मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कातरवेळ

निखिल देशपांडे ·

ह्याबाबतीत आमचे स्पष्ट मत आहे की मुंबईतल्या केस कापणार्‍यांना मुळीच केस कापता येत नाहीत हे मुळिच पटले नाहि चुचु

निख्या, ऐक! मी ठाण्यात गाडी चालवायला शिकत होते. 'गुरु'जी होता भय्या! त्याला विचारलं "बाबा रे, तुला मराठी किंवा इंग्लिश येतं का? माझं हिंदी तुला झेपणार नाही." तर त्याचं उत्तर, "तुम्ही एवढ्या शिकलेल्या दिसता, तुम्हाला हिंदी नाही येत? राष्ट्रभाषा नाही येत?" घटनेचं कलम मला माहित नव्हतं तेव्हा! पण मी त्याला म्हटलं, "हे बघ, तुला पैसे मी देणार! मी उद्या म्हटलं मला हा गुरू नको, आमच्यात कम्युनिकेशन होणं अशक्य आहे, चालणार आहे का तुला? तुझाच एक विद्यार्थी/गिर्‍हाईक जाणार. वर मी माझ्या भावाला आणि मित्र-मैत्रिणींनाही तेच सांगणार." त्यावरही उत्तर तयार होतं, "पण तुम्ही हिंदी पिक्चर पहात असाल ना?" मी काही कच्ची नाही आहे, "पिक्चर मी आठवड्यातून एखादाही पहात नाही. तू २४ तास, ७ दिवस महाराष्ट्रात रहातोस, मराठी नाही शिकता आली." त्यानंतर त्याने पुन्हा मी मराठी बोलण्यावर आक्षेप घेतला नाही. तो हिंदीत सांगायचा, मी मराठीत प्रश्न विचारायचे. अर्थात लायसन्स मिळाल्यानंतर मी गाडी चालवली नाही आहे; त्यामुळे त्याने मला काय शिकवलं हे आत्तापर्यंत इव्हॅल्यूएट झालंच नाही आहे. लायसन्सच्या परीक्षेसाठी अस्सल रांगड्या मराठी माणसाकडून एकच प्रश्न होता, "तुझं नाव काय?" अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नंदन 16/11/2009 - 17:52
धडकून मराठी बोलावे, जवळजवळ सगळ्यांना समजतं. आमच्याशी हिंदीशिवाय चकार शब्द न बोलणारा भ. भाजीवाला आजीशी मात्र स्खलित मराठीत बोलतो. (याचं दुसरे टोक म्हणजे शिवाजी मंदिरला मराठी नाटकाच्या मध्यंतरात एका मराठी माणसाने मला 'कितने बजे घडीमें' असं विचारलं होतं.) मातृभाषेचा आग्रह धरणं इतपत तरी आपण करू शकतो. व्यापारासाठी जे लोक बाहेरून येतात त्यांना जुजबी का होईना स्थानिक भाषा यायला हवी याचा आग्रह आपणच धरायला हवा. केशकर्तनालयातील त्या इतर दोन मराठी माणसांनी मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. मागे भोचक यांनी याच मुद्द्याबद्दल मुंबई आणि कोलकत्त्यातील फरकाचं उदाहरण दिलं होतं त्याची आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

अवलिया 16/11/2009 - 19:34
केशकर्तनालयातील त्या इतर दोन मराठी माणसांनी मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं ते दोघे बहुधा कर भरणारे आणि हापिसात काम करणारे विचारवंत असावेत. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

धमाल मुलगा 16/11/2009 - 17:24
उ का है ना बबुआ, गलती तो तोहार हय! एक मराठी होते हुए भी तुम काहें हिंदी नाही बोलत हो? हमरे उधरके मिनिश्टरवा सही कहत है, तुम मराठीयोंकी अकलवा समंदर किनारे रहके नमकीन पानीसे खराब हुई गवा है! असो, विचारवंत झालात त्याबद्दल अभिनंदन! परंतु बाटणं पुरतं झालेलं नाही त्यामुळे असं होतंय! निवांत डोळे मिटुन घ्या, 'माझं पोट भरलं ना, मग बाकी गेले तिकडं...( कुठं ते सगळ्यांना ठाऊक आहे!) 'असा विचार दृढ करा, लंब्याचवड्या गफ्फा हाणा....उंटावरुन शेळ्या हाका,..सरकारी असाल तर संप करा सरकार फुक्काट पोसेलच पण दुसर्‍यांच्या पोटतिडकीला 'हापिसात कामाचा आभास निर्माण करुन प्रतिसादांच्या लडी लावतात' वगैरे मुक्ताफळं उधळा... सगळं काही सुरळीत होईल.... अधिक मार्गदर्शन पट्टीचे स्युडो विचारवंत करतीलच. पुन्हा एकदा अभिनंदन! -(पक्का राडेबाज) ध. ---------------------------------------------------------------------- हल्ली दगडधोंड्यांवर डोकं आपटुन फार टेंगळं आली आहेत. तुर्त दगडांना पाझर फोडाण्याच्या प्रयत्नाचे काम प्रलंबीत आहे! धन्यवाद.

In reply to by धमाल मुलगा

अवलिया 16/11/2009 - 19:47
अधिक मार्गदर्शन पट्टीचे स्युडो विचारवंत करतीलच. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

सहज 16/11/2009 - 17:33
>पण सनदशीर मार्गाने बोलायला पण कोणी माझ्या बाजुने उभे राहिले नाही. आपल्यातच ही दुही का??? आजपासुन महाराष्ट्रात आपण मराठीमधे बोलणारा विक्रेता असेल तरच रिक्षा, केशकर्तन, भाजी (निखील यादी वाढव)इ इ सेवा, माल विकत घेउन मराठी व्यतिरिक्त अन्य भाषा बोलणार्‍यांकडून नाही. मिपाकर सहा हजार आहेत ना? करायचे का? चला हेही करुन पाहूया. सनदशीर मार्गाने? कबूल?????????

In reply to by सहज

दूध टाकणारे, इस्त्रीवाले, किरकोळ सामानाचे वाणी, होलसेलवाले कसे मिळवणार हो सहजकाका? शक्य असेल तिथे मराठी माणसाला मदत करा, मराठी व्यापार्‍याकडूनच माल घ्या हे मान्य आहे. आम्ही १० जाने २०१०च्या कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी सोलर गॉगल्स एका मराठी माणसाकडूनच घेणार आहोत. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 16/11/2009 - 17:42
हळुहळू कळेल. बाय द वे पुण्यात आमचा गवळी, वर्तमानपत्रवाला, केबलवाला,फुलवाला, भाजीवाला/ली, भांडीवाली मराठी मंडळी. कोपर्‍यावर औषधदुकानवाला मराठी, हॉटेलवाला शेट्टी(पण त्याला मराठीत बोलले तर चालते), भेळवाला मराठी, मिठाई-वडे-सामोसे वाला गुजराथी का मारवाडी(पण त्याला मराठीत बोलले तर चालते), किराणावाला देखील मारवाडी (पण त्याला मराठीत बोलले तर चालते), पण आता बिगबझार कोणाचे आहे? इस्त्रीवाला मराठी होता सध्या भैय्या आहे. त्याच्याशी मराठीतच बोलले पाहीजे.

In reply to by सहज

अशी परीस्थीती माझ्या आजुबाजुला मिळणे कठीण दिसते. मुंबई ठाणे दोन्ही कडचा अनुभव तसेच आहेत. माझ्या भागातले शिधा वाटपाचे दुकान (ज्याचा कडे रेशनचे काहिच नसते आणी बाकी माल असतो) सुद्धा अमराठी माणसाचेच आहे. पण एक उलटी बाजु घराच्या जवळच्या रिलायन्स फ्रेश/ डी मार्ट/ बिग बाजार मधे बरेच मराठी कर्मचारी आहेत. तिथे मराठी बोललेले चालते. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by निखिल देशपांडे

शाहरुख 17/11/2009 - 07:18
जेंव्हा "अरे, ही तुझी अस्मिता" असले सांगणारे कोणी नव्हते तेंव्हापासून आम्ही आमचे सगळे व्यवहार मराठी व्यापार्‍यांबरोबर करत आलेलो आहोत.

In reply to by निखिल देशपांडे

सूहास 17/11/2009 - 17:22
अरे ओ लल्लनवा . हमार मतलब पच्याक निखिलवा ..ई तो बडी माथा-पच्चीसी पच्याक करवा रहे हो भाई....उ का हे के आप जाकर देखियेगा उहाँ ..कहाँ....ईजवाडा जो हे हैद्राबाद पच्याक के तनिक आगे..हां अरे ऊं ही वो जो मिरचीवाला गाँव है पच्याक देखियेगा का गुंटुर कहत रहै उंका पच्याक हा उही ..तनिक चुना देना भाई ..फुथ..फुथ..ससुरा पान बनावत हो की का...ससुरा ईत्ता कत्ता का पुरा बिहार को खिलाना है का ..हां तो निखिलवा.... तो ऊ गुंटुर मां पच्याक जाकर पुछ लो के ईंहा कोई हिन्दी बोलत रहीं हे नाही...और हिन्दी पच्याक जो है हमार राष्टभाषा है की नाही... सू हा स...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रयत्न माझ्या लेव्हल ला चालुच आहे... आम्ही मित्रांनी हे ठरवुन खुप दिवस झालेत पण जरा ह्यात त्रास आहे. रिक्षा वाल्यांचा बाबतीत कठीण आहे.... खुप वेळ जातो रोजचा. पण सार्वजनिक स्थळी मराठीचा वापर थोडासा का होईना गेल्या वर्ष भरात वाढलाय असे वाटते. दोन मराठी माणसांनी तरी एकमेकांशी मराठीत बोलले पाहिजे ना निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by पर्नल नेने मराठे

पुण्याला या पुष्कळ मराठी भेळवाले आणि पाणीपुरीवाले मिळतील. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बोका 16/11/2009 - 21:33
...आम्ही १० जाने २०१०च्या कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी सोलर गॉगल्स एका मराठी माणसाकडूनच घेणार आहोत... आम्ही रेल्वेच्या मराठी क्लार्क कडून तीकीटे काढली पण तारीख चुकली वाटतं. मला वाटलं १५ ला ग्रहण आहे.

दशानन 16/11/2009 - 17:40
तु सटकला आहेस काय रे :? उच्चवंत... विचारवंत झालास की रे तु ;) ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

आपले 'राडेबाजातुन' 'विचारवंतात' झालेले 'परिवर्तन बघुन आपल्या विषयीचा आदर दुणावला. ह्या वर्षीचे 'सुधीर पाचलग' स्वांतसुखाय परिवर्तीत पारितोषीक आपणास देण्यात यावे अशी मी विनंती करत आहे. आपण दगड अथवा बटाट्यांचा वापर न करता, जगातील सर्वात धारधार असे जे शस्त्र , 'लेखणी'.. त्याचा वापर केलेला बघुन हृदय भरुन आले. नव विचारवंतात परिवर्तन झाल्याने आता पुढे काही दिवस 'विचार जंतांचा' त्रास होतच राहिल, तो कसा दुर करावा ह्याचे मार्गदर्शन विचारवंताकडुन होईलच, काळजी नसावी. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© पेशव्यांनी सहीत वाक्य लिहिणे बंद केले आहे. आमचे राज्य

टारझन 16/11/2009 - 17:42
निख्या .. फोडलंस .. तोडलंस मित्रा !! आपल्याला कोणी असं बोलायचं अजुन तरी डेरिंग केलं नाय राव ... पण बोलला की सगळे विचार गधडीच्या *डीत घालून .. त्यावेळी मला जे योग्य वाटेल ते मी करीन .. ते समाजाला/कायद्याला पोटो न पटो !! भांचोद बाझवला .. आहे काय न नाही काय !! कुठाय ते दुकान दाखव मला .. ह्या शनिवारी भादरून येऊ साल्यांची !!

In reply to by टारझन

ए अविनाश! ए पोकळे - पुनममधल्या हाका आठवताहेत? कसे हे अविनाश अन पोकळे आले तिथं माहिती आहे? काही वर्षांपुर्वी मी तिथं गेलो अन मराठीत ऑर्डर दिली तर लाईन मॅनेजर/ वेटर म्हणाले मराठी येत नाही. झाली भांडणं, आला अण्णा. तो पण मुंबईतुन नुकताच पुण्याला शिफ्ट झालेला अन त्याची पण मराठीची बोंब. म्हणाला मराठीत ऑर्डर दिली तर घेणारच नाही. दुसरीकडं जा! मग म्हणालो कि मी जातो पण तु हॉटेल आज रात्री बार बंद होईपर्यंत चालवणार असशील तर इमारतीचा, फर्निचर कटलरीचा अन तुझ्यासकट सगळ्या स्टाफचा विमा आत्ताच काढ. नंतर फार उशीर झालेला असेल अन तुमच्या सगळ्यांचे कुटुंबिय रस्त्यांवर येतील. बरीच भांडणं झाली. पुलाच्या वाडीवरची पोरंपण आवज ऐकुन आली. दोन महिन्यांनी परत तिथं गेलो तर सगळे लाईन मॅनेजर बदललेले. अन आता तर अण्णा पण अस्खलीत मराठी बोलतो. अगदी त्याच्या घरचे पण. तेव्हा पुनम ओस पडलेलं असायचं आता खचाखच भरतंय रोज. आता तो मला म्हणतो साहेब तेव्हा तुम्ही भांडला नसतात तर मी मराठीकडं लक्ष दिलं नसतं अन धंदा पण एव्हढा चालला नसता. तात्पर्य वेगळं सांगायला हवं?

मदनबाण 16/11/2009 - 18:03
छान लिहले आहेस... मुंबईत हिंदीला पर्याय नाही पण मराठीला आहे हे उघड सत्य आहे. मुंबईत मोबाईल सेवा देणार्‍या किती कंपन्या त्यांच्या कॉलसेंटर मधुन मराठीतुन माहिती देतात ? हिंदी आणि इंग्रजी हे २ पर्यांय आहेत्,मराठी नाही. तसा जर पर्यांय निर्माण झाला तर त्याचा फायदा मराठी तरुणांनाच रोजगार मिळण्यात नक्कीच होईल. पण या बद्धल विशेष काही होईल असे वाटत नाही कारण मराठी माणुस मराठीतुन बोलतोच कुठे ? जाता जाता :--- हल्ली जितके क्रेडिट कार्ड,पॉलिसीवाले इं. फोन करतात तेव्हा मला मराठीतुन सांगा माहिती असे त्यांना सांगितल्यावर समोरचा फोन लगेच बंद करतो.इतके वर्ष इथे राहुन व्यापार करतात पण राज्यभाषेत व्यवहार यांना करता येत नाही !!! (११ कोटी मराठी भाषिकां मधलाच एक) मदनबाण..... The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back. दशदिशांना गर्जू द्या मराठी बाणा :--- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=22148:2009-11-09-16-56-32&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3

In reply to by मदनबाण

स्वाती२ 16/11/2009 - 20:32
हिंदी आणि इंग्रजी पैकी एक पर्याय घ्यायचा. जिवंत माणसाने कॉल घेतला की मराठीत बोलायचे. त्यांना आपला धंदा हवा असेल तर ते नीट सेवा देतील. वाईट सेवा मिळाली तर त्याबद्दल तक्रार करायची. प्रत्येक मराठी माणसाने असे केले तर दखल घ्यावीच लागेल. ठाण्यात माझ्या आईच्या बाईला बँकेत खात उघडायचे होते तेव्हा हाच प्रकार. बाबा शुद्ध मराठीत बोलतायत हे पाहून आधी तुच्छ कटाक्ष. मग सरळ दुर्लक्ष. मग बाबांनी त्या बाईला इंग्रजीत झापलं. तक्रार करून बिझनेस दुसरीकडे नेइन म्हटल्यावर सपशेल शरणागती. परवा असाच एक टेलिमार्केटरचा फोन होता. आधी खोटा अमेरिकन अ‍ॅक्सेंट मग मुंबईला कॉल करतो म्हणाले तस म्हणाला मग हिंदीतच बोलतो चालेल ना. त्याला सांगितल मराठीत बोला तर मोडतोड करत बोलला.

In reply to by स्वाती२

सुबक ठेंगणी 17/11/2009 - 08:26
त्याला सांगितल मराठीत बोला तर मोडतोड करत बोलला.
जपानी लोकांकडून मी एक गोष्ट शिकले. मी काही चुकीचं जपानी वापरलं की लगेच समोरचा/ची मला "अगं म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का?" असं लगेच दुरुस्त जपानीत सांगतो/ते. आपल्यालाही आपली भाषा जगवण्यासाठी अशी "शहाणे करून सोडावे सकळ जन" भूमिका घेता येईल असं वाटतं. हां आता हे करताना आपला पेशन्स पणाला लागेल. पण घरी गेल्यावर नक्की करून पहाणार आहे. :) निखिल, अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर छान लिहिलं आहेस. लेखाचं शीर्षकही एकदम चपखल!

In reply to by सुबक ठेंगणी

हरकत नाही पण जे मुद्दमहून चुकीचे बोलतात त्यांचे काय? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुबक ठेंगणी 17/11/2009 - 09:58
त्यांना निर्विकार चेह-याने "तुम्ही नीट मराठीत सांगा मगच मी समजून घेईन" असं सांगीन. अर्थात, तिथेही असंच नेटाने बरोबर मराठीत सांगत रहाता येईल. शेवटी भाषा आपली आहे नां. :)

संतापजनक प्रकार. डोंबिवलीत तरी अजून अशी परिस्थिती आलेली नाही. सध्या तरी सगळे दुकानदार (मराठी वा अमराठी) मराठी बोलतात. वर म्हटल्या प्रमाणे आपण मराठीचा आग्रह सोडायचा नाही हे खरच पण - आप लोगो को मराठी बोलना छोडना चाहिये हे असं वाक्य समोर आल्यावर शांत बसण अशक्यच. बाकी लेख जबरदस्त आणि वरील सगळ्यांशी सहमत.

अवलिया 16/11/2009 - 18:32
काय रे डोक्यात पाणी झाले का रे ? हे काय खुळ काढलेस! अरे विचारवंतांच्या नाड्या सोडायला लागलास तु ? ऑ! काही लाज शरम आहे की नाही ? बाकी एकदम विनोदी लिखाण. बादरायण संबंध जोडण्यात हिंदी सिनिमाला स्पर्धा निर्माण झाल्याची प्रचिती देणारे. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

भोचक 16/11/2009 - 19:52
इकडे इंदौरमध्ये आमच्या लोकमान्य नगरात भाजीवाले सुद्धा मराठीत बोलण्याचा यत्न करतात. काय करणार सगळेच लोक मराठी ना. धंदा करायचा तर त्यांच्या 'ह्रदया' जवळ जायला पाहिजे . कॉलनीसमोरचे दोन्ही अमराठी दुकानदार यादी मराठीत लिहिली तरी वस्तू बरोबर घरी पोहचवतात. त्यातल्या एखाद्या पदार्थाचे नाव मराठीत लिहिले तरी काहीही बिघडत नाही. (राईच्या ऐवजी मोहरी लिहिलं तरी चालतं.) मराठी असे सगळे पदार्थ ठेवतात. चितळ्यांच्या बाकरवडीपासून आंजर्ल्याच्या आंबावडीपर्यंत सगळं काही आवर्जून ठेवतात. एवढंच काय पटेलच्या दुकानात तर यच्चयावत मराठी पदार्थ असतात. 'संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने मिळतात', पासून टिपीकल मराठी सणांविषयी असलेल्या सामानांची माहिती देणारे बोर्ड चक्क मराठीत लिहिलेले असतात. केशकर्तनवालाही अमराठी आहे, पण कॉलनीतलाच एकजण मी गेलो त्यादिवशी त्याच्याशी मराठीत बोलत होता, नि तोही जमेल त्या मराठीत त्याच्याशी बोलत होता. कॉलनीशी निगडीत बहुतांश लोक मराठी आहेत नि नसलेले मराठी जाणणारे आहेत. किंबहूना असावेत अशी अपेक्षा असते. आश्चर्य म्हणजे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इथे उभ्या असलेल्या अमराठी उमेदवाराने या कॉलनीत चक्क मराठीत प्रचारपत्रके वाटली होती. आता बोला. (भोचक) इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं! हा आहे आमचा स्वभाव

केस कर्तनालयाचं नाव लक्षात ठेवलं ना. पुढच्या वेळेस ठाण्याला येईन तेव्हा आपून पाहून घेऊ त्याला. त्याचं डो़कं विचाराने बदलू. :) बाय द वे, अशोक टॉकीज पासून रिक्षात बसून मी लै वेळेस एरोलीत उतरलो. पण मला एकबी हिंदी भाषेत बोलणारा नै भेटला. बहूतेक माझ्या अवताराकडे पाहून ते मराठीत बोलत असतील. :D बाकी चालू द्या...! -दिलीप बिरुटे

रेवती 16/11/2009 - 20:10
आपण मराठी बोलले पाहिजे आणि अमराठी लोकांना निदान ग्राहकांशी संवाद साधण्यापुरते तरी मराठी आलेच पाहिजे असा आग्रह धरल्यास काहीही चूक नाही. आपले अभिनंदन! आता प्रश्न असा आहे की आपले लोक्स जे राज्याबाहेर राहता ते स्थानिक भाषा थोडीतरी शिकतात का? आता आपण बाहेरच्यांना जो नियम लावतो तो आपल्यालाही लागू नाही का? मी हैद्राबादला असताना पहिल्या महिनाभरात १ ते १० आकडे, भाज्यांची, वाणसामानाची नावे तेलुगुमधून बोलून व्यवहार करायला शिकले होते. छोटी छोटी वाक्ये तरी त्यांच्या भाषेतून बोलता येणे महत्वाचे. याचा अतिरेक करत मी एकदा फळवाल्याशी मोठ्या कष्टाने संवाद साधला. तेवढ्यात दुसरी बाई आली व तिने मराठीतून बोलणे चालू केले व फळविक्रेत्यानेही मराठीतून उत्तरे दिली. मीएकदम चकित! हाच अनुभव आणखी एका दुकानात आला होता. रेवती

