17:52
एक हलका फुलका विनोदी लेख म्हणुन आवडला. पण बायको जर का साफ *भोळी-भाबडी असेल तरच वर ज्या क्लुप्त्या सांगितल्या आहेत त्या फळतील असे वाटते. त्यापेक्षा सरळ एक छानस कॉकटेल बनवुन बायकोला पण आपल्या गोटात आधीपासुनच सामिल करुन घ्यावं. म्हणजे मग तुम्ही विसरलात तरी मग बायकोच स्वतः गटारीची आठवण करुन देईल. ;) काय म्हणता? * आजच्या काळात अशी बायको मिळवायची म्हणजे आदल्या सात जन्माची पुण्याई गाठीशी असली पाहिजे.

सौन्दर्य 29/07/2011 - 21:22
पु लं च्या नानू सरंजामे सारखे हे माझे पहिले अपत्य. मि पा च्या खवैया आणि पिवैयांनि त्याला उचलून घेतले आहे ते बघुन हुरुप आला. आता जोपर्यंत पाठिवर कौतुकाची थाप बसते आहे, तो पर्यंत आणखी काही अपत्ये सोडीन म्हणतो, आणि पाठीवर बुक्का बसताच उद्योग आवरते घेइन. चिंतामणीं चा सल्ला लक्शात ठेवून दालन निट निवडायचा प्रयत्न करीन. शाहीरांचि 'बायकोला माहेरी पाठवायची प्रथा' आवडली. सोकाजीरावाचि चकलीशी केलेली तुलना वाचून चकली खाण्याची इछा निर्माण झाली. गणपांनि उल्लेख केलेल्या '*भोळी-भाबडी' बायकोच्या शोधात आहे, सापडल्यावर कळवीन. ईतर सर्व प्रतिसादांबद्दल आभार. (सचित्र) प्रतिसादांमूळे भुक चाळवली गेली आहे, त्या मुळे आता आवरते घेतो. सौन्दर्य

शाहिर 23/07/2011 - 08:54
तात्काळ कार्यवाही केली जाइल !! (आम्ही आषाढा मधले शेवटचे दोन दिवस माहेरी जायची परंपरा आहे ..असे सांगितले आहे ..)

चिंतामणी 23/07/2011 - 09:03
पण एक गोष्ट कळली नाही. हा लेख "कलादालन" या सदरात का टाकला? मला वाटले सोकाजीरावांनतर आपण सचीत्र वारूणी महीमा टाकला आहे की काय???? पण फसगत झाली.

In reply to by चिंतामणी

सोत्रि 26/07/2011 - 18:08
चिंतामणी, काही हरकत नाही, जे काही किहीले आहे ते एवढे जालीम आहे की कुठेही टाकले असते तरीही तोच खमंगपणा राहिला असता. सौंदर्य, मला दिवाळीची खमंग आणि कुर्कुरीत चकली प्राणाहुन प्रिय आहे आणि हा लेख वाचताना आइच्या हातची (अरे हो, बायकोच्याही बरं का, नाही तर बुडालीच गटारी ....;)) ती खमंग आणि कुर्कुरीत चकली खाताना जशी धमाल येते तशीच शेम तो शेम धमाल आली.
गटारी ‘साजरी’ तशी कोणीही करू शकतो, परंतु ती ‘संपन्न’ होईलच असे नाही.
+111 - (रोजच गटारी करणारा) सोकाजी

चित्रगुप्त 24/07/2011 - 19:44
व्व्व्व्व्व्व्व्वा मस्त... अहो आम्ही आयुष्यात एकदाही घेतली नसून हा लेख वाचुन अगदी घायाळ झालेलो आहोत ... असेच लिहीत रहा...

गणपा 25/07/2011 - 17:52
एक हलका फुलका विनोदी लेख म्हणुन आवडला. पण बायको जर का साफ *भोळी-भाबडी असेल तरच वर ज्या क्लुप्त्या सांगितल्या आहेत त्या फळतील असे वाटते. त्यापेक्षा सरळ एक छानस कॉकटेल बनवुन बायकोला पण आपल्या गोटात आधीपासुनच सामिल करुन घ्यावं. म्हणजे मग तुम्ही विसरलात तरी मग बायकोच स्वतः गटारीची आठवण करुन देईल. ;) काय म्हणता? * आजच्या काळात अशी बायको मिळवायची म्हणजे आदल्या सात जन्माची पुण्याई गाठीशी असली पाहिजे.