विकास 16/11/2009 - 20:24
वर प.रा. ने निखिलला म्हणले आहे की, "आपले 'राडेबाजातुन' 'विचारवंतात' झालेले 'परिवर्तन बघुन आपल्या विषयीचा आदर दुणावला." वास्तवीक माझ्या लेखी निखिलराव जास्तच हिंसक झाले आहेत. का म्हणून विचार करा? कारण इंग्रजीत वाक्य आहे की, "pen is mighter than sword" म्हणून! ;) थोडक्यात विचारवंत हे केवळ लेखणीच्या फटकार्‍याने जास्त हिंसा करू शकतात असे माझे स्पष्ट मत आहे. (म्हणून मी केवळ कळफळक वापरतो आणि स्वतःला विचारवंत समजत नाही :) ). असो, यातील मूळ मुद्याविषयी: भारतीयची आणि एकंदरीत शांततेचा अतिरेक करणार्‍यांची जगात कोठेही एक वृत्ती असते त्यात अल्पसंख्यांकांना नुसते संरक्षण देणेच नाही तर त्यांच्याशी मिळवून घेण्यासाठी जरूरीपेक्षा जास्तच तडजोड करणे हा प्रमुख भाग असतो. परीणामी हक्कांच्या तंबूतून अरबाची हकालपट्टी होते पण ते उशीरा समजते इतकेच. मग त्यावर अरब म्हणतो उंटाला कापून काढा. पण नंतर लक्षात येते की वाळवंटात अडकून बसू शकू :-) मला माहीत आहे की हे उदाहरण बादरायण संबंधाचे ठरू शकते म्हणून ;) पण त्यातील मूळ मुद्दा हाच माझ्या "वैचारीक" लेखनाचा पण मूळ मुद्दा होता: असे होऊ नये म्हणून सुरवातीपासून प्रयत्न करणे हे महत्वाचे असते. तसे होत नाही तेंव्हा होते ती फक्त राडेबाजी.... हे फक्त भाषेलाच लागू नाही तर जेंव्हा कुठल्याही धार्मिक घटकांचे लांगूलचालन होऊ लागते तेंव्हा त्याच्या क्रिया-प्रतिक्रीया या सर्व समाजाला भोगाव्या लागतात. ह्याला जबाबदार फक्त राजकारणी, विचारवंतच नसतात तर तर सर्व समाजच असतो. कुठलेही शस्त्र जर जास्त वापरले तर त्याची धार जाते. मग ती तलवार असोत अथवा अहींसा, स्वभाषेचे प्रेम अथवा परकीयांना विरोध. जेंव्हा राजकारणी अशी कुठलीही टोकाची भुमीका बाळगून आंदोलन करतो तेंव्हा नकळत स्वतःसाठी एक सभोवताली एक खंदक खोदून ठेवतो ज्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड होऊ शकते. आणि पडायचेच झाले तर स्वतःच्या स्वतःच तयार केलेल्या प्रतिमेला फोडण्याशिवाय पर्यायही रहात नाही. हा अगदी नजिकच्या काळातील ही इतिहास आहे. तरी देखील आत्ताच्या घडीस काही अपेक्षा असेल तर मनसेकडून (अर्थात राज ठाकरेंकडून) काहीतरी भरीव आणि "कन्स्ट्रक्टीव्ह" कार्यक्रम जनतेला दिसण्याची. अगदी मुंबईत मराठी कशी रहावी यावरूनही. ती केवळ बोलण्याने उरणार नाही तर नोकरीधंद्याने पण उरणार आहे. बदलणार्‍या जगात स्वत:चे स्थान टिकवण्यासाठी सामान्यांना प्रबोधन आणि प्रॅक्टीकल शिक्षण देण्याची गरज आहे. अर्थात एक नेता म्हणून दिशा देण्याचे काम आणि तसे विचार दाखवणे इतकी किमान अपेक्षा राज कडून बाळगायलाच हवी असे वाटते. कारण, तसे जेंव्हा होत नाही तेंव्हा गिरणगावे भकास होतात आणि अरूण गवळी अथवा तत्सम तयार होतात. इथे येणार्‍या सभासदास मराठीबद्दल उपदेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरी देखील व्यक्तीगत जीवनात काय करू शकतो यावर चर्चा होणे महत्वाचे आणि त्यात देखील आपण संपूर्ण समाजास (मराठी-अमराठी) कसे यात जाणीवेने एकत्र ठेवू शकू याचा पण विचार अपरीहार्य आहे असे वाटते. या धाग्यात त्या दष्टीने बरेच प्रतिसादा दिसले ज्यात आपण काय करावे यावर भर आहे आणि चर्चा अशीच सकारात्मक मार्गावर चालोत ही शुभेच्छा!

प्रभो 16/11/2009 - 21:18
निख्या मस्त रे... बाटाटे ठेवत जा जवळ.... :) आणी हो विचारवंत झालायस तर कर भरतोस का नाही आता?? --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

हर्षद आनंदी 17/11/2009 - 07:09
सकाळी सकाळी ईडली खाल्लीत, त्याचा परीणाम.. पोहे खाल्ले असतेत तर नक्की फोडला असतात. माणसाला मानेच्या वर डोके असते आणि त्याचा वापर फोडण्यासाठीच करतात असे एवढे दिवस समजत होतो.. हे विचार करण्याचे खूळ कुठुन शिरले राव तुमच्या डोक्यात? एखाद्या विकांताला कुठेतरी बसुन ह्यावर ईलाज करु, म्हणजे परत माणसात याल. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

समंजस 17/11/2009 - 11:36
मन परिवर्तन झाल्या बद्दल अभिनंदन =D> या पुढे चांगल्या मार्गानी विधायक कार्ये कशा प्रकारे करावी ह्याबद्दल विचारवंत (काय चुकलं, काय चुकीचं, ई. ई. सांगणारे) लोक नक्कीच मार्गदर्शन करतील. काळजी नसावी.

निख्या, तुझ्या लेखाला छान म्हणता येणार नाही कारण ती व्यथा आहे. कदाचित 'कातरवेळ' या नावाने अंमळ हळवे लेखन करुन तू दुसरी व्यथा मांडली असशील म्हणून निवांत वाचून प्रतिक्रिया द्यावी असा विचार करत होतो. पण आता वाचल्यावर लक्षात आले विषय जिव्हाळ्याचा आहे. असो. पण या विषयावर बोलणे बंद केले आहे वेळ आली की करु राडा. (राडेबाज अविचारवंत) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

sneharani 17/11/2009 - 14:17
परवाच आईस्क्रिम खाताना त्या दुकानातले काका म्हणाले, काय आजच्या कॉलेजच्या पोरी आल्यावर हिंदीमध्ये बोलायलाच सुरु करतात एक वेळ ते परलोक (परप्रांतीय) एखादा मराठी शब्द बोलतील. पण आजकाल मराठी माणसं हिंदी बोलतात, आता तुमच्या कॉलेजच्या पोरीच बघा. त्या काकांना मी सांगितल एकच लक्षात ठेवा काका, तुमच्या दुकानात कोणतीही गिर्‍हाईक येवोत, ते हिंदी बोलले तर तुम्ही मुद्दाम मराठीतुन बोला, समोरची व्यक्ती मराठी असेल ना तर नक्कीच मराठीत बोलेल.

मस्त कलंदर 17/11/2009 - 15:41
पुण्यात राहणारे आमचे सख्खे बंधुराज... त्याचं सततचं हिंदी नि माझं मराठी हा वाद नेहेमी घरात चालू असतो.... त्याला मराठीत चॅट करणं पकाऊ वाटतं.... नि हिंदीतून बोलायला माझं टाळकं सणकतं..... तसं मी त्याला ऐकायला लावतेच हा तर प्रश्नच नाही!!!!! :D बाकी सुबक म्हणते तसं "आपल्यालाही आपली भाषा जगवण्यासाठी अशी "शहाणे करून सोडावे सकळ जन" भूमिका घेता येईल असं वाटतं. हां आता हे करताना आपला पेशन्स पणाला लागेल." हे मी करतेच.. रिक्षावाल्याशी बोलायला सुरूवातच मी मुळात मराठीतून करते.... बर्‍यापैकी त्यालाही येत असते.... आणि नसेल... तरी मी ते मग मुद्दाम दामटवते.. सुदैवाने मी राहते त्या भागात मराठी-अमराठी सगळेच मराठी अगदी छान बोलतात.... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निखिल, आपले औरंगाबाद तसे परप्रांतीयापासून सुरक्षित म्हणावे लागेल. कारण अजून तितका प्रभाव नाही असे वाटते. [पाणीपुरी-फरशीवाले सोडले तर] औरंगाबाद आणि परिसरात निजामाची राजवट आणि ऐतिहासिक कारणांमुळे मराठी भाषेवर उर्दूचा प्रभाव आहेच. पण एक गोष्ट खरी की, शहरातील मुस्लीमांची संख्या आणि त्यामुळे बोलली जाणारी हिंदी, उर्दू यांचा प्रभाव काही भागात नक्कीच आहे. आणि तिथे मराठी बोलणारा हिंदीच बोलतो. तेव्हा हौसे-मौजेने हिंदी बोलणा-या औरंगाबादकरांनी मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तेव्हा हौसे-मौजेने हिंदी बोलणा-या औरंगाबादकरांनी मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे असे वाटते. असे खरच खुप दिवस झाले वाटते... माझ्या संपर्कात येणार्‍या औरंगाबादकरांना मी नेहमीच ह्या मुद्दाचे महत्व समजावुन सांगायचा प्रयत्न करतो. ह्यातुन एक विचार मनात येतो औरंगाबद सारखी शहरे जिथे अजुन तेवढेसे परप्रांतिय नाहिएत तिथल्या लोकांना मराठीतच बोलण्याचे महत्व समजावुन सांगण्यासाठी काय करीता येईल निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

मराठीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे जाणवून दिले की बरेच जण मराठी शिकतात असा माझा अनुभव आहे. मात्र ते पटवून देण्यात आपण कमी पडतो एवढे खरे. इंजिनिरिंगला असताना हॉस्टेलवर पीसीवर नाटक/सिनेमे चालू असायचे; यात नाटके मराठी आणि सिनेमे इंग्रजी/हिंदी असत; नाटके पाहून धोधो हसणारे इतर पब्लिक पाहून माझ्या बंगाली मित्राने मराठी शिकली. आज तो (लिंग-वचनांचा) घोळ करूनही अर्धाअर्धा तास कुठल्याही विषयावार सलग मराठीत बोलू शकतो. तेलगू सिनेमे पाहून पाहून आज अर्धा कर्नाटक तेलगू बोलू / समजू शकतो. कुठल्याही सरकारी अनुदानावर चालणार्‍या "राष्ट्रभाषा " समित्यांपेक्षाही मोठी कामगिरी बॉलिऊड्ने हिंदीच्या प्रसारासाठी केली आहे. आज आपण मराठीतले चांगले नाटक/सिनेमे आपण पाहून इतरांना उत्तेजित करू शकतो. (शिवाजीराजे बोलतोय मला प्रत्य्क्षात फार ग्रेट वाटला नाही पण हा पिच्चर बघायला अमराठी लोक आल्याचे ऐकून मात्र बराच आनंद वाटला होता.) थोडक्यात भाषाप्रसारात "मनोरंजन" फार मोठा घटक ठरू शकतो. पुण्यात हिंदी बोलली तर मामा लोक जास्तीला कापतात हे समजून एका अमराठी सहपाठ्याने मराठीचे धडे गिरवले होते. :) माझा तेलगू मॅनेजर पुण्यात असतानाची गंमत त्याने सांगितली होती. शॉपफ्लोरवर स्थानिक भाषा आली तर कामगारांना हॅण्डल करणे सोपे जाईल म्हणून त्याने मराठी शिकली होती. आणि हाताखाली जी लोक आहेत त्यांना तेलगू येते हे जेव्हा नोकरी सोडायच्या वेळेस समजले तेव्हा त्याने कपाळावर हात मारला होता. :D अवांतर: आज आलेल्या ढकलपत्रातून.. ... मराठीच बोला....
Get this widget | Track details | eSnips Social DNA

jaypal 17/11/2009 - 19:27
हे "त्या" सर्व परप्रांतियांना आपणच शिकवायला हवं. व्हेन यु आर इन रोम बिहेव्ह लाइक रोमन्स (पण ते जर शुध्द मराठीत बोलायला लागले तर "परप्रांतिय" ओळखणार कसे? आज ते निदान ओळखता तरी येतात. मराठीचा मुलामा लेउन अजुन पोखरतच राहतील. तो कुठला व्हायरस ट्रोजान का काय ते? अम्मळ बुचकळ्यातच आहे.) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

jaypal 17/11/2009 - 19:30
हे "त्या" सर्व परप्रांतियांना आपणच शिकवायला हवं. व्हेन यु आर इन रोम बिहेव्ह लाइक रोमन्स (पण ते जर शुध्द मराठीत बोलायला लागले तर "परप्रांतिय" ओळखणार कसे? आज ते निदान ओळखता तरी येतात. मराठीचा मुलामा लेउन अजुन पोखरतच राहतील. तो कुठला व्हायरस ट्रोजान का काय ते? अम्मळ बुचकळ्यातच आहे.) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

राधा१ 18/11/2009 - 09:31
मी मराठीची सुरवात माझ्या घरापासुन केली आहे घरी कोणीही येवो....मराठीच वापरायचे अगदी कचरावाल्यापासुन अयंगार बेकरी च्या काका पर्यंत..हा बहुदा त्या काकांना सुद्धा ते आवडत काका म्हटलेल आणि मराठी बोललेल. पण माझ आता ध्येय आहे आमचा पॅन्ट्री बॉय नरेश आणि आमचा पंजु कंपनी सेक्रटरी रवि.......(दोघे एका गावतले आहेत, आणि जाम मराठी कळत नाही अस सांगत फिरतात) जेव्हा मराठी बोलायला लाविन तेव्हा बर वाटेल...हा... :-) बाकी निखिल तुझा लेख मात्र झक्कासच आहे..परत परत विचार करायला लावला..आणि खरच असे अनुभव येतात सुद्धा..:-)

ह्याबाबतीत आमचे स्पष्ट मत आहे की मुंबईतल्या केस कापणार्‍यांना मुळीच केस कापता येत नाहीत हे मुळिच पटले नाहि चुचु

निख्या, ऐक! मी ठाण्यात गाडी चालवायला शिकत होते. 'गुरु'जी होता भय्या! त्याला विचारलं "बाबा रे, तुला मराठी किंवा इंग्लिश येतं का? माझं हिंदी तुला झेपणार नाही." तर त्याचं उत्तर, "तुम्ही एवढ्या शिकलेल्या दिसता, तुम्हाला हिंदी नाही येत? राष्ट्रभाषा नाही येत?" घटनेचं कलम मला माहित नव्हतं तेव्हा! पण मी त्याला म्हटलं, "हे बघ, तुला पैसे मी देणार! मी उद्या म्हटलं मला हा गुरू नको, आमच्यात कम्युनिकेशन होणं अशक्य आहे, चालणार आहे का तुला? तुझाच एक विद्यार्थी/गिर्‍हाईक जाणार. वर मी माझ्या भावाला आणि मित्र-मैत्रिणींनाही तेच सांगणार." त्यावरही उत्तर तयार होतं, "पण तुम्ही हिंदी पिक्चर पहात असाल ना?" मी काही कच्ची नाही आहे, "पिक्चर मी आठवड्यातून एखादाही पहात नाही. तू २४ तास, ७ दिवस महाराष्ट्रात रहातोस, मराठी नाही शिकता आली." त्यानंतर त्याने पुन्हा मी मराठी बोलण्यावर आक्षेप घेतला नाही. तो हिंदीत सांगायचा, मी मराठीत प्रश्न विचारायचे. अर्थात लायसन्स मिळाल्यानंतर मी गाडी चालवली नाही आहे; त्यामुळे त्याने मला काय शिकवलं हे आत्तापर्यंत इव्हॅल्यूएट झालंच नाही आहे. लायसन्सच्या परीक्षेसाठी अस्सल रांगड्या मराठी माणसाकडून एकच प्रश्न होता, "तुझं नाव काय?" अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नंदन 16/11/2009 - 17:52
धडकून मराठी बोलावे, जवळजवळ सगळ्यांना समजतं. आमच्याशी हिंदीशिवाय चकार शब्द न बोलणारा भ. भाजीवाला आजीशी मात्र स्खलित मराठीत बोलतो. (याचं दुसरे टोक म्हणजे शिवाजी मंदिरला मराठी नाटकाच्या मध्यंतरात एका मराठी माणसाने मला 'कितने बजे घडीमें' असं विचारलं होतं.) मातृभाषेचा आग्रह धरणं इतपत तरी आपण करू शकतो. व्यापारासाठी जे लोक बाहेरून येतात त्यांना जुजबी का होईना स्थानिक भाषा यायला हवी याचा आग्रह आपणच धरायला हवा. केशकर्तनालयातील त्या इतर दोन मराठी माणसांनी मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. मागे भोचक यांनी याच मुद्द्याबद्दल मुंबई आणि कोलकत्त्यातील फरकाचं उदाहरण दिलं होतं त्याची आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

अवलिया 16/11/2009 - 19:34
केशकर्तनालयातील त्या इतर दोन मराठी माणसांनी मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं ते दोघे बहुधा कर भरणारे आणि हापिसात काम करणारे विचारवंत असावेत. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

धमाल मुलगा 16/11/2009 - 17:24
उ का है ना बबुआ, गलती तो तोहार हय! एक मराठी होते हुए भी तुम काहें हिंदी नाही बोलत हो? हमरे उधरके मिनिश्टरवा सही कहत है, तुम मराठीयोंकी अकलवा समंदर किनारे रहके नमकीन पानीसे खराब हुई गवा है! असो, विचारवंत झालात त्याबद्दल अभिनंदन! परंतु बाटणं पुरतं झालेलं नाही त्यामुळे असं होतंय! निवांत डोळे मिटुन घ्या, 'माझं पोट भरलं ना, मग बाकी गेले तिकडं...( कुठं ते सगळ्यांना ठाऊक आहे!) 'असा विचार दृढ करा, लंब्याचवड्या गफ्फा हाणा....उंटावरुन शेळ्या हाका,..सरकारी असाल तर संप करा सरकार फुक्काट पोसेलच पण दुसर्‍यांच्या पोटतिडकीला 'हापिसात कामाचा आभास निर्माण करुन प्रतिसादांच्या लडी लावतात' वगैरे मुक्ताफळं उधळा... सगळं काही सुरळीत होईल.... अधिक मार्गदर्शन पट्टीचे स्युडो विचारवंत करतीलच. पुन्हा एकदा अभिनंदन! -(पक्का राडेबाज) ध. ---------------------------------------------------------------------- हल्ली दगडधोंड्यांवर डोकं आपटुन फार टेंगळं आली आहेत. तुर्त दगडांना पाझर फोडाण्याच्या प्रयत्नाचे काम प्रलंबीत आहे! धन्यवाद.

In reply to by धमाल मुलगा

अवलिया 16/11/2009 - 19:47
अधिक मार्गदर्शन पट्टीचे स्युडो विचारवंत करतीलच. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

सहज 16/11/2009 - 17:33
>पण सनदशीर मार्गाने बोलायला पण कोणी माझ्या बाजुने उभे राहिले नाही. आपल्यातच ही दुही का??? आजपासुन महाराष्ट्रात आपण मराठीमधे बोलणारा विक्रेता असेल तरच रिक्षा, केशकर्तन, भाजी (निखील यादी वाढव)इ इ सेवा, माल विकत घेउन मराठी व्यतिरिक्त अन्य भाषा बोलणार्‍यांकडून नाही. मिपाकर सहा हजार आहेत ना? करायचे का? चला हेही करुन पाहूया. सनदशीर मार्गाने? कबूल?????????

In reply to by सहज

दूध टाकणारे, इस्त्रीवाले, किरकोळ सामानाचे वाणी, होलसेलवाले कसे मिळवणार हो सहजकाका? शक्य असेल तिथे मराठी माणसाला मदत करा, मराठी व्यापार्‍याकडूनच माल घ्या हे मान्य आहे. आम्ही १० जाने २०१०च्या कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी सोलर गॉगल्स एका मराठी माणसाकडूनच घेणार आहोत. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 16/11/2009 - 17:42
हळुहळू कळेल. बाय द वे पुण्यात आमचा गवळी, वर्तमानपत्रवाला, केबलवाला,फुलवाला, भाजीवाला/ली, भांडीवाली मराठी मंडळी. कोपर्‍यावर औषधदुकानवाला मराठी, हॉटेलवाला शेट्टी(पण त्याला मराठीत बोलले तर चालते), भेळवाला मराठी, मिठाई-वडे-सामोसे वाला गुजराथी का मारवाडी(पण त्याला मराठीत बोलले तर चालते), किराणावाला देखील मारवाडी (पण त्याला मराठीत बोलले तर चालते), पण आता बिगबझार कोणाचे आहे? इस्त्रीवाला मराठी होता सध्या भैय्या आहे. त्याच्याशी मराठीतच बोलले पाहीजे.

In reply to by सहज

अशी परीस्थीती माझ्या आजुबाजुला मिळणे कठीण दिसते. मुंबई ठाणे दोन्ही कडचा अनुभव तसेच आहेत. माझ्या भागातले शिधा वाटपाचे दुकान (ज्याचा कडे रेशनचे काहिच नसते आणी बाकी माल असतो) सुद्धा अमराठी माणसाचेच आहे. पण एक उलटी बाजु घराच्या जवळच्या रिलायन्स फ्रेश/ डी मार्ट/ बिग बाजार मधे बरेच मराठी कर्मचारी आहेत. तिथे मराठी बोललेले चालते. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by निखिल देशपांडे

शाहरुख 17/11/2009 - 07:18
जेंव्हा "अरे, ही तुझी अस्मिता" असले सांगणारे कोणी नव्हते तेंव्हापासून आम्ही आमचे सगळे व्यवहार मराठी व्यापार्‍यांबरोबर करत आलेलो आहोत.

In reply to by निखिल देशपांडे

सूहास 17/11/2009 - 17:22
अरे ओ लल्लनवा . हमार मतलब पच्याक निखिलवा ..ई तो बडी माथा-पच्चीसी पच्याक करवा रहे हो भाई....उ का हे के आप जाकर देखियेगा उहाँ ..कहाँ....ईजवाडा जो हे हैद्राबाद पच्याक के तनिक आगे..हां अरे ऊं ही वो जो मिरचीवाला गाँव है पच्याक देखियेगा का गुंटुर कहत रहै उंका पच्याक हा उही ..तनिक चुना देना भाई ..फुथ..फुथ..ससुरा पान बनावत हो की का...ससुरा ईत्ता कत्ता का पुरा बिहार को खिलाना है का ..हां तो निखिलवा.... तो ऊ गुंटुर मां पच्याक जाकर पुछ लो के ईंहा कोई हिन्दी बोलत रहीं हे नाही...और हिन्दी पच्याक जो है हमार राष्टभाषा है की नाही... सू हा स...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रयत्न माझ्या लेव्हल ला चालुच आहे... आम्ही मित्रांनी हे ठरवुन खुप दिवस झालेत पण जरा ह्यात त्रास आहे. रिक्षा वाल्यांचा बाबतीत कठीण आहे.... खुप वेळ जातो रोजचा. पण सार्वजनिक स्थळी मराठीचा वापर थोडासा का होईना गेल्या वर्ष भरात वाढलाय असे वाटते. दोन मराठी माणसांनी तरी एकमेकांशी मराठीत बोलले पाहिजे ना निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by पर्नल नेने मराठे

पुण्याला या पुष्कळ मराठी भेळवाले आणि पाणीपुरीवाले मिळतील. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बोका 16/11/2009 - 21:33
...आम्ही १० जाने २०१०च्या कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी सोलर गॉगल्स एका मराठी माणसाकडूनच घेणार आहोत... आम्ही रेल्वेच्या मराठी क्लार्क कडून तीकीटे काढली पण तारीख चुकली वाटतं. मला वाटलं १५ ला ग्रहण आहे.

दशानन 16/11/2009 - 17:40
तु सटकला आहेस काय रे :? उच्चवंत... विचारवंत झालास की रे तु ;) ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

आपले 'राडेबाजातुन' 'विचारवंतात' झालेले 'परिवर्तन बघुन आपल्या विषयीचा आदर दुणावला. ह्या वर्षीचे 'सुधीर पाचलग' स्वांतसुखाय परिवर्तीत पारितोषीक आपणास देण्यात यावे अशी मी विनंती करत आहे. आपण दगड अथवा बटाट्यांचा वापर न करता, जगातील सर्वात धारधार असे जे शस्त्र , 'लेखणी'.. त्याचा वापर केलेला बघुन हृदय भरुन आले. नव विचारवंतात परिवर्तन झाल्याने आता पुढे काही दिवस 'विचार जंतांचा' त्रास होतच राहिल, तो कसा दुर करावा ह्याचे मार्गदर्शन विचारवंताकडुन होईलच, काळजी नसावी. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© पेशव्यांनी सहीत वाक्य लिहिणे बंद केले आहे. आमचे राज्य

टारझन 16/11/2009 - 17:42
निख्या .. फोडलंस .. तोडलंस मित्रा !! आपल्याला कोणी असं बोलायचं अजुन तरी डेरिंग केलं नाय राव ... पण बोलला की सगळे विचार गधडीच्या *डीत घालून .. त्यावेळी मला जे योग्य वाटेल ते मी करीन .. ते समाजाला/कायद्याला पोटो न पटो !! भांचोद बाझवला .. आहे काय न नाही काय !! कुठाय ते दुकान दाखव मला .. ह्या शनिवारी भादरून येऊ साल्यांची !!

In reply to by टारझन

ए अविनाश! ए पोकळे - पुनममधल्या हाका आठवताहेत? कसे हे अविनाश अन पोकळे आले तिथं माहिती आहे? काही वर्षांपुर्वी मी तिथं गेलो अन मराठीत ऑर्डर दिली तर लाईन मॅनेजर/ वेटर म्हणाले मराठी येत नाही. झाली भांडणं, आला अण्णा. तो पण मुंबईतुन नुकताच पुण्याला शिफ्ट झालेला अन त्याची पण मराठीची बोंब. म्हणाला मराठीत ऑर्डर दिली तर घेणारच नाही. दुसरीकडं जा! मग म्हणालो कि मी जातो पण तु हॉटेल आज रात्री बार बंद होईपर्यंत चालवणार असशील तर इमारतीचा, फर्निचर कटलरीचा अन तुझ्यासकट सगळ्या स्टाफचा विमा आत्ताच काढ. नंतर फार उशीर झालेला असेल अन तुमच्या सगळ्यांचे कुटुंबिय रस्त्यांवर येतील. बरीच भांडणं झाली. पुलाच्या वाडीवरची पोरंपण आवज ऐकुन आली. दोन महिन्यांनी परत तिथं गेलो तर सगळे लाईन मॅनेजर बदललेले. अन आता तर अण्णा पण अस्खलीत मराठी बोलतो. अगदी त्याच्या घरचे पण. तेव्हा पुनम ओस पडलेलं असायचं आता खचाखच भरतंय रोज. आता तो मला म्हणतो साहेब तेव्हा तुम्ही भांडला नसतात तर मी मराठीकडं लक्ष दिलं नसतं अन धंदा पण एव्हढा चालला नसता. तात्पर्य वेगळं सांगायला हवं?

मदनबाण 16/11/2009 - 18:03
छान लिहले आहेस... मुंबईत हिंदीला पर्याय नाही पण मराठीला आहे हे उघड सत्य आहे. मुंबईत मोबाईल सेवा देणार्‍या किती कंपन्या त्यांच्या कॉलसेंटर मधुन मराठीतुन माहिती देतात ? हिंदी आणि इंग्रजी हे २ पर्यांय आहेत्,मराठी नाही. तसा जर पर्यांय निर्माण झाला तर त्याचा फायदा मराठी तरुणांनाच रोजगार मिळण्यात नक्कीच होईल. पण या बद्धल विशेष काही होईल असे वाटत नाही कारण मराठी माणुस मराठीतुन बोलतोच कुठे ? जाता जाता :--- हल्ली जितके क्रेडिट कार्ड,पॉलिसीवाले इं. फोन करतात तेव्हा मला मराठीतुन सांगा माहिती असे त्यांना सांगितल्यावर समोरचा फोन लगेच बंद करतो.इतके वर्ष इथे राहुन व्यापार करतात पण राज्यभाषेत व्यवहार यांना करता येत नाही !!! (११ कोटी मराठी भाषिकां मधलाच एक) मदनबाण..... The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back. दशदिशांना गर्जू द्या मराठी बाणा :--- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=22148:2009-11-09-16-56-32&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3

In reply to by मदनबाण

स्वाती२ 16/11/2009 - 20:32
हिंदी आणि इंग्रजी पैकी एक पर्याय घ्यायचा. जिवंत माणसाने कॉल घेतला की मराठीत बोलायचे. त्यांना आपला धंदा हवा असेल तर ते नीट सेवा देतील. वाईट सेवा मिळाली तर त्याबद्दल तक्रार करायची. प्रत्येक मराठी माणसाने असे केले तर दखल घ्यावीच लागेल. ठाण्यात माझ्या आईच्या बाईला बँकेत खात उघडायचे होते तेव्हा हाच प्रकार. बाबा शुद्ध मराठीत बोलतायत हे पाहून आधी तुच्छ कटाक्ष. मग सरळ दुर्लक्ष. मग बाबांनी त्या बाईला इंग्रजीत झापलं. तक्रार करून बिझनेस दुसरीकडे नेइन म्हटल्यावर सपशेल शरणागती. परवा असाच एक टेलिमार्केटरचा फोन होता. आधी खोटा अमेरिकन अ‍ॅक्सेंट मग मुंबईला कॉल करतो म्हणाले तस म्हणाला मग हिंदीतच बोलतो चालेल ना. त्याला सांगितल मराठीत बोला तर मोडतोड करत बोलला.

In reply to by स्वाती२

सुबक ठेंगणी 17/11/2009 - 08:26
त्याला सांगितल मराठीत बोला तर मोडतोड करत बोलला.
जपानी लोकांकडून मी एक गोष्ट शिकले. मी काही चुकीचं जपानी वापरलं की लगेच समोरचा/ची मला "अगं म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का?" असं लगेच दुरुस्त जपानीत सांगतो/ते. आपल्यालाही आपली भाषा जगवण्यासाठी अशी "शहाणे करून सोडावे सकळ जन" भूमिका घेता येईल असं वाटतं. हां आता हे करताना आपला पेशन्स पणाला लागेल. पण घरी गेल्यावर नक्की करून पहाणार आहे. :) निखिल, अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर छान लिहिलं आहेस. लेखाचं शीर्षकही एकदम चपखल!

In reply to by सुबक ठेंगणी

हरकत नाही पण जे मुद्दमहून चुकीचे बोलतात त्यांचे काय? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुबक ठेंगणी 17/11/2009 - 09:58
त्यांना निर्विकार चेह-याने "तुम्ही नीट मराठीत सांगा मगच मी समजून घेईन" असं सांगीन. अर्थात, तिथेही असंच नेटाने बरोबर मराठीत सांगत रहाता येईल. शेवटी भाषा आपली आहे नां. :)

संतापजनक प्रकार. डोंबिवलीत तरी अजून अशी परिस्थिती आलेली नाही. सध्या तरी सगळे दुकानदार (मराठी वा अमराठी) मराठी बोलतात. वर म्हटल्या प्रमाणे आपण मराठीचा आग्रह सोडायचा नाही हे खरच पण - आप लोगो को मराठी बोलना छोडना चाहिये हे असं वाक्य समोर आल्यावर शांत बसण अशक्यच. बाकी लेख जबरदस्त आणि वरील सगळ्यांशी सहमत.

अवलिया 16/11/2009 - 18:32
काय रे डोक्यात पाणी झाले का रे ? हे काय खुळ काढलेस! अरे विचारवंतांच्या नाड्या सोडायला लागलास तु ? ऑ! काही लाज शरम आहे की नाही ? बाकी एकदम विनोदी लिखाण. बादरायण संबंध जोडण्यात हिंदी सिनिमाला स्पर्धा निर्माण झाल्याची प्रचिती देणारे. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

भोचक 16/11/2009 - 19:52
इकडे इंदौरमध्ये आमच्या लोकमान्य नगरात भाजीवाले सुद्धा मराठीत बोलण्याचा यत्न करतात. काय करणार सगळेच लोक मराठी ना. धंदा करायचा तर त्यांच्या 'ह्रदया' जवळ जायला पाहिजे . कॉलनीसमोरचे दोन्ही अमराठी दुकानदार यादी मराठीत लिहिली तरी वस्तू बरोबर घरी पोहचवतात. त्यातल्या एखाद्या पदार्थाचे नाव मराठीत लिहिले तरी काहीही बिघडत नाही. (राईच्या ऐवजी मोहरी लिहिलं तरी चालतं.) मराठी असे सगळे पदार्थ ठेवतात. चितळ्यांच्या बाकरवडीपासून आंजर्ल्याच्या आंबावडीपर्यंत सगळं काही आवर्जून ठेवतात. एवढंच काय पटेलच्या दुकानात तर यच्चयावत मराठी पदार्थ असतात. 'संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने मिळतात', पासून टिपीकल मराठी सणांविषयी असलेल्या सामानांची माहिती देणारे बोर्ड चक्क मराठीत लिहिलेले असतात. केशकर्तनवालाही अमराठी आहे, पण कॉलनीतलाच एकजण मी गेलो त्यादिवशी त्याच्याशी मराठीत बोलत होता, नि तोही जमेल त्या मराठीत त्याच्याशी बोलत होता. कॉलनीशी निगडीत बहुतांश लोक मराठी आहेत नि नसलेले मराठी जाणणारे आहेत. किंबहूना असावेत अशी अपेक्षा असते. आश्चर्य म्हणजे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इथे उभ्या असलेल्या अमराठी उमेदवाराने या कॉलनीत चक्क मराठीत प्रचारपत्रके वाटली होती. आता बोला. (भोचक) इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं! हा आहे आमचा स्वभाव

केस कर्तनालयाचं नाव लक्षात ठेवलं ना. पुढच्या वेळेस ठाण्याला येईन तेव्हा आपून पाहून घेऊ त्याला. त्याचं डो़कं विचाराने बदलू. :) बाय द वे, अशोक टॉकीज पासून रिक्षात बसून मी लै वेळेस एरोलीत उतरलो. पण मला एकबी हिंदी भाषेत बोलणारा नै भेटला. बहूतेक माझ्या अवताराकडे पाहून ते मराठीत बोलत असतील. :D बाकी चालू द्या...! -दिलीप बिरुटे

रेवती 16/11/2009 - 20:10
आपण मराठी बोलले पाहिजे आणि अमराठी लोकांना निदान ग्राहकांशी संवाद साधण्यापुरते तरी मराठी आलेच पाहिजे असा आग्रह धरल्यास काहीही चूक नाही. आपले अभिनंदन! आता प्रश्न असा आहे की आपले लोक्स जे राज्याबाहेर राहता ते स्थानिक भाषा थोडीतरी शिकतात का? आता आपण बाहेरच्यांना जो नियम लावतो तो आपल्यालाही लागू नाही का? मी हैद्राबादला असताना पहिल्या महिनाभरात १ ते १० आकडे, भाज्यांची, वाणसामानाची नावे तेलुगुमधून बोलून व्यवहार करायला शिकले होते. छोटी छोटी वाक्ये तरी त्यांच्या भाषेतून बोलता येणे महत्वाचे. याचा अतिरेक करत मी एकदा फळवाल्याशी मोठ्या कष्टाने संवाद साधला. तेवढ्यात दुसरी बाई आली व तिने मराठीतून बोलणे चालू केले व फळविक्रेत्यानेही मराठीतून उत्तरे दिली. मीएकदम चकित! हाच अनुभव आणखी एका दुकानात आला होता. रेवती

विकास 16/11/2009 - 20:24
वर प.रा. ने निखिलला म्हणले आहे की, "आपले 'राडेबाजातुन' 'विचारवंतात' झालेले 'परिवर्तन बघुन आपल्या विषयीचा आदर दुणावला." वास्तवीक माझ्या लेखी निखिलराव जास्तच हिंसक झाले आहेत. का म्हणून विचार करा? कारण इंग्रजीत वाक्य आहे की, "pen is mighter than sword" म्हणून! ;) थोडक्यात विचारवंत हे केवळ लेखणीच्या फटकार्‍याने जास्त हिंसा करू शकतात असे माझे स्पष्ट मत आहे. (म्हणून मी केवळ कळफळक वापरतो आणि स्वतःला विचारवंत समजत नाही :) ). असो, यातील मूळ मुद्याविषयी: भारतीयची आणि एकंदरीत शांततेचा अतिरेक करणार्‍यांची जगात कोठेही एक वृत्ती असते त्यात अल्पसंख्यांकांना नुसते संरक्षण देणेच नाही तर त्यांच्याशी मिळवून घेण्यासाठी जरूरीपेक्षा जास्तच तडजोड करणे हा प्रमुख भाग असतो. परीणामी हक्कांच्या तंबूतून अरबाची हकालपट्टी होते पण ते उशीरा समजते इतकेच. मग त्यावर अरब म्हणतो उंटाला कापून काढा. पण नंतर लक्षात येते की वाळवंटात अडकून बसू शकू :-) मला माहीत आहे की हे उदाहरण बादरायण संबंधाचे ठरू शकते म्हणून ;) पण त्यातील मूळ मुद्दा हाच माझ्या "वैचारीक" लेखनाचा पण मूळ मुद्दा होता: असे होऊ नये म्हणून सुरवातीपासून प्रयत्न करणे हे महत्वाचे असते. तसे होत नाही तेंव्हा होते ती फक्त राडेबाजी.... हे फक्त भाषेलाच लागू नाही तर जेंव्हा कुठल्याही धार्मिक घटकांचे लांगूलचालन होऊ लागते तेंव्हा त्याच्या क्रिया-प्रतिक्रीया या सर्व समाजाला भोगाव्या लागतात. ह्याला जबाबदार फक्त राजकारणी, विचारवंतच नसतात तर तर सर्व समाजच असतो. कुठलेही शस्त्र जर जास्त वापरले तर त्याची धार जाते. मग ती तलवार असोत अथवा अहींसा, स्वभाषेचे प्रेम अथवा परकीयांना विरोध. जेंव्हा राजकारणी अशी कुठलीही टोकाची भुमीका बाळगून आंदोलन करतो तेंव्हा नकळत स्वतःसाठी एक सभोवताली एक खंदक खोदून ठेवतो ज्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड होऊ शकते. आणि पडायचेच झाले तर स्वतःच्या स्वतःच तयार केलेल्या प्रतिमेला फोडण्याशिवाय पर्यायही रहात नाही. हा अगदी नजिकच्या काळातील ही इतिहास आहे. तरी देखील आत्ताच्या घडीस काही अपेक्षा असेल तर मनसेकडून (अर्थात राज ठाकरेंकडून) काहीतरी भरीव आणि "कन्स्ट्रक्टीव्ह" कार्यक्रम जनतेला दिसण्याची. अगदी मुंबईत मराठी कशी रहावी यावरूनही. ती केवळ बोलण्याने उरणार नाही तर नोकरीधंद्याने पण उरणार आहे. बदलणार्‍या जगात स्वत:चे स्थान टिकवण्यासाठी सामान्यांना प्रबोधन आणि प्रॅक्टीकल शिक्षण देण्याची गरज आहे. अर्थात एक नेता म्हणून दिशा देण्याचे काम आणि तसे विचार दाखवणे इतकी किमान अपेक्षा राज कडून बाळगायलाच हवी असे वाटते. कारण, तसे जेंव्हा होत नाही तेंव्हा गिरणगावे भकास होतात आणि अरूण गवळी अथवा तत्सम तयार होतात. इथे येणार्‍या सभासदास मराठीबद्दल उपदेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरी देखील व्यक्तीगत जीवनात काय करू शकतो यावर चर्चा होणे महत्वाचे आणि त्यात देखील आपण संपूर्ण समाजास (मराठी-अमराठी) कसे यात जाणीवेने एकत्र ठेवू शकू याचा पण विचार अपरीहार्य आहे असे वाटते. या धाग्यात त्या दष्टीने बरेच प्रतिसादा दिसले ज्यात आपण काय करावे यावर भर आहे आणि चर्चा अशीच सकारात्मक मार्गावर चालोत ही शुभेच्छा!

प्रभो 16/11/2009 - 21:18
निख्या मस्त रे... बाटाटे ठेवत जा जवळ.... :) आणी हो विचारवंत झालायस तर कर भरतोस का नाही आता?? --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

हर्षद आनंदी 17/11/2009 - 07:09
सकाळी सकाळी ईडली खाल्लीत, त्याचा परीणाम.. पोहे खाल्ले असतेत तर नक्की फोडला असतात. माणसाला मानेच्या वर डोके असते आणि त्याचा वापर फोडण्यासाठीच करतात असे एवढे दिवस समजत होतो.. हे विचार करण्याचे खूळ कुठुन शिरले राव तुमच्या डोक्यात? एखाद्या विकांताला कुठेतरी बसुन ह्यावर ईलाज करु, म्हणजे परत माणसात याल. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

समंजस 17/11/2009 - 11:36
मन परिवर्तन झाल्या बद्दल अभिनंदन =D> या पुढे चांगल्या मार्गानी विधायक कार्ये कशा प्रकारे करावी ह्याबद्दल विचारवंत (काय चुकलं, काय चुकीचं, ई. ई. सांगणारे) लोक नक्कीच मार्गदर्शन करतील. काळजी नसावी.

निख्या, तुझ्या लेखाला छान म्हणता येणार नाही कारण ती व्यथा आहे. कदाचित 'कातरवेळ' या नावाने अंमळ हळवे लेखन करुन तू दुसरी व्यथा मांडली असशील म्हणून निवांत वाचून प्रतिक्रिया द्यावी असा विचार करत होतो. पण आता वाचल्यावर लक्षात आले विषय जिव्हाळ्याचा आहे. असो. पण या विषयावर बोलणे बंद केले आहे वेळ आली की करु राडा. (राडेबाज अविचारवंत) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

sneharani 17/11/2009 - 14:17
परवाच आईस्क्रिम खाताना त्या दुकानातले काका म्हणाले, काय आजच्या कॉलेजच्या पोरी आल्यावर हिंदीमध्ये बोलायलाच सुरु करतात एक वेळ ते परलोक (परप्रांतीय) एखादा मराठी शब्द बोलतील. पण आजकाल मराठी माणसं हिंदी बोलतात, आता तुमच्या कॉलेजच्या पोरीच बघा. त्या काकांना मी सांगितल एकच लक्षात ठेवा काका, तुमच्या दुकानात कोणतीही गिर्‍हाईक येवोत, ते हिंदी बोलले तर तुम्ही मुद्दाम मराठीतुन बोला, समोरची व्यक्ती मराठी असेल ना तर नक्कीच मराठीत बोलेल.