सौन्दर्य 29/07/2011 - 21:22
पु लं च्या नानू सरंजामे सारखे हे माझे पहिले अपत्य. मि पा च्या खवैया आणि पिवैयांनि त्याला उचलून घेतले आहे ते बघुन हुरुप आला. आता जोपर्यंत पाठिवर कौतुकाची थाप बसते आहे, तो पर्यंत आणखी काही अपत्ये सोडीन म्हणतो, आणि पाठीवर बुक्का बसताच उद्योग आवरते घेइन. चिंतामणीं चा सल्ला लक्शात ठेवून दालन निट निवडायचा प्रयत्न करीन. शाहीरांचि 'बायकोला माहेरी पाठवायची प्रथा' आवडली. सोकाजीरावाचि चकलीशी केलेली तुलना वाचून चकली खाण्याची इछा निर्माण झाली. गणपांनि उल्लेख केलेल्या '*भोळी-भाबडी' बायकोच्या शोधात आहे, सापडल्यावर कळवीन. ईतर सर्व प्रतिसादांबद्दल आभार. (सचित्र) प्रतिसादांमूळे भुक चाळवली गेली आहे, त्या मुळे आता आवरते घेतो. सौन्दर्य
गटारीगाथा तसे आपले खास असे महाराष्ट्रीयन सण पुष्कळ आहेत, पण ज्या सणाची महाराष्ट्रीयन पुरुष आतुरतेने वाट पाहतो तो सण म्हणजे 'गटारी अमावस्या'. ज्या प्रमाणे गणेश चतुर्थी, दिवाळी वगैरे सणांची तयारी काही दिवस अगोदर पासूनच सुरु केली जाते, त्याच प्रमाणे ह्या दिवसाची तयारी देखील पुष्कळ दिवस आधीपासून सुरु होते. आधी पुरुषवर्ग मनातल्या मनात मांडे खाऊ लागतो. गटारी जवळ आल्यावर हळू हळू गटारीचे सुतोवाच बायकोसमोर केले जाते.

कवितेची पाककृती ५: धगधगत्या आत्मशोधाची गजल - १

राजेश घासकडवी ·

विसुनाना 04/07/2011 - 12:11
(कवितक) प्रणालीला पहिल्या वाढदिवसाचा गोड-गोड पापा. :)
कवितक ही या अभिव्यक्तीक्षेत्रातली जीपीएस असलेली गाडीच आहे.
-आपली ही गाडी उत्तरोत्तर अधिकच अभिव्यक्तीक्षेत्रातील उत्तरेकडे जावो आणि या प्रवासात (अभिव्यक्तीक्षेत्रातील) उत्तर धृव हा (अभिव्यक्तीक्षेत्रातीलच) दक्षिण धृवाच्या दक्षिणेला आहे असा शोध लागो ही सदिच्छा. अवांतर : आम्हाला वाटलं होतं की हा विषय एक हजार शब्दमर्यादेत संपून जाईल. हाय काय आन नाय काय? ;)