मस्त कलंदर 17/11/2009 - 15:41
पुण्यात राहणारे आमचे सख्खे बंधुराज... त्याचं सततचं हिंदी नि माझं मराठी हा वाद नेहेमी घरात चालू असतो.... त्याला मराठीत चॅट करणं पकाऊ वाटतं.... नि हिंदीतून बोलायला माझं टाळकं सणकतं..... तसं मी त्याला ऐकायला लावतेच हा तर प्रश्नच नाही!!!!! :D बाकी सुबक म्हणते तसं "आपल्यालाही आपली भाषा जगवण्यासाठी अशी "शहाणे करून सोडावे सकळ जन" भूमिका घेता येईल असं वाटतं. हां आता हे करताना आपला पेशन्स पणाला लागेल." हे मी करतेच.. रिक्षावाल्याशी बोलायला सुरूवातच मी मुळात मराठीतून करते.... बर्‍यापैकी त्यालाही येत असते.... आणि नसेल... तरी मी ते मग मुद्दाम दामटवते.. सुदैवाने मी राहते त्या भागात मराठी-अमराठी सगळेच मराठी अगदी छान बोलतात.... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निखिल, आपले औरंगाबाद तसे परप्रांतीयापासून सुरक्षित म्हणावे लागेल. कारण अजून तितका प्रभाव नाही असे वाटते. [पाणीपुरी-फरशीवाले सोडले तर] औरंगाबाद आणि परिसरात निजामाची राजवट आणि ऐतिहासिक कारणांमुळे मराठी भाषेवर उर्दूचा प्रभाव आहेच. पण एक गोष्ट खरी की, शहरातील मुस्लीमांची संख्या आणि त्यामुळे बोलली जाणारी हिंदी, उर्दू यांचा प्रभाव काही भागात नक्कीच आहे. आणि तिथे मराठी बोलणारा हिंदीच बोलतो. तेव्हा हौसे-मौजेने हिंदी बोलणा-या औरंगाबादकरांनी मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तेव्हा हौसे-मौजेने हिंदी बोलणा-या औरंगाबादकरांनी मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे असे वाटते. असे खरच खुप दिवस झाले वाटते... माझ्या संपर्कात येणार्‍या औरंगाबादकरांना मी नेहमीच ह्या मुद्दाचे महत्व समजावुन सांगायचा प्रयत्न करतो. ह्यातुन एक विचार मनात येतो औरंगाबद सारखी शहरे जिथे अजुन तेवढेसे परप्रांतिय नाहिएत तिथल्या लोकांना मराठीतच बोलण्याचे महत्व समजावुन सांगण्यासाठी काय करीता येईल निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

मराठीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे जाणवून दिले की बरेच जण मराठी शिकतात असा माझा अनुभव आहे. मात्र ते पटवून देण्यात आपण कमी पडतो एवढे खरे. इंजिनिरिंगला असताना हॉस्टेलवर पीसीवर नाटक/सिनेमे चालू असायचे; यात नाटके मराठी आणि सिनेमे इंग्रजी/हिंदी असत; नाटके पाहून धोधो हसणारे इतर पब्लिक पाहून माझ्या बंगाली मित्राने मराठी शिकली. आज तो (लिंग-वचनांचा) घोळ करूनही अर्धाअर्धा तास कुठल्याही विषयावार सलग मराठीत बोलू शकतो. तेलगू सिनेमे पाहून पाहून आज अर्धा कर्नाटक तेलगू बोलू / समजू शकतो. कुठल्याही सरकारी अनुदानावर चालणार्‍या "राष्ट्रभाषा " समित्यांपेक्षाही मोठी कामगिरी बॉलिऊड्ने हिंदीच्या प्रसारासाठी केली आहे. आज आपण मराठीतले चांगले नाटक/सिनेमे आपण पाहून इतरांना उत्तेजित करू शकतो. (शिवाजीराजे बोलतोय मला प्रत्य्क्षात फार ग्रेट वाटला नाही पण हा पिच्चर बघायला अमराठी लोक आल्याचे ऐकून मात्र बराच आनंद वाटला होता.) थोडक्यात भाषाप्रसारात "मनोरंजन" फार मोठा घटक ठरू शकतो. पुण्यात हिंदी बोलली तर मामा लोक जास्तीला कापतात हे समजून एका अमराठी सहपाठ्याने मराठीचे धडे गिरवले होते. :) माझा तेलगू मॅनेजर पुण्यात असतानाची गंमत त्याने सांगितली होती. शॉपफ्लोरवर स्थानिक भाषा आली तर कामगारांना हॅण्डल करणे सोपे जाईल म्हणून त्याने मराठी शिकली होती. आणि हाताखाली जी लोक आहेत त्यांना तेलगू येते हे जेव्हा नोकरी सोडायच्या वेळेस समजले तेव्हा त्याने कपाळावर हात मारला होता. :D अवांतर: आज आलेल्या ढकलपत्रातून.. ... मराठीच बोला....
Get this widget | Track details | eSnips Social DNA

jaypal 17/11/2009 - 19:27
हे "त्या" सर्व परप्रांतियांना आपणच शिकवायला हवं. व्हेन यु आर इन रोम बिहेव्ह लाइक रोमन्स (पण ते जर शुध्द मराठीत बोलायला लागले तर "परप्रांतिय" ओळखणार कसे? आज ते निदान ओळखता तरी येतात. मराठीचा मुलामा लेउन अजुन पोखरतच राहतील. तो कुठला व्हायरस ट्रोजान का काय ते? अम्मळ बुचकळ्यातच आहे.) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

jaypal 17/11/2009 - 19:30
हे "त्या" सर्व परप्रांतियांना आपणच शिकवायला हवं. व्हेन यु आर इन रोम बिहेव्ह लाइक रोमन्स (पण ते जर शुध्द मराठीत बोलायला लागले तर "परप्रांतिय" ओळखणार कसे? आज ते निदान ओळखता तरी येतात. मराठीचा मुलामा लेउन अजुन पोखरतच राहतील. तो कुठला व्हायरस ट्रोजान का काय ते? अम्मळ बुचकळ्यातच आहे.) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

राधा१ 18/11/2009 - 09:31
मी मराठीची सुरवात माझ्या घरापासुन केली आहे घरी कोणीही येवो....मराठीच वापरायचे अगदी कचरावाल्यापासुन अयंगार बेकरी च्या काका पर्यंत..हा बहुदा त्या काकांना सुद्धा ते आवडत काका म्हटलेल आणि मराठी बोललेल. पण माझ आता ध्येय आहे आमचा पॅन्ट्री बॉय नरेश आणि आमचा पंजु कंपनी सेक्रटरी रवि.......(दोघे एका गावतले आहेत, आणि जाम मराठी कळत नाही अस सांगत फिरतात) जेव्हा मराठी बोलायला लाविन तेव्हा बर वाटेल...हा... :-) बाकी निखिल तुझा लेख मात्र झक्कासच आहे..परत परत विचार करायला लावला..आणि खरच असे अनुभव येतात सुद्धा..:-)
लेखनप्रकार
शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्‍या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!!

यम धर्म

विनायक प्रभू ·

अवलिया 03/11/2009 - 14:32
तुम्ही रिटायर होईपर्यंत ह्यातलाच कुणीतरी यम्.यल्.सी. यम्.यल्.ये. ,यम्.पी होउन शाळेतल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होइल. किंवा लोकांना मरणाची भिती दाखवुन विमा काढायला लावेल किंवा लोकांना नस्त्या बलामती दाखवुन समुपदेशक बनेल किंवा दलालस्ट्रीट वरच्या कंपन्यांचा एजंट बनुन आयपीओतुन पैसा लाटेल किंवा मराठीचा प्राध्यापक बनुन संस्कृत शिकणे कसे चुकीचे आहे हे सांगेल किंवा इथल्या स्पर्धेला भिवुन परदेशात दुय्यम दर्जाची नोकरी करेल किंवा...............!!!!!!!!! अक्षरशः शेकडो शक्यता आहेत मास्तर... तुम्ही फक्त एकच शक्यता धरत आहात. असो. सध्या भारतातील राजकारण्यांना काही करुन नावं ठेवायची आणि आपण किती धुतल्या तांदळाचे आहोत हे सांगायची फ्याशन आंतरजालावर आहे... तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल. ग्रेट !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by विनायक प्रभू

अवलिया 03/11/2009 - 15:14
शेकडोपैकी अजुन एक अशाच अमेरिका विरोधकाचा मित्र बनेल --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज 03/11/2009 - 14:52
मराठी मिडीयममधली का? वा वा लै भारी आहेत हो पोरं! मास्तर धुलाई संपवुन माझ्या कडे वळला. आता तो माझे दही करणार ह्याची मला खात्री झाली होती का बरे गेस्ट लेक्चररनी शिकवली होती का ही जुनी ट्रीक? ;-)

In reply to by सहज

आता तो माझे दही करणार ह्याची मला खात्री झाली होती
पण तो तुमचे 'दही' कशाला करेल ? तुमचे तुम्हाला 'दही' करता येत नाही का ?? ©º°¨¨°º© परायक प्रभु ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुनील 03/11/2009 - 16:40
फुकटात दही देणारे लोकही मिपावर आहेत, असे ऐकीवात आहे! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 03/11/2009 - 16:42
लेका पर्‍या ... तुला एवढाही माहित नाही का ? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला "विरजण वाला काका" होता !! -- ऊकळहप्ता आमच्या येथे सर्व मास्तरांचे "खात्रीशीर" दही करून मिळेल.

In reply to by टारझन

लेका पर्‍या ... तुला एवढाही माहित नाही का ? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला "विरजण वाला काका" होता !!
अहो टारयका महाप्रभु मग 'दही' ह्या शब्दा ऐवजी 'चक्का' हा शब्द वापरणे योग्य न्हवे का ? गुर्जीला लगेच दुरुस्ती करायला सांगा. ©º°¨¨°º© परायक युनिकोदा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by टारझन

मिसळभोक्ता 04/11/2009 - 00:30
उकळहप्ता हे जबरा आहे. मास्तरांचे दही होण्या ऐवजी चीज झाले. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सुनील 03/11/2009 - 16:29
मुले जर शाळेच्या वेळात, तास बुडवून हे करीत असतील, तर त्यांच्या पालकांना ह्याबद्दल कळवणे, हा उपाय योग्य. पण जर का, मुले शाळा न बुडवता हे करीत असतील, तर त्यात अयोग्य ते काय, ते समजले नाही. (म्हणजे, मिळालेल्या पैशाचा विनियोग ते उधळपट्टीत करीत असतील, तर त्यांना योग्य ती शिकवण जरूर द्यावी, पंणं मुदलात अशा तर्‍हेने पैसे कमवणे हेच अयोग्य आहे काय?) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

घरचे उधळपट्टीला पैसे देत नसणार याबाबतीत +१. मुलांनी डोकं चालवलं यासाठी +१ तास बुडवत नसतील तर +१ आणि झेंडे विकणं चूक नसेल तर +० पोरांनी किमान डोकं चालवलं याचा तरी विचार व्हावा. पोरांना डोकं आहे, ते योग्य त्या ठिकाणी चालावं यासाठी हा तक्रारखोर शिक्षक काही करणार का नुस्ती हाणामारी? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> पोरांना डोकं आहे, ते योग्य त्या ठिकाणी चालावं यासाठी हा तक्रारखोर शिक्षक काही करणार का नुस्ती हाणामारी? १००% सहमत !

In reply to by संदीप चित्रे

लवंगी 04/11/2009 - 03:49
किती हुशार आहेत पोरं! डोक नको तिकडे चाललय हे खर.. पण अशी हाणामारी करून त्यांना चुक कळणार आहे का? हेच प्रेमाने समजावल तर हीच अक्कल योग्य ठिकाणी वापरून चीज ( नाहितर किमान दहि-चक्का तरी नक्कीच) करतील

In reply to by विनायक प्रभू

अहो पण गुर्जी ज्यांना १५ ऑगस्ट आणी २६ जानेवारीला तिरंगा विकत घेउनच फडकवावा लागत असेल, गाडीला / सायकलला बांधावा लागत असेल त्या पोरांना झेंडा विकावा का विकु नये ह्याचे कारण / महत्व कसे माहिती असणार ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

स्वाती२ 03/11/2009 - 17:22
च्च! धडपड्या पोरांना मारून काय शिकवल त्या मास्तराने?

रेवती 03/11/2009 - 20:42
शाळेच्या शिक्षकांनी मारायला नको होते. मॉलसंस्कृतीकडे मोठे लोक (म्हणजे वयाने) ही आकर्षीत होतात तर अश्या विचित्र वयातील मुलांना फारसा दोष देता येणार नाही. त्यांना तिथले नक्की काय आवडते? फूडकोर्ट? चकचकीत दुकाने? कि वरवर दिसणारा भरपूर पैसा? प्रत्येक मुलाच्या स्वभावानुसार/वयानुसार प्रश्न वेगळ्याप्रकारे सोडवता येइल. पालकांना विश्वासात घेऊन सांगता येइल. मार्ग भरपूर आहेत पण आजकालची मराठी शाळांची परिस्थिती बघता (प्रभू मास्तरांनी वर्णन केल्यानुसार्....ढेकूण वगैरे) त्या शिक्षकांनी तरी काय काय करायचं? न मारता पालकांना सांगणे एवढे तरी ते नक्कीच करू शकतात. सुजाण पालक परिस्थिती ओळखून वागतील. रेवती

पक्या 03/11/2009 - 23:35
मुलांना मारणे चुकीचे आहे. हीच पोरे अमेरिकामधे असती तर ९११ फिरवला असता आणि मास्तर गजाआड गेला असता.

अवलिया 03/11/2009 - 14:32
तुम्ही रिटायर होईपर्यंत ह्यातलाच कुणीतरी यम्.यल्.सी. यम्.यल्.ये. ,यम्.पी होउन शाळेतल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होइल. किंवा लोकांना मरणाची भिती दाखवुन विमा काढायला लावेल किंवा लोकांना नस्त्या बलामती दाखवुन समुपदेशक बनेल किंवा दलालस्ट्रीट वरच्या कंपन्यांचा एजंट बनुन आयपीओतुन पैसा लाटेल किंवा मराठीचा प्राध्यापक बनुन संस्कृत शिकणे कसे चुकीचे आहे हे सांगेल किंवा इथल्या स्पर्धेला भिवुन परदेशात दुय्यम दर्जाची नोकरी करेल किंवा...............!!!!!!!!! अक्षरशः शेकडो शक्यता आहेत मास्तर... तुम्ही फक्त एकच शक्यता धरत आहात. असो. सध्या भारतातील राजकारण्यांना काही करुन नावं ठेवायची आणि आपण किती धुतल्या तांदळाचे आहोत हे सांगायची फ्याशन आंतरजालावर आहे... तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल. ग्रेट !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by विनायक प्रभू

अवलिया 03/11/2009 - 15:14
शेकडोपैकी अजुन एक अशाच अमेरिका विरोधकाचा मित्र बनेल --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज 03/11/2009 - 14:52
मराठी मिडीयममधली का? वा वा लै भारी आहेत हो पोरं! मास्तर धुलाई संपवुन माझ्या कडे वळला. आता तो माझे दही करणार ह्याची मला खात्री झाली होती का बरे गेस्ट लेक्चररनी शिकवली होती का ही जुनी ट्रीक? ;-)

In reply to by सहज

आता तो माझे दही करणार ह्याची मला खात्री झाली होती
पण तो तुमचे 'दही' कशाला करेल ? तुमचे तुम्हाला 'दही' करता येत नाही का ?? ©º°¨¨°º© परायक प्रभु ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुनील 03/11/2009 - 16:40
फुकटात दही देणारे लोकही मिपावर आहेत, असे ऐकीवात आहे! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 03/11/2009 - 16:42
लेका पर्‍या ... तुला एवढाही माहित नाही का ? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला "विरजण वाला काका" होता !! -- ऊकळहप्ता आमच्या येथे सर्व मास्तरांचे "खात्रीशीर" दही करून मिळेल.

In reply to by टारझन

लेका पर्‍या ... तुला एवढाही माहित नाही का ? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला "विरजण वाला काका" होता !!
अहो टारयका महाप्रभु मग 'दही' ह्या शब्दा ऐवजी 'चक्का' हा शब्द वापरणे योग्य न्हवे का ? गुर्जीला लगेच दुरुस्ती करायला सांगा. ©º°¨¨°º© परायक युनिकोदा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by टारझन

मिसळभोक्ता 04/11/2009 - 00:30
उकळहप्ता हे जबरा आहे. मास्तरांचे दही होण्या ऐवजी चीज झाले. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सुनील 03/11/2009 - 16:29
मुले जर शाळेच्या वेळात, तास बुडवून हे करीत असतील, तर त्यांच्या पालकांना ह्याबद्दल कळवणे, हा उपाय योग्य. पण जर का, मुले शाळा न बुडवता हे करीत असतील, तर त्यात अयोग्य ते काय, ते समजले नाही. (म्हणजे, मिळालेल्या पैशाचा विनियोग ते उधळपट्टीत करीत असतील, तर त्यांना योग्य ती शिकवण जरूर द्यावी, पंणं मुदलात अशा तर्‍हेने पैसे कमवणे हेच अयोग्य आहे काय?) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

घरचे उधळपट्टीला पैसे देत नसणार याबाबतीत +१. मुलांनी डोकं चालवलं यासाठी +१ तास बुडवत नसतील तर +१ आणि झेंडे विकणं चूक नसेल तर +० पोरांनी किमान डोकं चालवलं याचा तरी विचार व्हावा. पोरांना डोकं आहे, ते योग्य त्या ठिकाणी चालावं यासाठी हा तक्रारखोर शिक्षक काही करणार का नुस्ती हाणामारी? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> पोरांना डोकं आहे, ते योग्य त्या ठिकाणी चालावं यासाठी हा तक्रारखोर शिक्षक काही करणार का नुस्ती हाणामारी? १००% सहमत !

In reply to by संदीप चित्रे

लवंगी 04/11/2009 - 03:49
किती हुशार आहेत पोरं! डोक नको तिकडे चाललय हे खर.. पण अशी हाणामारी करून त्यांना चुक कळणार आहे का? हेच प्रेमाने समजावल तर हीच अक्कल योग्य ठिकाणी वापरून चीज ( नाहितर किमान दहि-चक्का तरी नक्कीच) करतील

In reply to by विनायक प्रभू

अहो पण गुर्जी ज्यांना १५ ऑगस्ट आणी २६ जानेवारीला तिरंगा विकत घेउनच फडकवावा लागत असेल, गाडीला / सायकलला बांधावा लागत असेल त्या पोरांना झेंडा विकावा का विकु नये ह्याचे कारण / महत्व कसे माहिती असणार ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

स्वाती२ 03/11/2009 - 17:22
च्च! धडपड्या पोरांना मारून काय शिकवल त्या मास्तराने?

रेवती 03/11/2009 - 20:42
शाळेच्या शिक्षकांनी मारायला नको होते. मॉलसंस्कृतीकडे मोठे लोक (म्हणजे वयाने) ही आकर्षीत होतात तर अश्या विचित्र वयातील मुलांना फारसा दोष देता येणार नाही. त्यांना तिथले नक्की काय आवडते? फूडकोर्ट? चकचकीत दुकाने? कि वरवर दिसणारा भरपूर पैसा? प्रत्येक मुलाच्या स्वभावानुसार/वयानुसार प्रश्न वेगळ्याप्रकारे सोडवता येइल. पालकांना विश्वासात घेऊन सांगता येइल. मार्ग भरपूर आहेत पण आजकालची मराठी शाळांची परिस्थिती बघता (प्रभू मास्तरांनी वर्णन केल्यानुसार्....ढेकूण वगैरे) त्या शिक्षकांनी तरी काय काय करायचं? न मारता पालकांना सांगणे एवढे तरी ते नक्कीच करू शकतात. सुजाण पालक परिस्थिती ओळखून वागतील. रेवती

पक्या 03/11/2009 - 23:35
मुलांना मारणे चुकीचे आहे. हीच पोरे अमेरिकामधे असती तर ९११ फिरवला असता आणि मास्तर गजाआड गेला असता.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काळा मिट्ट अंधार. अजुनही दहा मिनिटे होती तासिका संपायला. (आजकाल तास म्हणत नाहीत) विज कधी येणार ते माहीत नव्हते. मुले अंधारात कशी काय अभ्यास करतात कुणास ठाउक.? समोर बसलेला मास्तर तरणा होता. चेहेरा तरारलेला. मास्तरकीची चमक स्पष्ट दिसत होती. नेहेमीच्या विझलेल्या डोळ्यानी यंत्रवत काम करणार्‍या शिक्षकापेक्षा वेगळा. शाळा गोलमेज परिषदेच्या काळातली. अजुनही तशीच. १२ फुटावर छत. पत्र्याचे मोडके पंखे तुटकी बाके. माझ्या खुर्चीतल्या ढेकणाची चंगळ चालली होती. शाळेच्या कंपाउंड ला लागुन १७ माळ्याची टॉलेजंग इमारत दिसत होती. ही कुठली आपटे बुद्रुक गावातली शाळा नव्हती. अगदी मुंबईच्या १२००० स्क्वेअर फुट दराच्या उपन

हमारा बीज अभियान २

अजुन कच्चाच आहे ·

विकास 04/11/2009 - 05:25
रासायनीक खते आणि जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली बीजे यांच्यामुळे अनेक बदल घडत आहेत. त्यासंदर्भात अधिक माहीती लिहीता आली तर अवश्य पहा. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नसल्यास पाच वर्षे झाली तरी न होण्यामागे जनमताचा प्रभाव समजता येईल का? मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे?

अवलिया 04/11/2009 - 11:20
चांगली माहिती..... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज 04/11/2009 - 13:06
ह्या बिलाचे सध्या काय स्वरुप आहे? कोणत्या पक्षाची काय भुमीका आहे काही माहीती?

प्रलंबित रहाण्याची राजकीय्/आर्थिक कारणे, दबावगटांची त्यातील भुमिका वगैरे विषयांवरही उहापोह वाचायला आवडेल. शेतकरी नेतेही या विषयावर मुग गिळुन गप्प आहेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चे पण तसेच आहे. आपण या विषयावर अभ्यासपुर्ण लिहित असल्याने अश्या मुद्यांचेपण परामर्श घ्यावेत ही विनंती. लेख आवडला हे वेगळे सांगायला हवे असे वाटत नाही.

मदनबाण 04/11/2009 - 20:51
चांगली माहिती दिल्याबद्धल धन्यवाद... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

जालाच्या दुनियेला नवा वाटणाऱ्या विषयावर ही मिपाकरांनी दाखवलेल्या इंटरेस्ट बद्दल धन्यवाद. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नाही. आत्ता त्या समीतीचे रिकमंडेशनस् तयार झाले आहेत. या वेळी तो संमत होण्याचे चान्सेस आहेत. मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे? या बिलाचे लिखाण व भाषा पाहीली तर हे बिल कोणा एका कंपनीनेच लिहून घेतल्या सारखे वाटते, इतके की त्याला MONSANTO BILL म्हणावेसे वाटते. या संदर्भात आणखी बरेच लिहीण्यासारखे आहे. जमेल तसे लिहीनच. ................. अजून कच्चाच आहे.

विकास 04/11/2009 - 05:25
रासायनीक खते आणि जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली बीजे यांच्यामुळे अनेक बदल घडत आहेत. त्यासंदर्भात अधिक माहीती लिहीता आली तर अवश्य पहा. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नसल्यास पाच वर्षे झाली तरी न होण्यामागे जनमताचा प्रभाव समजता येईल का? मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे?

अवलिया 04/11/2009 - 11:20
चांगली माहिती..... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज 04/11/2009 - 13:06
ह्या बिलाचे सध्या काय स्वरुप आहे? कोणत्या पक्षाची काय भुमीका आहे काही माहीती?

प्रलंबित रहाण्याची राजकीय्/आर्थिक कारणे, दबावगटांची त्यातील भुमिका वगैरे विषयांवरही उहापोह वाचायला आवडेल. शेतकरी नेतेही या विषयावर मुग गिळुन गप्प आहेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चे पण तसेच आहे. आपण या विषयावर अभ्यासपुर्ण लिहित असल्याने अश्या मुद्यांचेपण परामर्श घ्यावेत ही विनंती. लेख आवडला हे वेगळे सांगायला हवे असे वाटत नाही.

मदनबाण 04/11/2009 - 20:51
चांगली माहिती दिल्याबद्धल धन्यवाद... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

जालाच्या दुनियेला नवा वाटणाऱ्या विषयावर ही मिपाकरांनी दाखवलेल्या इंटरेस्ट बद्दल धन्यवाद. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नाही. आत्ता त्या समीतीचे रिकमंडेशनस् तयार झाले आहेत. या वेळी तो संमत होण्याचे चान्सेस आहेत. मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे? या बिलाचे लिखाण व भाषा पाहीली तर हे बिल कोणा एका कंपनीनेच लिहून घेतल्या सारखे वाटते, इतके की त्याला MONSANTO BILL म्हणावेसे वाटते. या संदर्भात आणखी बरेच लिहीण्यासारखे आहे. जमेल तसे लिहीनच. ................. अजून कच्चाच आहे.
3

आप्ले भेन्डीभावु

यन्ना _रास्कला ·

पाषाणभेद 01/11/2009 - 20:44
आव दाजीबा, आजून काय तरी ल्याहा ना अनिसं बद्दल. त्यांच्यावाले जादूचे प्रयोग कश्ये करत्यात, त्येंला शासनाकून काय पैका मिळत्यो का? का लोकवर्गणीवरच काम करीत्यात तुमी लोकं त्ये. बाकी आजून २१ व्या शतकातबी अंधशेद्धा बी घालवाया लागती म्हनजेच आजून ती हाये ह्ये लई वंगाळ काम हाय बगा. आता कालपरवा ईस्त्रो चे नवीन शास्त्रज्ञ आध्येक्श झाले. त्यांनी तर तराजूत तोलून त्यांच्यावाली 'तुला' करून घ्येतली. मला सांगा ही अंधशेद्धा न्हाय तर काय वो? कायतरीच आपल. माला तर वाटत की त्ये लोकं वरती राकेट सोडत्यात तवा नारळ फोडत आसतील आन राकेट थोडं तिरप करत आसतील. तिरप का म्हून विचारत्या? आवो, आपली बजाज ची स्कूटर नाय का आपन स्टारट करायच्या आधी तिरपी करतो ? तसं . समजलं? आसती एकेकाची अंधशेद्धा - आपली शेद्धा वो दुसरं काय? -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

In reply to by पाषाणभेद

आव दाजीबा, आजून काय तरी ल्याहा ना अनिसं बद्दल. जादा काय लिहित नाय पन दाभोल्करजी नरेद्रम्हाराजाना दिल्लेल च्यालेन्ज आजुन त्यानी स्वीकरलेल नाय यातच सगल काय आल. बाकी आजून २१ व्या शतकातबी अंधशेद्धा बी घालवाया लागती म्हनजेच आजून ती हाये ह्ये लई वंगाळ काम हाय बगा. लोक आमाला बोल्तात तुमी लोक फ्कत हींदु बाबा पाहाता. बंगाली बाबाना पाहात नाय पन आपले हिंदु लोकान्चे बाबा बख्ख्ळ सोकाव्लेत. जाम पैसा पन करुन र्‍हाय्लेत. आता रामद्येव बाबाच पाहा ना. स्विझर्लंड्ला जमिनीचा तुकडा घेत्लाय त्यानी. सनातनवाले तर तालिबानीच झालेलेत. माला तर वाटत की त्ये लोकं वरती राकेट सोडत्यात तवा नारळ फोडत आसतील आन राकेट थोडं तिरप करत आसतील. त्येला नारल वाढवन बोल्तत आप्ल्यात. जावु द्या हो कायच नाय तर गरिब नारलवाल्याचा धंदा होतो. कोनाच काय्च नुक्सान नाय. लोक नारल घरी न्येतात, चांग्ल आहे. चांग्ल आहे. आपली बजाज ची स्कूटर नाय का आपन स्टारट करायच्या आधी तिरपी करतो ? तसं . समजलं? नाय समजल. आक्षी डिटेलामधी सांन्गा. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

In reply to by यन्ना _रास्कला

पाषाणभेद 02/11/2009 - 19:48
"जादा काय लिहित नाय पन दाभोल्करजी नरेद्रम्हाराजाना दिल्लेल च्यालेन्ज आजुन त्यानी स्वीकरलेल नाय यातच सगल काय आल." च्यालेन्ज ?? कोनी दिलेलं? दाभोल्करजी नरेद्रम्हाराजाना दिल्लेल ? की त्यांनी अंधश्र्येद्दा वाल्यांना दिल्येल्म? उस्कटून सांगा ना. "आपली बजाज ची स्कूटर नाय का आपन स्टारट करायच्या आधी तिरपी करतो ? तसं . समजलं?" आपला ज्योक क्येला ओ. ------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

In reply to by पाषाणभेद

च्यालेन्ज ?? कोनी दिलेलं? वरल्या लेखामधी दिलेलया लिन्का पाहायच्या ना. http://narendradabholkar.blogspot.com/ */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

JAGOMOHANPYARE 02/11/2009 - 13:47
आता आम्च्या आमच्यात भान्डन झाली म्हनुन काम करत नाय. सुरुवात करताना नारळ फोडला नसणार, म्हणून असं झालं असणार.. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

In reply to by JAGOMOHANPYARE

सुरुवात करताना नारळ फोडला नसणार, म्हणून असं झालं असणार.. लोकान्मधे भान्डनाची सुरुवात नारल फोडुन कर्तात काय. आयकावे त्ये नवलच म्हनायचे झाले. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

In reply to by यन्ना _रास्कला

JAGOMOHANPYARE 02/11/2009 - 15:18
भांडणाची सुरुवात करताना नव्हे हो,अनिसचे काम सुरु करायच्या आधी नारळ फोडला नसणार तुम्ही ... रामदेव बाबा अनिसच्या तिढ्यात कसा काय आला बुवा? का आता योग, आयुर्वेद हेही सगळं अंधश्रद्धाच ? *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

नौन व्हेज खानार्‍या लोकान्ना आप गन्दगी खाते हो बोल्तात. हि आन्धश्रध्धा नाय काय. आयुर्वेद बोल्त मासे खा आनी मटान पन खा. पन निट शिज्वुन खा. तुमच्या रामदेव बाबान आयुर्वेदाच पुस्तक वाचताना हा धडा वाचलाच नाय वाट्त. मोहनभावु तुमी सोड्ल का वशट खान रामदेव्बाबाच्या प्रेमापायी. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

JAGOMOHANPYARE 02/11/2009 - 16:47
मोहनभावु तुमी सोड्ल का वशट खान रामदेव्बाबाच्या प्रेमापायी. म्या निस्तं वरन भात, पालापाचोळा आनि पोल्या खातय..... वशट खातच नाय तर काय सोडनार? *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

In reply to by JAGOMOHANPYARE

म्या निस्तं वरन भात, पालापाचोळा आनि पोल्या खातय..... आस घास्पुस खावुन राहानार्‍याच पायच पकड्तो शीध्धा. बोला पुन्ड्ली कवर दे हारी विठ्ल.. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

पाषाणभेद 01/11/2009 - 20:44
आव दाजीबा, आजून काय तरी ल्याहा ना अनिसं बद्दल. त्यांच्यावाले जादूचे प्रयोग कश्ये करत्यात, त्येंला शासनाकून काय पैका मिळत्यो का? का लोकवर्गणीवरच काम करीत्यात तुमी लोकं त्ये. बाकी आजून २१ व्या शतकातबी अंधशेद्धा बी घालवाया लागती म्हनजेच आजून ती हाये ह्ये लई वंगाळ काम हाय बगा. आता कालपरवा ईस्त्रो चे नवीन शास्त्रज्ञ आध्येक्श झाले. त्यांनी तर तराजूत तोलून त्यांच्यावाली 'तुला' करून घ्येतली. मला सांगा ही अंधशेद्धा न्हाय तर काय वो? कायतरीच आपल. माला तर वाटत की त्ये लोकं वरती राकेट सोडत्यात तवा नारळ फोडत आसतील आन राकेट थोडं तिरप करत आसतील. तिरप का म्हून विचारत्या? आवो, आपली बजाज ची स्कूटर नाय का आपन स्टारट करायच्या आधी तिरपी करतो ? तसं . समजलं? आसती एकेकाची अंधशेद्धा - आपली शेद्धा वो दुसरं काय? -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

In reply to by पाषाणभेद

आव दाजीबा, आजून काय तरी ल्याहा ना अनिसं बद्दल. जादा काय लिहित नाय पन दाभोल्करजी नरेद्रम्हाराजाना दिल्लेल च्यालेन्ज आजुन त्यानी स्वीकरलेल नाय यातच सगल काय आल. बाकी आजून २१ व्या शतकातबी अंधशेद्धा बी घालवाया लागती म्हनजेच आजून ती हाये ह्ये लई वंगाळ काम हाय बगा. लोक आमाला बोल्तात तुमी लोक फ्कत हींदु बाबा पाहाता. बंगाली बाबाना पाहात नाय पन आपले हिंदु लोकान्चे बाबा बख्ख्ळ सोकाव्लेत. जाम पैसा पन करुन र्‍हाय्लेत. आता रामद्येव बाबाच पाहा ना. स्विझर्लंड्ला जमिनीचा तुकडा घेत्लाय त्यानी. सनातनवाले तर तालिबानीच झालेलेत. माला तर वाटत की त्ये लोकं वरती राकेट सोडत्यात तवा नारळ फोडत आसतील आन राकेट थोडं तिरप करत आसतील. त्येला नारल वाढवन बोल्तत आप्ल्यात. जावु द्या हो कायच नाय तर गरिब नारलवाल्याचा धंदा होतो. कोनाच काय्च नुक्सान नाय. लोक नारल घरी न्येतात, चांग्ल आहे. चांग्ल आहे. आपली बजाज ची स्कूटर नाय का आपन स्टारट करायच्या आधी तिरपी करतो ? तसं . समजलं? नाय समजल. आक्षी डिटेलामधी सांन्गा. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

In reply to by यन्ना _रास्कला

पाषाणभेद 02/11/2009 - 19:48
"जादा काय लिहित नाय पन दाभोल्करजी नरेद्रम्हाराजाना दिल्लेल च्यालेन्ज आजुन त्यानी स्वीकरलेल नाय यातच सगल काय आल." च्यालेन्ज ?? कोनी दिलेलं? दाभोल्करजी नरेद्रम्हाराजाना दिल्लेल ? की त्यांनी अंधश्र्येद्दा वाल्यांना दिल्येल्म? उस्कटून सांगा ना. "आपली बजाज ची स्कूटर नाय का आपन स्टारट करायच्या आधी तिरपी करतो ? तसं . समजलं?" आपला ज्योक क्येला ओ. ------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

In reply to by पाषाणभेद

च्यालेन्ज ?? कोनी दिलेलं? वरल्या लेखामधी दिलेलया लिन्का पाहायच्या ना. http://narendradabholkar.blogspot.com/ */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

JAGOMOHANPYARE 02/11/2009 - 13:47
आता आम्च्या आमच्यात भान्डन झाली म्हनुन काम करत नाय. सुरुवात करताना नारळ फोडला नसणार, म्हणून असं झालं असणार.. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

In reply to by JAGOMOHANPYARE

सुरुवात करताना नारळ फोडला नसणार, म्हणून असं झालं असणार.. लोकान्मधे भान्डनाची सुरुवात नारल फोडुन कर्तात काय. आयकावे त्ये नवलच म्हनायचे झाले. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

In reply to by यन्ना _रास्कला

JAGOMOHANPYARE 02/11/2009 - 15:18
भांडणाची सुरुवात करताना नव्हे हो,अनिसचे काम सुरु करायच्या आधी नारळ फोडला नसणार तुम्ही ... रामदेव बाबा अनिसच्या तिढ्यात कसा काय आला बुवा? का आता योग, आयुर्वेद हेही सगळं अंधश्रद्धाच ? *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

नौन व्हेज खानार्‍या लोकान्ना आप गन्दगी खाते हो बोल्तात. हि आन्धश्रध्धा नाय काय. आयुर्वेद बोल्त मासे खा आनी मटान पन खा. पन निट शिज्वुन खा. तुमच्या रामदेव बाबान आयुर्वेदाच पुस्तक वाचताना हा धडा वाचलाच नाय वाट्त. मोहनभावु तुमी सोड्ल का वशट खान रामदेव्बाबाच्या प्रेमापायी. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

JAGOMOHANPYARE 02/11/2009 - 16:47
मोहनभावु तुमी सोड्ल का वशट खान रामदेव्बाबाच्या प्रेमापायी. म्या निस्तं वरन भात, पालापाचोळा आनि पोल्या खातय..... वशट खातच नाय तर काय सोडनार? *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

In reply to by JAGOMOHANPYARE

म्या निस्तं वरन भात, पालापाचोळा आनि पोल्या खातय..... आस घास्पुस खावुन राहानार्‍याच पायच पकड्तो शीध्धा. बोला पुन्ड्ली कवर दे हारी विठ्ल.. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.
लेखनप्रकार
जामच पाठी लाग्ले.लिव्हा कायत्री म्हनुन. काय लिहाव ते कायच कळेना. मग मनाताल आपन ज्या सौस्थेच काम कर्तो त्येच्याविश्यीच लिहिल तर. त्येव्हड्च माहितीच आदान आनी परदान. मी पुर्वी माहाराष्ट्र अनिसच काम करत होतो. महाराष्ट्र अनिस हि नरेन्द्रजी दाभोलकरान्ची सौस्था आसुन तिचा श्या* दा* यान्च्या नुस्त्या अनिसशी कायच संबंध नाय.

एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.

पाषाणभेद ·

टारझन 28/10/2009 - 20:50
पँन्टीची मी सळावर घडी करतो व ती पँन्ट कॉटवरील गादी खाली एखादा दिवस ठेवतो. त्याच पॅंटीला महिन्यातून एखाद्यावेळी सळ चांगले रहावे म्हणून धुतल्यानंतर ईस्तरी करतो.
हॅहॅहॅ ... हॅहॅहॅ ... काय हो श्री पाषाणभेद ? पाषाण-खेड

In reply to by टारझन

श्री टारझन, प्यांट ह्या शब्दाचे लिंग स्त्रिलिंग आहे. (प्यांट घातला नव्हे, घातली) तेव्हा स्त्रिलिंगी असलेल्या ह्या वस्राचे 'प्यांटी' असे मराठीकरण केल्यास त्यात काही चूक नाही. त्यातून कोणते लिंग ते अचूक कळते.

In reply to by निमीत्त मात्र

गणपा 28/10/2009 - 21:59
मान्य मात्रसाहेब, पण पँन्टीची म्हणण्या पेक्षा प्याँटची /पॅंटची म्हटल तर जास्त योग्य वाटेल. बाकी व्याकरणातल आपल्याला काही कळत नाही. बाकी मिपाकर व्याकरण आणि शुद्धलेखन फाट्यावर मारतात...

In reply to by निमीत्त मात्र

टारझन 28/10/2009 - 21:51
श्री निमित्त मात्र ,
'प्यांटी' असे मराठीकरण केल्यास त्यात काही चूक नाही. त्यातून कोणते लिंग ते अचूक कळते.
अच्छा .. कशातून लिंग अचुक कळते म्हणालात ? असो ... आपल्याला लिंगाशी खेळण्यात बराच रस दिसतो ... बाकी मी व्याकरणा बद्दल काही म्हणालो नाही बरंका .. फक्त हॅहॅहॅ केलं .. आता हॅहॅहॅ ही काही कविता नाही .. ज्यातून खरा-खोटा अर्थ काढला जायला =)) - बेशुद्ध छात्र

In reply to by टारझन

धमाल मुलगा 28/10/2009 - 21:58
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) श्री. टार्‍या मेल्या.... आत्ता चचलो असतो इतकी बेक्कार कॉफी नरड्यात अडकली!

In reply to by धमाल मुलगा

ऍडीजोशी 28/10/2009 - 22:58
च्यायला हा टार्‍या १ नंबरचा हि&हि आहे :) :) :) :)

In reply to by धमाल मुलगा

घाटावरचे भट 29/10/2009 - 18:20
मा. श्री. धमालराव, आपण काय ऑफिसात सारखी कॉफीच पीत असता काय? नाही जेव्हा बघावं तेव्हा कॉफी नरड्यात अडकते, कीबोर्डवर फुर्रर्र करून सांडते वगैरे म्हणून विचारलं...

In reply to by घाटावरचे भट

टारझन 29/10/2009 - 18:27
लेका .. धम्या ऑफिस मधे काय करतो असं तुला वाटलं ? गॅरेज वाल्याचे हात दिवस भर ग्रीस न ऑइल ने मळलेलेच असतात . -- घाटावरचा पाटा

In reply to by घाटावरचे भट

धमाल मुलगा 29/10/2009 - 18:32
श्री.घाटावरचे भट, माफ करा पण हा प्रश्न फारच वैयक्तिक होतो आहे असं नाही का वाटत? तरीही देतो उत्तर, होय मी हापिसात सारखं कॉफीच पित असतो. माझ्या डेस्कावर कॉफी व्हेंडिंगमशीनची पाईपलाईन आहे. आपणांस काही त्रास? धन्यवाद. -धमाल अर्धमात्रे.

In reply to by धमाल मुलगा

सर्वश्री अर्धपात्रे आणि घाटावरचे पाट, रा.रा. तात्या यांनी स्वतःच्या मिळकतीतील काही हिश्याचा व्यय करून आपणांस सर्व (काही अश्लाघ्य सोडून) प्रकारच्या व्यक्तीगत संवादासाठी खरडवहीची व्यवस्था करून दिली आहे. आपण त्याचा उपयोग का करत नाही आहात. अदिती (जेव्हा जोक्स संपतात तेव्हा धमाल्याची कॉफीही उडून संपलेलीच असते.)

In reply to by टारझन

अवलिया 29/10/2009 - 10:50
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --गलित गात्र ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by टारझन

हि & हि सम्राट टारझना अरे आवर रे स्वतःला ! हा टार्‍या साला कधी कधी बेक्कार 'अन-आवरेबल' होतो !! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रभो 29/10/2009 - 14:57
हि & हि सम्राट टारझना अरे आवर रे स्वतःला ...तोपर्यन्त आमचा _/\_ घ्या... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by निमीत्त मात्र

विजुभाऊ 29/10/2009 - 09:23
चूक प्यान्ट हा लिंग मुक्त शब्द आहे.( उभयलिंगी म्हणाना) हल्ली स्त्री आणि पुरुषानी घालायच्या प्यान्टीत काहीच फरक नसतो. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

>> हल्ली स्त्री आणि पुरुषानी घालायच्या प्यान्टीत काहीच फरक नसतो. काही काय मालक? फरक असतोच की. मटेरीयल सेम असेल पण आकारात फरक असतोच. :) का अजून फरक जाणवला नाहीये? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

प्यांटीला विस्त्री करताना सावद र्‍हावे. विल्याष्टिक असेल तर अगदी जपुन नाडी असेल तर काय वांदा नाई. परवाच आमच्या यका क्वाश्चुम डिजाइनरला ईचारल जीनच्या प्यांटीमदुन नाडी ववता येईन का? हिकडुन घालायची आन तिकडुन काडायची हाय काय नाई काय? म्हनल पायजे तर जीनची नाडी वव. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील 29/10/2009 - 06:50
मी स्वत: जिन्स पँन्ट ३ /४ दिवस वापरतो. (सलग दिवस नाही हो. मधे मधे.) पँन्ट धुतली की चुरगळते. मग मी जुना उपाय अवलंबतो. पँन्टीची मी सळावर घडी करतो व ती पँन्ट कॉटवरील गादी खाली एखादा दिवस ठेवतो. त्याच पॅंटीला महिन्यातून एखाद्यावेळी सळ चांगले रहावे म्हणून धुतल्यानंतर ईस्तरी करतो. मी स्वतः जीन्स ७-८ वेळा वापरतो (सलग नाही, मधे मधे). हां आता एखाद दिवशी जीन्स घालून बारमध्ये गेलो तर मात्र (सिगरेटचा वास भरल्यामुळे) ती जीन्स पुन्हा धुवावी लागते, ते वेगळे. दुसरे म्हणजे, मी जीन्सला कधीही इस्त्री करीत नाही, कारण जीन्सला इस्त्री हा प्रकार अनावश्यक आहे, असे माझे मत आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

पाषाणभेद 31/10/2009 - 09:15
वा सुनील राव आपण खरेच पर्यावरणवादी आहात. कुणीतरी माझ्यासारखा विचार करतो व ते सार्वजनीकरीत्या प्रकट करतो हे पाहून आनंद झाला. बरेचशे बॅचलर टाईप लोकांनाही धुणे, इस्त्री करणे याचा तिटकारा असतो. त्या लोकांसाठी या विचारांचे लेबल लावून जर त्यांनी जिन्स कापडाबाबत जर वरील विचार अंमलात आणले तर बरेच सामाजीक काम होईल, नाही का? -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

सूहास 29/10/2009 - 18:41
कारण जीन्सला इस्त्री हा प्रकार अनावश्यक आहे>>> चुकुन ईस्त्री हा शब्द स्त्री वाचला गेला... सू हा स... (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा

टारझन 28/10/2009 - 20:50
पँन्टीची मी सळावर घडी करतो व ती पँन्ट कॉटवरील गादी खाली एखादा दिवस ठेवतो. त्याच पॅंटीला महिन्यातून एखाद्यावेळी सळ चांगले रहावे म्हणून धुतल्यानंतर ईस्तरी करतो.
हॅहॅहॅ ... हॅहॅहॅ ... काय हो श्री पाषाणभेद ? पाषाण-खेड

In reply to by टारझन

श्री टारझन, प्यांट ह्या शब्दाचे लिंग स्त्रिलिंग आहे. (प्यांट घातला नव्हे, घातली) तेव्हा स्त्रिलिंगी असलेल्या ह्या वस्राचे 'प्यांटी' असे मराठीकरण केल्यास त्यात काही चूक नाही. त्यातून कोणते लिंग ते अचूक कळते.