विजुभाऊ 04/07/2011 - 16:01
आत्मशोध हा अध्यात्माशी निगडीत असतो. त्या नुसार गझल हे एक अध्यात्म आहे . जेंव्हा आत्मा कॉस्मिक किरणांच्या संपर्कात येतो तेंव्हा आत्मशोध लागतो. आत्मशोध हा स्वतःचा स्वतःलाच करून घ्यायच असतो. स्टेशनवर आत्म्याचे फोटो देवून आत्मशोध करता येत नाही. कर्लीयन फोटोग्राफीने आत्म्याचे फोटो घेता येतात असे लोक म्हणतात कर्लीयन फोटोग्राफी आणि कर्ली हेअर यांचा संबन्ध नाही तसा माझा आणि कर्ली हेअर यांचा संबन्ध दुरावला आहे. ब्लाँड हेअर पेक्षा कर्ली हेअर यांचा बुद्धीशी थोडासा जास्त संबन्ध असतो संबन्ध हा अनुअबंध आणि कबंध यांच्या तादात्म्याने बनलेला शब्द आहे शब्द हे शस्त्र आहे शस्त्र हे शास्त्राने निर्मिलेले आहे निर्मिती सावंत या एक निर्मात्या आहेत निर्मात्यामुळे निर्माण झालेली कला कृती ही लोकानी पहावी या साठी असते. लोकाना जे दिसते ते ते पहातात दिसते तसे नसते म्हणून जग फसते फसलेले डाव फसलेले असतात म्हनून ते पुन्हा वापरता येतात पुन्हा वापर करणे हा ग्लोबल वोर्मिंग टाळण्याचा उपाय आहे ग्लोबल वॉर्मिंग साठी मानवाने आत्मभान राखून आत्मशोध करायला हवा एवढे बोलून मी माझे दोन शब्द सम्पवतो जय महाराष्ट्र जय मातोश्री

शरद 04/07/2011 - 16:40
शोध निबंधाच्या शेवटी एक Ph. D. देण्याचे आश्वासन आताच देतो. (दुसरा गाईड शोधू नका.) शरद

श्रावण मोडक 04/07/2011 - 21:51
हा लेख म्हणजे एक गझलच आहे म्हणायचं. प्रत्येक परिच्छेद गझलेतल्या शेराप्रमाणे स्वतंत्र अस्तित्त्व असणारा आहे. उगाच कुठं तरी आलेले जोडकामदर्शक शब्द, प्रत्यय काढून टाकले की झालं... गुर्जी धन्य आहेतच. ;)

धनंजय 04/07/2011 - 23:39
थोडा भरकटलेला आहे खरा. मजेदार आहे. पुढल्या लेखाचे नाव चुकून या लेखाला दिले गेले की काय? "कवितकाचे सिंहावलोकन, काव्याचे विहंगावलोकन" असे काहीतरी या लेखाचे शीर्षक असावे.

नाना बेरके 05/07/2011 - 11:25
(लेख परत वाचून) क्लिष्टलेखावलोकन केले. अशा प्रकारच्या लेखांच्या बाबतीत धनंजय हे राजहंस, तर गुर्जी बदक . . कि काय ? अवांतर : आत्मशोध हा स्वतःचा स्वतःलाच करून घ्यायच असतो. :-O

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांनाच धन्यवाद. या भागात कवितक ची पुन्हा नव्याने ओळख, गजलच्या छोटेखानी स्वरूपाबद्दल टिप्पण्या वगैरे सगळंच साधण्याच्या प्रयत्नात विस्कळित झाला आहे खरा. सर्व लेखमालेचं पुनर्लेखन केलं तर या लेखातले काही परिच्छेद प्रस्तावनासदृश लेखात जातील बहुधा. कवितकचा पहिला भाग खूप लोकांना लांबलचक वाटला होता, म्हणून या भागाचं क्रमशः केलं. लवकरच पुढचा भाग टाकतो...

विसुनाना 04/07/2011 - 12:11
(कवितक) प्रणालीला पहिल्या वाढदिवसाचा गोड-गोड पापा. :)
कवितक ही या अभिव्यक्तीक्षेत्रातली जीपीएस असलेली गाडीच आहे.
-आपली ही गाडी उत्तरोत्तर अधिकच अभिव्यक्तीक्षेत्रातील उत्तरेकडे जावो आणि या प्रवासात (अभिव्यक्तीक्षेत्रातील) उत्तर धृव हा (अभिव्यक्तीक्षेत्रातीलच) दक्षिण धृवाच्या दक्षिणेला आहे असा शोध लागो ही सदिच्छा. अवांतर : आम्हाला वाटलं होतं की हा विषय एक हजार शब्दमर्यादेत संपून जाईल. हाय काय आन नाय काय? ;)