In reply to by निमीत्त मात्र

गणपा 28/10/2009 - 21:59
मान्य मात्रसाहेब, पण पँन्टीची म्हणण्या पेक्षा प्याँटची /पॅंटची म्हटल तर जास्त योग्य वाटेल. बाकी व्याकरणातल आपल्याला काही कळत नाही. बाकी मिपाकर व्याकरण आणि शुद्धलेखन फाट्यावर मारतात...

In reply to by निमीत्त मात्र

टारझन 28/10/2009 - 21:51
श्री निमित्त मात्र ,
'प्यांटी' असे मराठीकरण केल्यास त्यात काही चूक नाही. त्यातून कोणते लिंग ते अचूक कळते.
अच्छा .. कशातून लिंग अचुक कळते म्हणालात ? असो ... आपल्याला लिंगाशी खेळण्यात बराच रस दिसतो ... बाकी मी व्याकरणा बद्दल काही म्हणालो नाही बरंका .. फक्त हॅहॅहॅ केलं .. आता हॅहॅहॅ ही काही कविता नाही .. ज्यातून खरा-खोटा अर्थ काढला जायला =)) - बेशुद्ध छात्र

In reply to by टारझन

धमाल मुलगा 28/10/2009 - 21:58
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) श्री. टार्‍या मेल्या.... आत्ता चचलो असतो इतकी बेक्कार कॉफी नरड्यात अडकली!

In reply to by धमाल मुलगा

ऍडीजोशी 28/10/2009 - 22:58
च्यायला हा टार्‍या १ नंबरचा हि&हि आहे :) :) :) :)

In reply to by धमाल मुलगा

घाटावरचे भट 29/10/2009 - 18:20
मा. श्री. धमालराव, आपण काय ऑफिसात सारखी कॉफीच पीत असता काय? नाही जेव्हा बघावं तेव्हा कॉफी नरड्यात अडकते, कीबोर्डवर फुर्रर्र करून सांडते वगैरे म्हणून विचारलं...

In reply to by घाटावरचे भट

टारझन 29/10/2009 - 18:27
लेका .. धम्या ऑफिस मधे काय करतो असं तुला वाटलं ? गॅरेज वाल्याचे हात दिवस भर ग्रीस न ऑइल ने मळलेलेच असतात . -- घाटावरचा पाटा

In reply to by घाटावरचे भट

धमाल मुलगा 29/10/2009 - 18:32
श्री.घाटावरचे भट, माफ करा पण हा प्रश्न फारच वैयक्तिक होतो आहे असं नाही का वाटत? तरीही देतो उत्तर, होय मी हापिसात सारखं कॉफीच पित असतो. माझ्या डेस्कावर कॉफी व्हेंडिंगमशीनची पाईपलाईन आहे. आपणांस काही त्रास? धन्यवाद. -धमाल अर्धमात्रे.

In reply to by धमाल मुलगा

सर्वश्री अर्धपात्रे आणि घाटावरचे पाट, रा.रा. तात्या यांनी स्वतःच्या मिळकतीतील काही हिश्याचा व्यय करून आपणांस सर्व (काही अश्लाघ्य सोडून) प्रकारच्या व्यक्तीगत संवादासाठी खरडवहीची व्यवस्था करून दिली आहे. आपण त्याचा उपयोग का करत नाही आहात. अदिती (जेव्हा जोक्स संपतात तेव्हा धमाल्याची कॉफीही उडून संपलेलीच असते.)

In reply to by टारझन

अवलिया 29/10/2009 - 10:50
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --गलित गात्र ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by टारझन

हि & हि सम्राट टारझना अरे आवर रे स्वतःला ! हा टार्‍या साला कधी कधी बेक्कार 'अन-आवरेबल' होतो !! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रभो 29/10/2009 - 14:57
हि & हि सम्राट टारझना अरे आवर रे स्वतःला ...तोपर्यन्त आमचा _/\_ घ्या... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by निमीत्त मात्र

विजुभाऊ 29/10/2009 - 09:23
चूक प्यान्ट हा लिंग मुक्त शब्द आहे.( उभयलिंगी म्हणाना) हल्ली स्त्री आणि पुरुषानी घालायच्या प्यान्टीत काहीच फरक नसतो. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

>> हल्ली स्त्री आणि पुरुषानी घालायच्या प्यान्टीत काहीच फरक नसतो. काही काय मालक? फरक असतोच की. मटेरीयल सेम असेल पण आकारात फरक असतोच. :) का अजून फरक जाणवला नाहीये? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

प्यांटीला विस्त्री करताना सावद र्‍हावे. विल्याष्टिक असेल तर अगदी जपुन नाडी असेल तर काय वांदा नाई. परवाच आमच्या यका क्वाश्चुम डिजाइनरला ईचारल जीनच्या प्यांटीमदुन नाडी ववता येईन का? हिकडुन घालायची आन तिकडुन काडायची हाय काय नाई काय? म्हनल पायजे तर जीनची नाडी वव. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील 29/10/2009 - 06:50
मी स्वत: जिन्स पँन्ट ३ /४ दिवस वापरतो. (सलग दिवस नाही हो. मधे मधे.) पँन्ट धुतली की चुरगळते. मग मी जुना उपाय अवलंबतो. पँन्टीची मी सळावर घडी करतो व ती पँन्ट कॉटवरील गादी खाली एखादा दिवस ठेवतो. त्याच पॅंटीला महिन्यातून एखाद्यावेळी सळ चांगले रहावे म्हणून धुतल्यानंतर ईस्तरी करतो. मी स्वतः जीन्स ७-८ वेळा वापरतो (सलग नाही, मधे मधे). हां आता एखाद दिवशी जीन्स घालून बारमध्ये गेलो तर मात्र (सिगरेटचा वास भरल्यामुळे) ती जीन्स पुन्हा धुवावी लागते, ते वेगळे. दुसरे म्हणजे, मी जीन्सला कधीही इस्त्री करीत नाही, कारण जीन्सला इस्त्री हा प्रकार अनावश्यक आहे, असे माझे मत आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

पाषाणभेद 31/10/2009 - 09:15
वा सुनील राव आपण खरेच पर्यावरणवादी आहात. कुणीतरी माझ्यासारखा विचार करतो व ते सार्वजनीकरीत्या प्रकट करतो हे पाहून आनंद झाला. बरेचशे बॅचलर टाईप लोकांनाही धुणे, इस्त्री करणे याचा तिटकारा असतो. त्या लोकांसाठी या विचारांचे लेबल लावून जर त्यांनी जिन्स कापडाबाबत जर वरील विचार अंमलात आणले तर बरेच सामाजीक काम होईल, नाही का? -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

सूहास 29/10/2009 - 18:41
कारण जीन्सला इस्त्री हा प्रकार अनावश्यक आहे>>> चुकुन ईस्त्री हा शब्द स्त्री वाचला गेला... सू हा स... (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे. आज पराशेठ चा ताईचा सल्ला वाचला अन मला माझी ताई लिहीत असणार्‍या 'साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला' याची आठवण झाली. हा सल्ला जरी हलकाफूलका, खेळकर वातावरणात लिहीला गेला तरी त्यात माझ्या मते एक अतिशय चांगला सल्ला दिला गेला आहे. आजकाल सगळीकडे विज, पाणी यांच्या भविष्यातील टंचाईबद्दल बोलले जाते. तस पाहिले तर या दोन्ही गोष्टी आपण फारच हलक्या घेतो.

आनंदी आनंद गडे

विनायक प्रभू ·

sneharani 27/10/2009 - 13:09
वडिल आणि चिंरजीवातील प्रेम वाढते ते बहुतेक अश्याच हलक्या फुलक्या प्रेमळ प्रसंगानी... छान :)

सहज 27/10/2009 - 13:36
>naughty होउन आनंदी राहाणे चांगले की knotty राहुन जिंदगी बरबाद करणे चांगले हे तुच ठरव. वाह वाह! टाळीचे वाक्य!!! हॅ हॅ हॅ शॉन कॉनेरी बापच, प्रभुसर देखील बापमाणूस!!!

In reply to by टारझन

प्रभो 27/10/2009 - 14:59
सहमत ! ©º°¨¨°º© नालायक प्रभो©º°¨¨°º© ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by विसुनाना

अवलिया 27/10/2009 - 13:46
हेच बोलतो. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विसोबा खेचर 27/10/2009 - 13:46
आणि तुला एक सांगु आनंदाबद्दल. naughty होउन आनंदी राहाणे चांगले की knotty राहुन जिंदगी बरबाद करणे चांगले हे तुच ठरव. चिरंजिव हसले.
क्या बात है! :) तात्या.

वाहवा मास्तर आपले क्रिप्टीक तर क्या केहेने. जिथे सारी क्रिप्टीक संपतात तिथून परबूभाय चालू होतात. जियो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

आनंदाचे क्षण स्मरणात असतात पण लिहूनही ठेवायला पाहिजे. कधी तरी अस्वस्थक्षणी वह्याची पानं उघडायची, पुन्हा आनंद देणार्‍या क्षणाचा आस्वाद गालातल्या गालात हसत घ्यायचा....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन 27/10/2009 - 22:59
>>आनंदाचे क्षण स्मरणात असतात पण लिहूनही ठेवायला पाहिजे. ??? लिहुन ठेवायचे ? अहो जिवनातल्या कसल्याही प्रसंगात ज्यांचे विस्मरण होणार नाही ते आनंदाचे क्षण, मग ते विसरु नये म्हणुन लिहुन ठेवताल तर आनंदाचे क्षण कसले. अर्थात आपण स्मरणात असतात हे लिहले आहे हे मान्य पण लिहुन ठेवायचे हे वाचुन अंमळ गंमत वाटली ... बाकी परभुभाईचा लेख उत्तम , नेहमीसारखाच... आमची आनंदाच्या क्षणाची व्याख्या : " जिवनातले असे काही क्षण की ज्यांची आठवण कुठेही म्हणजे अगदी कुठेही; मग ते हापीसातल्या गंभीर डिस्कशनमध्ये, बसमध्ये, रस्त्यावर, रात्री झोपताना अंधार्‍या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली अगदी कुठे कुठेही आली ही स्वतःशीच खुदकन हसता आले पाहिजे, हे आनंदाचे क्षण. मग त्यावर आश्चर्यचकिच होऊन पाहणार्‍या आसपासच्या नादान आणि अजाण जन्तेकडे पाहुन बेफिकीर हसणे हा ही आनंदाच क्षण की ... " आठवा बरं तुम्हाला असे अस्थायी खुदकन हसु कधी फुटले आहे, तुम्हाला नक्कीच तुमचा आनंदाचा क्षण त्यावेळी आठवला असेल. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by छोटा डॉन

>>स्मरणात असतात हे लिहले आहे हे मान्य पण लिहुन ठेवायचे हे वाचुन अंमळ गंमत वाटली ... चालायचेच, पसंद अपनी खयाल अपना अपना. स्मरणात असतात ते क्षण आनंद देतातच. पण, काही प्रसंग ज्या नोंदी आपण केल्या आहेत आणि त्या वाचतांना ती वह्यांची पाने खूप आनंद देतात असे माझे वयक्तीक मत आहे. -दिलीप बिरुटे (कधीमधी वह्यांची पाने उचकून गालातल्या गालात हसणारा)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ बिरूटे सांभाळून.
पण, काही प्रसंग ज्या नोंदी आपण केल्या आहेत आणि त्या वाचतांना ती वह्यांची पाने खूप आनंद देतात असे माझे वयक्तीक मत आहे.
वयक्तिक नाही वैयक्तिक. विटावाल्यांचे पुनरागमन झाले आहे.

In reply to by छोटा डॉन

रात्री झोपताना अंधार्‍या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली अगदी कुठे कुठेही आली ही स्वतःशीच खुदकन हसता आले पाहिजे, हे आनंदाचे क्षण. मग त्यावर आश्चर्यचकिच होऊन पाहणार्‍या आसपासच्या नादान आणि अजाण जन्तेकडे पाहुन बेफिकीर हसणे हा ही आनंदाच क्षण की ... "
रात्री झोपताना अंधार्‍या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली पाहणारी नादान आणि अजाण जनता? [(

In reply to by निमीत्त मात्र

छोटा डॉन 27/10/2009 - 23:45
>>रात्री झोपताना अंधार्‍या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली पाहणारी नादान आणि अजाण जनता? :) असो, काही गोष्टी ह्या केवळ शब्दात पकडायच्या नसतात एवढेच सांगतो, भावना समजुन घ्या, न घेतल्यासही काही हरकत नाही. बाकी ह्या निमीत्ताने उगाच काथ्याकुट करण्याची आमची अजिबातच इच्छा नाही हे मात्र जरुर नमुद करतो ;) ------ ( स्पष्टिकरण मात्र ) छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

धमाल मुलगा 27/10/2009 - 19:46
च्यायला, बोले तो बाप्पू ऐसा होना मंगताय :) बाप्पू हय के दोस्त मालुम नै पडना मंगताय :) आमच्याकडं कोणे एके काळी माझ्या खोलीच्या दारावर मी नाझी स्वस्तिक लावलं होतं आणि तिर्थरुपांना 'Herr Dad' असं लिहिलेलं होतं ;) त्या काळाची आठवण आली! :|

चतुरंग 27/10/2009 - 20:29
मस्तच हो परबूभाय! तुमचा लेक आणि तुम्ही दोघेही भाग्यवान आणि असे बापलेक असतील तर ती माउलीसुद्धा भाग्यवानच! :)

मिसळभोक्ता 27/10/2009 - 21:57
अच्छा लिखेला है ! बाकी नुकतेच पौगंडावस्था प्राप्त झालेले चिरंजीव, आणि गेली अनेक वर्षे पौगंडावस्थेत असलेले मास्तर ! इंपीडन्स म्याच होणारच ! कसे ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

वेताळ 27/10/2009 - 23:33
मस्त लेखन मास्तर्......मास्तरार्नी काहीही लिहले तरी आपल्याला जाम आवडते.एकदम मनाला जावुन भिडते.मास्तर तुमच्या चिरंजीवाचा हेवा वाटतो......अजुन येवु दे लिखाण . वेताळ

sneharani 27/10/2009 - 13:09
वडिल आणि चिंरजीवातील प्रेम वाढते ते बहुतेक अश्याच हलक्या फुलक्या प्रेमळ प्रसंगानी... छान :)

सहज 27/10/2009 - 13:36
>naughty होउन आनंदी राहाणे चांगले की knotty राहुन जिंदगी बरबाद करणे चांगले हे तुच ठरव. वाह वाह! टाळीचे वाक्य!!! हॅ हॅ हॅ शॉन कॉनेरी बापच, प्रभुसर देखील बापमाणूस!!!

In reply to by टारझन

प्रभो 27/10/2009 - 14:59
सहमत ! ©º°¨¨°º© नालायक प्रभो©º°¨¨°º© ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by विसुनाना

अवलिया 27/10/2009 - 13:46
हेच बोलतो. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विसोबा खेचर 27/10/2009 - 13:46
आणि तुला एक सांगु आनंदाबद्दल. naughty होउन आनंदी राहाणे चांगले की knotty राहुन जिंदगी बरबाद करणे चांगले हे तुच ठरव. चिरंजिव हसले.
क्या बात है! :) तात्या.

वाहवा मास्तर आपले क्रिप्टीक तर क्या केहेने. जिथे सारी क्रिप्टीक संपतात तिथून परबूभाय चालू होतात. जियो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

आनंदाचे क्षण स्मरणात असतात पण लिहूनही ठेवायला पाहिजे. कधी तरी अस्वस्थक्षणी वह्याची पानं उघडायची, पुन्हा आनंद देणार्‍या क्षणाचा आस्वाद गालातल्या गालात हसत घ्यायचा....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन 27/10/2009 - 22:59
>>आनंदाचे क्षण स्मरणात असतात पण लिहूनही ठेवायला पाहिजे. ??? लिहुन ठेवायचे ? अहो जिवनातल्या कसल्याही प्रसंगात ज्यांचे विस्मरण होणार नाही ते आनंदाचे क्षण, मग ते विसरु नये म्हणुन लिहुन ठेवताल तर आनंदाचे क्षण कसले. अर्थात आपण स्मरणात असतात हे लिहले आहे हे मान्य पण लिहुन ठेवायचे हे वाचुन अंमळ गंमत वाटली ... बाकी परभुभाईचा लेख उत्तम , नेहमीसारखाच... आमची आनंदाच्या क्षणाची व्याख्या : " जिवनातले असे काही क्षण की ज्यांची आठवण कुठेही म्हणजे अगदी कुठेही; मग ते हापीसातल्या गंभीर डिस्कशनमध्ये, बसमध्ये, रस्त्यावर, रात्री झोपताना अंधार्‍या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली अगदी कुठे कुठेही आली ही स्वतःशीच खुदकन हसता आले पाहिजे, हे आनंदाचे क्षण. मग त्यावर आश्चर्यचकिच होऊन पाहणार्‍या आसपासच्या नादान आणि अजाण जन्तेकडे पाहुन बेफिकीर हसणे हा ही आनंदाच क्षण की ... " आठवा बरं तुम्हाला असे अस्थायी खुदकन हसु कधी फुटले आहे, तुम्हाला नक्कीच तुमचा आनंदाचा क्षण त्यावेळी आठवला असेल. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by छोटा डॉन

>>स्मरणात असतात हे लिहले आहे हे मान्य पण लिहुन ठेवायचे हे वाचुन अंमळ गंमत वाटली ... चालायचेच, पसंद अपनी खयाल अपना अपना. स्मरणात असतात ते क्षण आनंद देतातच. पण, काही प्रसंग ज्या नोंदी आपण केल्या आहेत आणि त्या वाचतांना ती वह्यांची पाने खूप आनंद देतात असे माझे वयक्तीक मत आहे. -दिलीप बिरुटे (कधीमधी वह्यांची पाने उचकून गालातल्या गालात हसणारा)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ बिरूटे सांभाळून.
पण, काही प्रसंग ज्या नोंदी आपण केल्या आहेत आणि त्या वाचतांना ती वह्यांची पाने खूप आनंद देतात असे माझे वयक्तीक मत आहे.
वयक्तिक नाही वैयक्तिक. विटावाल्यांचे पुनरागमन झाले आहे.

In reply to by छोटा डॉन

रात्री झोपताना अंधार्‍या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली अगदी कुठे कुठेही आली ही स्वतःशीच खुदकन हसता आले पाहिजे, हे आनंदाचे क्षण. मग त्यावर आश्चर्यचकिच होऊन पाहणार्‍या आसपासच्या नादान आणि अजाण जन्तेकडे पाहुन बेफिकीर हसणे हा ही आनंदाच क्षण की ... "
रात्री झोपताना अंधार्‍या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली पाहणारी नादान आणि अजाण जनता? [(

In reply to by निमीत्त मात्र

छोटा डॉन 27/10/2009 - 23:45
>>रात्री झोपताना अंधार्‍या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली पाहणारी नादान आणि अजाण जनता? :) असो, काही गोष्टी ह्या केवळ शब्दात पकडायच्या नसतात एवढेच सांगतो, भावना समजुन घ्या, न घेतल्यासही काही हरकत नाही. बाकी ह्या निमीत्ताने उगाच काथ्याकुट करण्याची आमची अजिबातच इच्छा नाही हे मात्र जरुर नमुद करतो ;) ------ ( स्पष्टिकरण मात्र ) छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

धमाल मुलगा 27/10/2009 - 19:46
च्यायला, बोले तो बाप्पू ऐसा होना मंगताय :) बाप्पू हय के दोस्त मालुम नै पडना मंगताय :) आमच्याकडं कोणे एके काळी माझ्या खोलीच्या दारावर मी नाझी स्वस्तिक लावलं होतं आणि तिर्थरुपांना 'Herr Dad' असं लिहिलेलं होतं ;) त्या काळाची आठवण आली! :|

चतुरंग 27/10/2009 - 20:29
मस्तच हो परबूभाय! तुमचा लेक आणि तुम्ही दोघेही भाग्यवान आणि असे बापलेक असतील तर ती माउलीसुद्धा भाग्यवानच! :)

मिसळभोक्ता 27/10/2009 - 21:57
अच्छा लिखेला है ! बाकी नुकतेच पौगंडावस्था प्राप्त झालेले चिरंजीव, आणि गेली अनेक वर्षे पौगंडावस्थेत असलेले मास्तर ! इंपीडन्स म्याच होणारच ! कसे ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

वेताळ 27/10/2009 - 23:33
मस्त लेखन मास्तर्......मास्तरार्नी काहीही लिहले तरी आपल्याला जाम आवडते.एकदम मनाला जावुन भिडते.मास्तर तुमच्या चिरंजीवाचा हेवा वाटतो......अजुन येवु दे लिखाण . वेताळ
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाबा, तुझे आनंदाचे सर्वोकृष्ट क्षण कुठले? चिरंजिवानी विचारले. हा प्रश्न कट्टा झाल्यावर त्याने विचारला होता म्हणुन लगेच उत्तर दिले नाही. कधी पटात घुसेल त्याचा नेम नाही. कट्ट्याला तात्या,सर्वसाक्षी,जोशीबुवा आणि रामदास होते. खाना खजाना साठी सौ .दिमतीला होती. कट्टा होत असताना चिरंजिव कट्ट्याला पाठ करुन गुगलत बसले होते. तु सांग बघु? मी प्रतिप्रश्न केला. तेवढाच विचार करायला वेळ. तुम्ही सर्वजण सगळेजण बागडत होतात बाबा. अगदी कॉलेज कुमारांसारखे. मला मजा आली. तुम्ही तर सर्व नॉटी मोड मधे होता..

(बहुधा)

चेतन ·

दशानन 23/10/2009 - 17:38
अरे ! कुणाचाच प्रतिसाद नाही.... असे मोकळा धागा जाऊ देणे आमच्या संस्कृती मध्ये बसत नाही ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

दशानन 23/10/2009 - 17:38
अरे ! कुणाचाच प्रतिसाद नाही.... असे मोकळा धागा जाऊ देणे आमच्या संस्कृती मध्ये बसत नाही ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
काव्यरस
क्रांती ताईंची सुंदर गझल बहुधा वाचुन लिहण्याचा मोह आवरला नाही :( त्यांना त्याचे मोहरणे रुचलेच नसावे त्यांचे त्याचे बंध कधी जुळलेच नसावे बंधाचे हे नाव ठाकरे, गोजिरवाणे, भावा- र्थाचे बीज इथे रुजलेच नसावे भावांनी तोडली, जपावी, असली नाती, नेते मन त्यांचे, महाभारतच बघावे !

हमारा बिज अभियान

अजुन कच्चाच आहे ·

In reply to by श्रावण मोडक

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यू. हे जिएम पिकांबद्दलच लिहीलय. वांगी ही सुरवात आहे. याचाही सगळ्यात जास्त फायदा सिड कं आणि तणनाशक कं ला होणार आहे. तोटा होईल तो आपल्या पुढील पिढ्यांना. ................. अजून कच्चाच आहे.

मदनबाण 20/10/2009 - 23:11
उत्तम माहिती... अजुन यावर जरुर लिहावे ही विनंती... जगभरात आधीच अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांना विरोध होत आहे. फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इ. देशात जनुकबदल पिकांना पुर्णपणे बंदी घातलेली आहे. गोरे शहाणे आहेत आणि आपण ? --- मध्यंतरी एका बातमीत इंजेक्शन देऊन मोठे केलेले दुधी भोपळे पाहिले होते... कॅन्सर होणार नाहीतर काय !!! मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

चतुरंग 20/10/2009 - 23:12
वाण हे संपूर्णपणे स्वामित्व निर्मितीसाठीच निर्माण झालेले आहे ह्यात शंकाच नाही! प्रत्येक गोष्टीत व्यापारीकरण बघणार्‍या कंपन्यांच्या सुपीक डोक्यातले हे पिल्लू भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला फारच घातक ठरणार ह्यात शंका नाही. आपण सर्वांनी ह्या जे.मॉ. धान्य प्रकाराचा कडाडून निषेध करायला हवा ह्यात शंका नाही! मोन्सांटो ह्या बलाढ्य कंपनीचे मुख्यालय असलेल्या खुद्द अमेरिकेतच 'ऑर्गॅनिक कंझ्यूमर्स असोसिएशन' ने 'मिलिअन्स अगेन्स्ट मोन्सांटो' नावाने एक ई-पत्रक काढून थेट मोन्सांटोच्या अध्यक्षांनाच फॅक्स करण्याचे सुरु केले आहे. हा दुवा पहा. चतुरंग

चतुरंग 20/10/2009 - 23:38
बरीच माहिती उपलब्ध आहे. प्रदूषणाचे अनेक खटले ह्या कंपनीविरुद्ध अमेरिकेतच सेटल केले गेलेत. कंपनीचा एक डायरेक्टर काय म्हणतो हे पहा - Phil Angell, Monsanto's director of corporate communications (referring to the U.S. Food and Drug Administration) explained the company's regulatory philosophy to Michael Pollan in 1998: “ Monsanto should not have to vouchsafe the safety of biotech food. Our interest is in selling as much of it as possible. Assuring its safety is FDA's job.[22] ह्यातल्या अधोरेखित वाक्यावरुन कंपनीच्या एकूण 'लोकहितवादी' विचारसरणीची कल्पना यावी! चतुरंग

सहज 21/10/2009 - 08:56
विषय गंभीर आहे खरा. यावर वेळोवेळी आम्हाला माहीती देत रहा. नगदी बाजारपेठेत(जंकफूडने ओसंडून वहाणारे मॉल्स) उपलब्ध अन्नधान्याचे प्रमाण (गरजेपेक्षा जास्त की कसे) तसेच नासाडी खूप कमी केली तर नैसर्गीक शेतीने (संकरीत बियाणे, रासायनीक खत न वापरता)उत्पन्न होणारे अन्न जगाला पुरेसे असेल काय? यावर काही संशोधन झाले आहे काय? नाहीतर गरीब देशांना अन्न नसेल या भितीपोटी(बागुलबुवा) रासायनीक शेतीला पर्याय नसेल असेच समजले जाईल. व आहे ते दुष्टचक्र/परिणाम सुरुच राहील. शिवाय आजकाल इंधनासाठी मोठी सुपीक जमीन वापरली जात आहे त्याचाही भार असणारच. नवोदयसारख्या संस्था ज्या भारतातील अनेक राज्यात खेड्यात बियाणे बँक, ऑर्गॅनीक शेती माध्यमातुन नैसर्गीक शेती टिकवून ठेवायचे काम करत आहेत, वाचुन बरे वाटते अर्थात त्याचा प्रभाव किती आहे ते माहीत नाही. वाढावा ही सदिच्छा! भारतातील कृषी विद्यापीठे, शेतकरी संघटना यावर काहीतरी चांगली उपाययोजना करत असाव्यात. हा भाबडा आशावाद नाही ना?

लिहिला आहे. बरीच माहिती मिळते तो वाचुन. हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती याचे अनेक फायदे-तोटे आहेत हे तर निर्विवाद सत्य आहेच. पण गेल्या काही वर्षात मी महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शेतकर्‍यांशी जे शिळोप्याचे बोलणे केले त्यातुन असे लक्षात आले की या पद्धतीने उत्पादन वाढले तरी क्रॉप पॅटर्न बदलतोय आणि त्यामुळे काही विशिष्ठ क्रॉप किंवा वाण नामशेष होताहेत. आधी हायब्रीड आणि नंतर जीएम बेण्यांच्या वाढत्या वापराने स्थानिक वाण नष्ट झाल्याची बरीच उदाहरणे आहेत आणि ती बाब चिंताजनक वाटते. त्याशिवाय विशेषतः दुसर्‍या हरित क्रांतीमधील बेण्यांबाबत शेतकर्‍यांकडुन जो मुद्दा समोर आला तो असा की या बेण्यांची `गॅरंटी' मिळत नाही अन त्यात बियाणे पोचे निघण्याचे प्रमाण मोठे असते. यातील खरे-खोटे मला माहिती नाही कारण या विषयातले मला काही कळत नाही. याबाबतही माहिती मिळेल काय?

महेश हतोळकर 21/10/2009 - 13:43
Appropriate Rural Technology Institute ही संस्था बियाणांच्या देशी वाणांबद्दल आणि संबंधीत शेती तंत्राबद्दल बरच संशोधन करते. त्यांना दोनदा अंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मागे एकदा मायबोलीवर आनंद कर्वेंची मुलाखत वाचली होती. त्यात त्यांनी वरील सर्व धोक्यांबद्दल खूप काही सांगीतले आहे.

वेदश्री 21/10/2009 - 14:07
याबाबत मला याआधी काहीच माहिती नसल्याने खूप उपयुक्त माहिती सहज समजेल अशा शब्दात मिळाली. धन्यवाद. आणिक काही माहिती मिळाल्यास तीही देत राहू शकलात तर खूप चांगले होईल. यावेळी गावी गेल्यावर अय्यरमामाला गाठून माझ्या गावाच्या आसपासची माहिती काढावी म्हणते.

आनंद 21/10/2009 - 18:16
गुजरात मध्ये बेकायदेशीर BT Cotton बियाणा मुळे कापसाचे प्रचंड उत्पादन होत आहे.अर्थात त्यामुळे महिको मोन्साटा चे नुकसान होत आहे. कंपनी च्या दरा पेक्षा १/८ ते १/४ दराने बियाणे विकले जाते.बहुदा टर्मिनेटर बियाणांचा उपयोग होत नसावा, किंवा आपल्या जुगाड टेक्नॉलॉ़जी पुढे या कंपन्यांनी हात टेकले आहेत.

In reply to by श्रावण मोडक

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यू. हे जिएम पिकांबद्दलच लिहीलय. वांगी ही सुरवात आहे. याचाही सगळ्यात जास्त फायदा सिड कं आणि तणनाशक कं ला होणार आहे. तोटा होईल तो आपल्या पुढील पिढ्यांना. ................. अजून कच्चाच आहे.

मदनबाण 20/10/2009 - 23:11
उत्तम माहिती... अजुन यावर जरुर लिहावे ही विनंती... जगभरात आधीच अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांना विरोध होत आहे. फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इ. देशात जनुकबदल पिकांना पुर्णपणे बंदी घातलेली आहे. गोरे शहाणे आहेत आणि आपण ? --- मध्यंतरी एका बातमीत इंजेक्शन देऊन मोठे केलेले दुधी भोपळे पाहिले होते... कॅन्सर होणार नाहीतर काय !!! मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

चतुरंग 20/10/2009 - 23:12
वाण हे संपूर्णपणे स्वामित्व निर्मितीसाठीच निर्माण झालेले आहे ह्यात शंकाच नाही! प्रत्येक गोष्टीत व्यापारीकरण बघणार्‍या कंपन्यांच्या सुपीक डोक्यातले हे पिल्लू भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला फारच घातक ठरणार ह्यात शंका नाही. आपण सर्वांनी ह्या जे.मॉ. धान्य प्रकाराचा कडाडून निषेध करायला हवा ह्यात शंका नाही! मोन्सांटो ह्या बलाढ्य कंपनीचे मुख्यालय असलेल्या खुद्द अमेरिकेतच 'ऑर्गॅनिक कंझ्यूमर्स असोसिएशन' ने 'मिलिअन्स अगेन्स्ट मोन्सांटो' नावाने एक ई-पत्रक काढून थेट मोन्सांटोच्या अध्यक्षांनाच फॅक्स करण्याचे सुरु केले आहे. हा दुवा पहा. चतुरंग

चतुरंग 20/10/2009 - 23:38
बरीच माहिती उपलब्ध आहे. प्रदूषणाचे अनेक खटले ह्या कंपनीविरुद्ध अमेरिकेतच सेटल केले गेलेत. कंपनीचा एक डायरेक्टर काय म्हणतो हे पहा - Phil Angell, Monsanto's director of corporate communications (referring to the U.S. Food and Drug Administration) explained the company's regulatory philosophy to Michael Pollan in 1998: “ Monsanto should not have to vouchsafe the safety of biotech food. Our interest is in selling as much of it as possible. Assuring its safety is FDA's job.[22] ह्यातल्या अधोरेखित वाक्यावरुन कंपनीच्या एकूण 'लोकहितवादी' विचारसरणीची कल्पना यावी! चतुरंग

सहज 21/10/2009 - 08:56
विषय गंभीर आहे खरा. यावर वेळोवेळी आम्हाला माहीती देत रहा. नगदी बाजारपेठेत(जंकफूडने ओसंडून वहाणारे मॉल्स) उपलब्ध अन्नधान्याचे प्रमाण (गरजेपेक्षा जास्त की कसे) तसेच नासाडी खूप कमी केली तर नैसर्गीक शेतीने (संकरीत बियाणे, रासायनीक खत न वापरता)उत्पन्न होणारे अन्न जगाला पुरेसे असेल काय? यावर काही संशोधन झाले आहे काय? नाहीतर गरीब देशांना अन्न नसेल या भितीपोटी(बागुलबुवा) रासायनीक शेतीला पर्याय नसेल असेच समजले जाईल. व आहे ते दुष्टचक्र/परिणाम सुरुच राहील. शिवाय आजकाल इंधनासाठी मोठी सुपीक जमीन वापरली जात आहे त्याचाही भार असणारच. नवोदयसारख्या संस्था ज्या भारतातील अनेक राज्यात खेड्यात बियाणे बँक, ऑर्गॅनीक शेती माध्यमातुन नैसर्गीक शेती टिकवून ठेवायचे काम करत आहेत, वाचुन बरे वाटते अर्थात त्याचा प्रभाव किती आहे ते माहीत नाही. वाढावा ही सदिच्छा! भारतातील कृषी विद्यापीठे, शेतकरी संघटना यावर काहीतरी चांगली उपाययोजना करत असाव्यात. हा भाबडा आशावाद नाही ना?

लिहिला आहे. बरीच माहिती मिळते तो वाचुन. हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती याचे अनेक फायदे-तोटे आहेत हे तर निर्विवाद सत्य आहेच. पण गेल्या काही वर्षात मी महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शेतकर्‍यांशी जे शिळोप्याचे बोलणे केले त्यातुन असे लक्षात आले की या पद्धतीने उत्पादन वाढले तरी क्रॉप पॅटर्न बदलतोय आणि त्यामुळे काही विशिष्ठ क्रॉप किंवा वाण नामशेष होताहेत. आधी हायब्रीड आणि नंतर जीएम बेण्यांच्या वाढत्या वापराने स्थानिक वाण नष्ट झाल्याची बरीच उदाहरणे आहेत आणि ती बाब चिंताजनक वाटते. त्याशिवाय विशेषतः दुसर्‍या हरित क्रांतीमधील बेण्यांबाबत शेतकर्‍यांकडुन जो मुद्दा समोर आला तो असा की या बेण्यांची `गॅरंटी' मिळत नाही अन त्यात बियाणे पोचे निघण्याचे प्रमाण मोठे असते. यातील खरे-खोटे मला माहिती नाही कारण या विषयातले मला काही कळत नाही. याबाबतही माहिती मिळेल काय?

महेश हतोळकर 21/10/2009 - 13:43
Appropriate Rural Technology Institute ही संस्था बियाणांच्या देशी वाणांबद्दल आणि संबंधीत शेती तंत्राबद्दल बरच संशोधन करते. त्यांना दोनदा अंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मागे एकदा मायबोलीवर आनंद कर्वेंची मुलाखत वाचली होती. त्यात त्यांनी वरील सर्व धोक्यांबद्दल खूप काही सांगीतले आहे.

वेदश्री 21/10/2009 - 14:07
याबाबत मला याआधी काहीच माहिती नसल्याने खूप उपयुक्त माहिती सहज समजेल अशा शब्दात मिळाली. धन्यवाद. आणिक काही माहिती मिळाल्यास तीही देत राहू शकलात तर खूप चांगले होईल. यावेळी गावी गेल्यावर अय्यरमामाला गाठून माझ्या गावाच्या आसपासची माहिती काढावी म्हणते.

आनंद 21/10/2009 - 18:16
गुजरात मध्ये बेकायदेशीर BT Cotton बियाणा मुळे कापसाचे प्रचंड उत्पादन होत आहे.अर्थात त्यामुळे महिको मोन्साटा चे नुकसान होत आहे. कंपनी च्या दरा पेक्षा १/८ ते १/४ दराने बियाणे विकले जाते.बहुदा टर्मिनेटर बियाणांचा उपयोग होत नसावा, किंवा आपल्या जुगाड टेक्नॉलॉ़जी पुढे या कंपन्यांनी हात टेकले आहेत.
3

गंगाजल

विनायक प्रभू ·

JAGOMOHANPYARE 20/10/2009 - 14:25
सुन्न ! *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

टारझन 20/10/2009 - 14:40
मास्तरांनी लेख लिहायचे म्हणून लिहू नयेत !! आणि लिहीले तर सविस्तर लिहावे ! उगाच एका वाक्याची एक लाईन लिहून कविता लिहील्यासारखं ही लिहू नये .. (हल्ली चेंगटसाहेबही तसेच लिहीतात) इन शॉर्ट नॉट इम्प्रेशिव -(स्पष्ट) टारझन

In reply to by टारझन

अवलिया 20/10/2009 - 17:48
सहमत आहे. (अनुमोदक) अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन 20/10/2009 - 18:04
निशब्द !!!!! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

वेदश्री 20/10/2009 - 19:31
भन्नाट लिहिलेयत, विप्र ! जबर इच्छाशक्ती असली की काय करता येऊ शकते याचे प्रतिक. शेवटचे वाक्य मात्र आत कुठेतरी खोल हलवून टाकणारे! डोळे कधी पाणावले कळले देखील नाही...

शेवटचे दिवस फारच वाईट असतात रे...... वाट पहायला लावणारे. सारे मिळून एकंदर आयुष्य १७ ते १८ वर्षे. ................. अजून कच्चाच आहे.

JAGOMOHANPYARE 20/10/2009 - 14:25
सुन्न ! *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

टारझन 20/10/2009 - 14:40
मास्तरांनी लेख लिहायचे म्हणून लिहू नयेत !! आणि लिहीले तर सविस्तर लिहावे ! उगाच एका वाक्याची एक लाईन लिहून कविता लिहील्यासारखं ही लिहू नये .. (हल्ली चेंगटसाहेबही तसेच लिहीतात) इन शॉर्ट नॉट इम्प्रेशिव -(स्पष्ट) टारझन

In reply to by टारझन

अवलिया 20/10/2009 - 17:48
सहमत आहे. (अनुमोदक) अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन 20/10/2009 - 18:04
निशब्द !!!!! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

वेदश्री 20/10/2009 - 19:31
भन्नाट लिहिलेयत, विप्र ! जबर इच्छाशक्ती असली की काय करता येऊ शकते याचे प्रतिक. शेवटचे वाक्य मात्र आत कुठेतरी खोल हलवून टाकणारे! डोळे कधी पाणावले कळले देखील नाही...

शेवटचे दिवस फारच वाईट असतात रे...... वाट पहायला लावणारे. सारे मिळून एकंदर आयुष्य १७ ते १८ वर्षे. ................. अजून कच्चाच आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"आई गेली रे' भाउ म्हणाला. मी निर्विकार. " तु येणार आहेस का" बाबांच्या वेळी गेलो नव्हतो. माझ्या चेहेर्‍याकडे बघुन त्याने माझा रुकार ओळखला. हा जुळा भाउ माझा. जरा भोळसटच. आम्ही दोघेही सी.ए.

डार्विनच्या अनुयायींनो ह्या प्रश्नांची उत्तरे द्या

अमृतांजन ·

दशानन 19/10/2009 - 19:10
टाळ्या !!!! =D> जगाचे उध्दारकर्ते (एकमेव) श्री १००००००८ अमृतांजनबांबाचा विजय असो.... !!!!! **** टिप :- ज्यांना देणगी देणे आहे त्यांनी फक्त मलाच व्यनी करा, पुर्ण माहीती दिली जाईल. धन्यवाद. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

श्रावण मोडक 19/10/2009 - 19:17
अमृतांजनबाबा? कैच्या कैच राव... या साध्वी/मां वगैरे आहेत. पुरावा हवाय - असे अनेक प्रश्न मी उकलण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला हेच दिसते... तुझ्या अनुयायींनी...अशी स्पष्ट सुचनाच मी मांडते व माझे दोन शब्द संपवते. पुरावा मुद्दाम देतोय. माझा डार्वीन नको व्हायला!!! बाकी हा प्रस्ताव वाचल्यावर डार्वीन किती थोर होता हे मात्र पुन्हा अधोरेखीत झाले...

In reply to by श्रावण मोडक

दशानन 19/10/2009 - 19:19
=)) =)) च्यामायला हा तर जेनेटिक लोच्या झाला राव =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

चिरोटा 19/10/2009 - 19:20
अमृतांजनबांबाचा विजय असो....
मूळ लेखात- असे अनेक प्रश्न मी उकलण्याचा प्रयत्न करते माकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते - चपलेशिवाय माणूस चालु शकतो. माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो? हे सगळे पाश्चिमात्य रोग आहेत. जुन्या संस्क्रूतींच्या देशांत माणसाना फक्त साधा ताप येतो. माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत? सगळेच माकडाचे गूणधर्म आले तर मग उत्क्रांती कसली म्हणायची? भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

दशानन 19/10/2009 - 19:25
>>सगळेच माकडाचे गूणधर्म आले तर मग उत्क्रांती कसली म्हणायची? =)) लै भारी जबरा वाक्य !!! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by चिरोटा

अमृतांजन 19/10/2009 - 19:31
माझा मुद्दा असा आहे की, उत्क्रांत प्राणी निसर्गापासून दूर कसा जाईल? माकडाला चष्मा लागत नाही. माणसाला लागतो कारण डोळ्यांचे विकार- हे कसले उत्क्रांतीचे लक्षण?

In reply to by अमृतांजन

दशानन 19/10/2009 - 19:35
माकडं मिपा वाचत नाहीत... आय मीन्...माकडे टिव्ही.. संगणक असल्या वस्तू बघत नाहीत ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

अमृतांजन 19/10/2009 - 19:40
म्हणूनच मी म्हणते की, मानव हा माकडापासून उत्क्रांत झालाच नाहि मुळी. तो एकतर परग्रहावरुन आलाय किंवा इथेच तयार झाला जसे इतर सजीव निर्माण झाले.- वेगवेगळे. मानवच एखाद्या दुसर्क्ष्या प्राण्यासासून तयार झाला असे का मानावे? तसे दुसरे प्राणी निसर्गात का नाही?