विजुभाऊ 04/07/2011 - 16:01
आत्मशोध हा अध्यात्माशी निगडीत असतो. त्या नुसार गझल हे एक अध्यात्म आहे . जेंव्हा आत्मा कॉस्मिक किरणांच्या संपर्कात येतो तेंव्हा आत्मशोध लागतो. आत्मशोध हा स्वतःचा स्वतःलाच करून घ्यायच असतो. स्टेशनवर आत्म्याचे फोटो देवून आत्मशोध करता येत नाही. कर्लीयन फोटोग्राफीने आत्म्याचे फोटो घेता येतात असे लोक म्हणतात कर्लीयन फोटोग्राफी आणि कर्ली हेअर यांचा संबन्ध नाही तसा माझा आणि कर्ली हेअर यांचा संबन्ध दुरावला आहे. ब्लाँड हेअर पेक्षा कर्ली हेअर यांचा बुद्धीशी थोडासा जास्त संबन्ध असतो संबन्ध हा अनुअबंध आणि कबंध यांच्या तादात्म्याने बनलेला शब्द आहे शब्द हे शस्त्र आहे शस्त्र हे शास्त्राने निर्मिलेले आहे निर्मिती सावंत या एक निर्मात्या आहेत निर्मात्यामुळे निर्माण झालेली कला कृती ही लोकानी पहावी या साठी असते. लोकाना जे दिसते ते ते पहातात दिसते तसे नसते म्हणून जग फसते फसलेले डाव फसलेले असतात म्हनून ते पुन्हा वापरता येतात पुन्हा वापर करणे हा ग्लोबल वोर्मिंग टाळण्याचा उपाय आहे ग्लोबल वॉर्मिंग साठी मानवाने आत्मभान राखून आत्मशोध करायला हवा एवढे बोलून मी माझे दोन शब्द सम्पवतो जय महाराष्ट्र जय मातोश्री

शरद 04/07/2011 - 16:40
शोध निबंधाच्या शेवटी एक Ph. D. देण्याचे आश्वासन आताच देतो. (दुसरा गाईड शोधू नका.) शरद

श्रावण मोडक 04/07/2011 - 21:51
हा लेख म्हणजे एक गझलच आहे म्हणायचं. प्रत्येक परिच्छेद गझलेतल्या शेराप्रमाणे स्वतंत्र अस्तित्त्व असणारा आहे. उगाच कुठं तरी आलेले जोडकामदर्शक शब्द, प्रत्यय काढून टाकले की झालं... गुर्जी धन्य आहेतच. ;)

धनंजय 04/07/2011 - 23:39
थोडा भरकटलेला आहे खरा. मजेदार आहे. पुढल्या लेखाचे नाव चुकून या लेखाला दिले गेले की काय? "कवितकाचे सिंहावलोकन, काव्याचे विहंगावलोकन" असे काहीतरी या लेखाचे शीर्षक असावे.

नाना बेरके 05/07/2011 - 11:25
(लेख परत वाचून) क्लिष्टलेखावलोकन केले. अशा प्रकारच्या लेखांच्या बाबतीत धनंजय हे राजहंस, तर गुर्जी बदक . . कि काय ? अवांतर : आत्मशोध हा स्वतःचा स्वतःलाच करून घ्यायच असतो. :-O

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांनाच धन्यवाद. या भागात कवितक ची पुन्हा नव्याने ओळख, गजलच्या छोटेखानी स्वरूपाबद्दल टिप्पण्या वगैरे सगळंच साधण्याच्या प्रयत्नात विस्कळित झाला आहे खरा. सर्व लेखमालेचं पुनर्लेखन केलं तर या लेखातले काही परिच्छेद प्रस्तावनासदृश लेखात जातील बहुधा. कवितकचा पहिला भाग खूप लोकांना लांबलचक वाटला होता, म्हणून या भागाचं क्रमशः केलं. लवकरच पुढचा भाग टाकतो...
कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्तं कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमकविता कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची कवितेची पाककृती ४: मधुशाला व रूपकक प्रणाली सामान्य माणसाने आसपास बघितलं की त्याच्या एक गोष्ट लक्षात आल्यावाचून रहात नाही. ती म्हणजे जग हे थोर थोर व्यक्तींनी भरलेलं आहे. जगात नावाजलेले बल्लवाचार्य आणि बल्लवाचार्या आहेत.