In reply to by अमृतांजन

दशानन 19/10/2009 - 19:45
अरे वा ह ! म्हणजे तुम्ही पण माझ्याप्रमाणे युफओवादी आहात तर.... च्यामायला मी जेव्हा जेव्हा लोकांना म्हणतो की युफओ असतो तेव्हा ते मला म्हणतात जास्त पीऊ नका रात्री... व निवांत झोपा... परवा रात्री टेलीस्कोप मधून बघताना पण युफओ दिसला होता मला.. मी मिपावर लेख टाकणार होतोच.. पण नंतर कळाले ते काही तरी चिकटले होते माझ्या टेलीस्कोपच्या काचेवर ;) त्यामुळे मिपावर एका महान लेखाला मुकले... ! बाय द वे, तुम्ही युफओ बघीतला आहे काय ? माझ्या मानलेल्या भावाच्या मानलेल्या मामाच्या मानेसर मधील फॉर्म हाऊस वर या कधीतरी तुम्हाला पाजू... व आपण युफओ शोधू बसून ... *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by अमृतांजन

दशानन 19/10/2009 - 19:55
>>मी तुमच्यावर सोडते आधी तुम्ही ती आहात काय तू आहात ते स्पष्ट करा ! मग मुद्दे व गुद्दे काढता येतील ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by अमृतांजन

दशानन 19/10/2009 - 19:59
हे बघा... काही गोष्टी क्लियर करणे चांगले असते.. ! त्यामुळे नंतर होणारा दाहि दिशेने हल्ला मी थोपवू शकेन ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

मदनबाण 19/10/2009 - 22:27
अवांतर :--- माझ्या खव मधेअख्खा इडियो आहे त्यांचा... बघा किती मोजता येतात तुम्हाला ते !!! ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

अमृतांजन 19/10/2009 - 19:53
माझ्या ह्या जबर्दस्त धाग्याचे व विचारांचे अशा चिंध्या उडाल्यामुळे मन एकदम विदिर्ण झाले. काय हे!

In reply to by अमृतांजन

दशानन 19/10/2009 - 19:54
होतं असं कधी कधी ;) माकडाचे काही गुण राहिले आहेत माणसात =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

अमृतांजनरावांचे/बाईंचे मुद्दे विचार करण्याजोगे आहेत खरे. क्षमतेचा र्‍हास हे देखील एक कोडेच आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

दशानन 19/10/2009 - 20:05
>>>क्षमतेचा र्‍हास हे देखील एक कोडेच आहे. हा मुद्दा विसरला होता, धन्यु पुपे तुमच्यामुळे एका नष्ट होत असलेला मुद्दा लक्ष्यात आला... ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

आनंद घारे 19/10/2009 - 20:08
निदान बुद्धिमत्तेच्या बाबतीत झालेली नसावी असे वाटायला लागले आहे आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

दशानन 19/10/2009 - 20:11
+ १ मला पण असेच वाटत आहे... ! दोनचार बुध्दीवादी माणसं बोलवा चर्चा होऊन जाऊ दे. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

देवदत्त 19/10/2009 - 20:33
मी डार्विनचा अनुयायी नाही पण तुमचे प्रश्न पटले नाहीत म्हणून लिहित आहे. तुम्हीही तुमच्या वाक्यांचे स्त्रोत/किंवा पुरावेही द्यावेत. माकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते माणूस विना चप्पल चालू शकतो. त्याने त्याची गरज निर्माण केली असेही म्हणता येईल पण खरं तर त्याने पायांकरीता एक संरक्षण निर्माण केले. माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो? माकडाला पोलिओ का होत नाही? होत असेलही, त्याबाबत शास्त्रीय/वैद्यकीय पुरावे शोधावे लागतील. माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत? काहींना असतात. मानवाच्या आरोग्यसेवेत सुधारणा होण्यासाठी माकडांवर प्रयोग का केले जात नाहीत? ह्यावरून तुम्हाला सहमती असे नाही परंतु काही वेगळे शास्त्रीय/वैद्यकीय प्रयोग आठवले. अंतराळात प्रयोगाकरीता माकडाला पाठवण्यात आले होते. शाळा/महाविद्यालयांत बेडूक आणि माणसांच्या शरीरातील साधर्म्य शिकवितात. तसेच भरपूर औषधांच्या चाचण्यांकरीता गिनीपिग नावाचे प्राणी वापरतात. बाकी मुद्यांना जमल्यास/काही मिळाल्यास उत्तरे देईन. :)

In reply to by देवदत्त

अमृतांजन 19/10/2009 - 21:29
तुम्हीही तुमच्या वाक्यांचे स्त्रोत/किंवा पुरावेही द्यावेत. तसे पुरावे नाहीत. मला जे वाटले ते मी येथे मांडले. माणूस विना चप्पल चालू शकतो. त्याने त्याची गरज निर्माण केली असेही म्हणता येईल पण खरं तर त्याने पायांकरीता एक संरक्षण निर्माण केले. शोध ही गरजेतून निर्माण होतो असे मानले तर ती गरज का निर्माण झाली? काही निश्चित कारणासाठी चपला, पादुका, बूट वापरले जातात- ते कारण का निर्माण झाले. आपण अशाही काही वस्त् आज वापरत नाही की ज्या बनवायची गरजच निर्माण झाली नाही. माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत? काहींना असतात हाच माझा मुद्दा आहे. माकडांच्या बाबतीत हे होत नाही. तसेच इतरही कोणत्याही प्रण्याच्या बाबतीत असे होत नाही. ते सारखेच दिसतात- वर्षानुवर्ष. ह्यावरून तुम्हाला सहमती असे नाही परंतु काही वेगळे शास्त्रीय/वैद्यकीय प्रयोग आठवले. अंतराळात प्रयोगाकरीता माकडाला पाठवण्यात आले होते. शाळा/महाविद्यालयांत बेडूक आणि माणसांच्या शरीरातील साधर्म्य शिकवितात. तसेच भरपूर औषधांच्या चाचण्यांकरीता गिनीपिग नावाचे प्राणी वापरतात हेच तर मला म्हणायचे आहे. माकडातून माणूस निर्माण झाला असेल तर त्याला इतर प्राण्यांवर प्रयोग करायची गरजच निर्माण झाली नसती. सगळे प्रयोग माकडावर करुन हवे तसे संशोधन करता आले असते.

Nile 19/10/2009 - 21:57
बघा तुम्हाला यात उत्तर सापडते का ते. It is even harder for the average ape to believe that he has descended from man.- H. L. Mencken

अमृतांजन 19/10/2009 - 22:26
आणखी एक महत्वाचा प्रश्न- माकडापासून उत्क्रांत होतांना माकड आणि माकडीण असे दोन्ही एकाच वेळी कसे उत्क्रांत झाले? की जे मानवी स्त्री आंणि पुरुषात बदलले गेले? डार्विनची थेअरी बंडल आहे.

धनंजय 19/10/2009 - 22:26
> मानव हा माकडाची सुधारीत आवृत्ती आहे असे तुमचे म्हणणे जर असेल असे कोणाचे म्हणणे असेल, तर असेल - ते लोक तुम्हाला उत्तरे देतीलच. परंतु असे डार्विनचे मत नसावे, असे त्याच्या पुस्तकावरून वाटते. हल्लीची माकडे (त्यांच्या शेकडो जाती एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत हे विसरता कामा नये) आणि हल्लीचे मानव हे सर्व एका पूर्वजातीतून विविध वंशांत उत्क्रांत झालेले आहेत. ते वंश प्रत्येक त्यांच्या-त्यांच्या जीवनशैलीत टिकून राहाण्यासाठी अधिकाधिक सोयिस्कर अंगे असलेले होत गेले आहेत. मानवाच्या लिखित इतिहासात अशी बदललेली जनावरे अर्थातच पाळीव आणि शेतकीतली जनावरे आहेत. आल्सेशिय कुत्रा आणि डाक्स्हुंड कुत्रा हे दोघे जुन्या गावठी कुत्र्यांचे (माणसाळलेल्या लांडग्यांचा एक प्रकार) वंशज आहेत. त्यांची चित्रे (विकिपेडियावरून): आल्सेशियन - (डोंगराळ प्रदेशात मेंढ्या हाकण्यासाठी याची निपज केली गेली) डाक्स्हुंड - (बिळात राहाणार्‍या प्राण्यांची शिकार करण्यासाठी याची निपज केली गेली) पैकी कुठलाही एक दुसर्‍याची सुधारित आवृत्ती आहे, असे म्हणणे कठिण आहे. आल्सेशियन बिळातल्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी ठीक नाही, तर डाक्स्हुंड मेंढ्या हाकण्यासाठी ठीक नाही. पैकी कुठलाही जंगलात सोडला तर पूर्वीच्या गावठी लांडगा-कुत्र्यांइतका टिकणार नाही. त्यामुळे "सुधारणा" म्हणजे "कुठल्या विशिष्ट जीवनपद्धतीसाठी सोय," इतकेच. असा विचार करता वरील चर्चाप्रस्तावातले बहुतेक प्रश्न डार्विनच्या सिद्धांताशी फारसे संबंधित नाहीत, असे वाटते. उदाहरणार्थ : प्रश्न १च्या बाबतीत : मनुष्य-स्त्री आणि मनुष्य-पुरुष यांच्यात थोडाच जनुकीय फरक असतो. परंतु त्यांच्या अंगांमध्ये बराच काही फरक असतो. आल्सेशियन आणि डाक्स्हुंड यांच्यात फारच थोडा जनुकीय फरक असतो १ टक्क्यापेक्षा खूप-खूप कमी. पण वर चित्रे बघितली तर शरिरात पुष्कळ फरक दिसतो. म्हणजे अंग बरेच वेगळे असण्यासाठी फारसा "टक्के" जनुकीय फरक लागत नाही. त्या-त्या अंगावर प्रभाव करणार्‍या जनुकाचा अत्यंत छोटासा भाग वेगळा असला तरी पुरे. २% म्हणजे म्हटल्यास खूपच फरक आहे. २. मासे, पक्षी, वगैरे हे सर्व उत्क्रांत आहेत. (डार्विनच्या प्रथम पुस्तकातील एक सुरुवातीचे उदाहरण कबूतरांचे आहे. "फींच"च्या विविध जातीच्या पक्ष्याच्या उत्क्रांतीबद्दल डार्विनचे निरीक्षण प्रसिद्ध असल्यामुळे, काही जातींना "डार्विन्स फिंचेस" असे नाव पक्षी-अभ्यासक वापरतात.) पिसे असलेल्या एका पूर्वीच्या पूर्वज-जीवजंतूपासून वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जाती उत्क्रांत झाल्या. पण कोंबडीपासून मोर उत्क्रांत झाला नाही, आणि मोरापासून कोंबडी उत्क्रांत झाली नाही. घोडे, झेब्रा हे दोन्ही एकच खुर असलेल्या एका पूर्वज जनावरापासून उत्क्रांत झालेत. पण घोडा झेब्र्यापासून उत्क्रांत झाला नाही, की झेब्रा घोड्यापासून उत्क्रांत झाला नाही. ३. भूकंप जाणीव, निसर्गापासून दुरावणे, वगैरे - डार्विनच्या सिद्धांताशी संबंध ठाऊक नाही. मला वाटते, तुमचा वाद डार्विनशी किंवा त्याच्या अनुयायांशी नसून दुसर्‍याच कोणाशी आहे. पण डार्विनचे नाव बघून ते लेख वाचणार नाहीत, आणि तुम्हाला उत्तर द्यायला येणार नाहीत. आणि तुमच्या लेखात डार्विनच्या सिद्धांताचा संबंध फारसा दिसत नसल्यामुळे डार्विन-अनुयायी उत्क्रांतीचे अभ्यासकही फारसे उत्तर देणार नाहीत. मला वाटते, चर्चा फलदायी व्हावी तर चर्चाप्रस्ताव आमूलाग्र बदलून लिहिला पाहिजे. अर्थात मजामजेसाठी प्रतिसाद येतच राहातील. त्यातही गंमत आहे. तसे हवे असल्यास अर्थातच चर्चाप्रस्तावात काही फरक करायची गरज नाही.

In reply to by धनंजय

Nile 19/10/2009 - 22:50
अमृतांजन यांचे चर्चाप्रस्ताव पाहता मला तर दाट शंका आहे की हा आय डी अमृतांजन बाम बनवण्यार्‍या कंपनीने 'बाम' चा खप वाढवण्याकरीता बनवला आहे. ;)

In reply to by Nile

अमृतांजन 19/10/2009 - 23:22
बिसलेरी म्हणजे बॉटल्ड वॉटर असा जो संबंध तयात झाला आहे तसाच अमृतांजन म्हणजेच बाम असा झाला आहे. त्या-त्या ब्रान्ड वाल्यांचे अभिनंदन.

In reply to by धनंजय

अमृतांजन 19/10/2009 - 23:19
श्री. धनंजय, उत्तम प्रतिसाद. माझी काही संक्षिप्त उत्तरे- १. ते वंश प्रत्येक त्यांच्या-त्यांच्या जीवनशैलीत टिकून राहाण्यासाठी अधिकाधिक सोयिस्कर अंगे असलेले होत गेले आहेत न्याचरल सिलेक्षन- मानवाच्या बोलण्याच्या आणि विचार करण्याच्या जाणीवा त्याला निवडाव्याशा वाटल्या हे त्याने कसे ठरवले? असे त्याला काय वाटले की जे इतर कोणत्याच उत्क्रांत प्राण्याला वाटले नाही व ते नुसते नैसर्गिक वातावरणात जगणे त्यांनी निवडले? ते जर नैसर्गिक वातावरणात जगू शकतात तर मानवाल असे का वाटले की ते अशा वातावरणात जगू शकणार नाहीत त्यामुळे त्यांना कपडे पाहिजेत, घर पाहीजे? मुळातच ह्या गरजा निर्माण झाल्या कारण मानवाला कळून चुकले की, पृथ्वीवर त्याला अशा वातावरणा पेक्षा जास्त सुरक्क्षित पाहिजे. थंडीत राहणार्या एस्किमोला अंगभर पांढरे केस का नाहीत तेथील अस्वला सारख?? २. परंतु असे डार्विनचे मत नसावे, असे त्याच्या पुस्तकावरून वाटते. हा मुद्दा थोडा पटला कारण असे म्हणले जाते की, त्याने ह्याबद्दल (मानवाच्या उत्क्रांती बद्दल) लिहिणे टाळ्ले. असे मी आताच वाचले. पण मला आजपर्यंत मानवाच्या उत्क्रांतीबद्दलच्या लिखाणात नेहमीच डार्विनचा उल्लेख दिसला व माझा त्याबाबत समज तसा होण्यास तेच कारणीभूत आहे. ३. मासे, पक्षी, वगैरे हे सर्व उत्क्रांत आहेत. (डार्विनच्या प्रथम पुस्तकातील एक सुरुवातीचे उदाहरण कबूतरांचे आहे. "फींच"च्या विविध जातीच्या पक्ष्याच्या उत्क्रांतीबद्दल डार्विनचे निरीक्षण प्रसिद्ध असल्यामुळे, ..... त्या-त्या जातींमधे जे ईंन्सटंन्सेस निर्माण होतात ते एकासारखेच दिसतात. दोन चिमण्यामधे, कबुतरांमधे, सिंहामधे, झेब्र्यामधे काहीच फरक नसतो. माणसाच्या रंग, नाक, डोळे, उंची, आरोग्य, ई मधे प्रचंड तफावत असते. (ऑन लायटर साईड- त्यांच्या जन्मवेळेनुसार ते बदलते). ४. ३. भूकंप जाणीव, निसर्गापासून दुरावणे, वगैरे - डार्विनच्या सिद्धांताशी संबंध ठाऊक नाही. न्याचरल सिलेक्षन मधे ह्या जाणीवा मानवाने टाळल्या असे म्हणता येईल का? ५. मला वाटते, तुमचा वाद डार्विनशी किंवा त्याच्या अनुयायांशी नसून दुसर्‍याच कोणाशी आहे. ..... अभ्यासकही फारसे उत्तर देणार नाहीत. उत्क्रांती ह्या विषयावर ज्यांनी-ज्यांनी लिखाण-संशोधन केले त्या सर्वांशी ह्याचा संबंध आहे. खरे आहे की, फक्त डार्विनशी नाही.

In reply to by अमृतांजन

धनंजय 20/10/2009 - 01:18
काही बाबतीत त्यामुळे प्रश्न समजले नाहीत.
असे त्याला काय वाटले की जे इतर कोणत्याच उत्क्रांत प्राण्याला वाटले नाही व ते नुसते नैसर्गिक वातावरणात जगणे त्यांनी निवडले?
काही जीवजंतू एकलकोंडे असतात, आणि काही सामाजिक असतात. सामाजिक जीवजंतू स्वतःसाठी वेगळी स्थिती निर्माण करतात. काही मुंग्या वारुळातच राहातात, बाहेर क्वचित येतात. मधमाशांचे पोळेसुद्धा वातानुकुलित असते. असे सगळे नसल्यास हे जीवजंतू लवकर मरण पावतात. त्यामुळे नैसर्गिक/कृत्रिम वातावरण काय आहे, हे मला नीट कळलेले नाही. "हर्मिट क्रॅब" हा संरक्षणासाठी मेलेल्या सागरी गोगलगायींचे शिंपले अंगावर घेऊन फिरतात. (काही मनुष्य मेलेल्या अस्वलांचे कातडे संरक्षणासाठी घालतात.) काही का असेना - या सगळ्या उदाहरणांचा उत्क्रांतीशी "जीववैविध्य आहे" असा संबंध आहे. नॅचरल सिलेक्शनचा अर्थ तुम्ही म्हणता त्यापेक्षा वेगळा वापरला जातो. अंगामध्ये आजूबाजूच्या वातावरणात तगण्यासाठी सोयी तसेच गैरसोयी असलेली अपत्ये, दोन्ही जन्माला येतात. आपोआप जन्मलेल्या अपत्यांत हे जे वैविध्य दिसते, त्यांच्यापैकी सोयी असलेल्या अपत्याचेच जीवन 'नैसर्गिकपणे' वंशवाढीपर्यंत चालू राहायची शक्यता जास्त. जर वैविध्यामुळे त्याच्या अंगात गैरसोयी असल्यात, तर ते अपत्य बहुधा वंशवृद्धी होण्याआधीच 'नैसर्गिकरीत्या' मरते. अशा प्रकारे 'नैसर्गिक'पणे वंशवृद्धीच्या वयाच्या आधी त्यातल्या-त्यात सोयीस्कर अपत्यांची 'निवड' होते. या घटनाक्रमाला "नैसर्गिक निवड" म्हणतात.
त्याने (डार्विनने) ह्याबद्दल (मानवाच्या उत्क्रांती बद्दल) लिहिणे टाळ्ले.
टाळले नाही. "डिसेंट ऑफ मॅन" हे पुस्तक मानवाच्या उत्क्रांतीबद्दल आहे.
दोन चिमण्यामधे, कबुतरांमधे, सिंहामधे, झेब्र्यामधे काहीच फरक नसतो.
असे वाटण्यात यात कदाचित दुर्लक्षाचा वाटा असावा. चालायचेच - माझेही बहुतेक जनावरांकडे फारसे लक्ष नसते. ज्या जनावरांकडे अधिक लक्ष असते - यात पाळीव प्राणी अधिक - यांच्यात पुष्कळ फरक दिसतो. ("सगळे चिनी लोक अगदी एकमेकांसारखे दिसतात", असे अधूनमधून कोणाकडूनतरी ऐकायला मिळते. चिनी लोकांना मात्र एकमेक अगदी वेगळे दिसतात.)
माणसाच्या रंग, नाक, डोळे, उंची, आरोग्य, ई मधे प्रचंड तफावत असते.
वर जे दोन कुत्रे दाखवले आहेत, तेवढी तफावत माणसात क्वचितच दिसते! (अर्थात पाळीव प्राणी म्हणून लक्षात येते. माकडांमध्ये विविध प्रकार असतात, पण तुमच्या चर्चेत "सर्व माकडांची तोंडे काळी असतात" असा काही उल्लेख आहे. फारशी पाळीव माकडे नसल्यामुळे तुमचे त्यांच्या वैविध्याकडे दुर्लक्ष होत असावे.) कपिला, कृष्णा, धवला, ठिपक्यांची गाय... गायीच्या रंगांत किती फरक असतात, शिंगांच्या किती तर्‍हा, उंच गायी, बुटक्या गायी... गायीच्या आरोग्यांत फारसा फरक नसता तर गुरांच्या डॉक्टरांना कोण विचारणार? मला वाटते, थोडा विचार करून, गावाकडील स्मृती आठवल्यास, तुमचे वरील वाक्य तुम्हीच अयोग्य मानाल.
न्याचरल सिलेक्षन मधे ह्या जाणीवा मानवाने टाळल्या असे म्हणता येईल का?
नॅचरल सिलेक्शनचे वर्णन वर बघावे - "जी अपत्ये अंगांच्या कमी-अधिक फरकाने 'नैसर्गिकपणे' जन्मतात, ती अपत्येच वंशवृद्धीच्या वयापर्यंत तगलीत, तर निसर्गाने त्यांची 'निवड' केल्याचा आभास" = नॅचरल सिलेक्शन. येथे "टाळणे" कल्पनेचा संदर्भ लागत नाही. गायीच्या कुठल्याही अपत्याला लांब नाके उपजली असतीत, तर लहान नाकाच्या गायींपेक्षा ती आधिक्याने तगली नाहीत. यालाच "गायींनी सोंड हे इंद्रिय टाळले" असे तुम्ही म्हणता का? हे गमतीदार आणि वैचित्र्यपूर्ण वाक्य आहे. पण त्याबाबत विचार फारसा पुढे नाही. आणि उत्क्रांतीच्या मुद्द्यापासून हा विचार फारच दूर गेलेला आहे.

In reply to by धनंजय

अमृतांजन 20/10/2009 - 02:53
काही जीवजंतू एकलकोंडे असतात, आणि काही सामाजिक असतात. सामाजिक जीवजंतू स्वतःसाठी वेगळी स्थिती निर्माण करतात. काही मुंग्या वारुळातच राहातात, बाहेर क्वचित येतात. मधमाशांचे पोळेसुद्धा वातानुकुलित असते. असे सगळे नसल्यास हे जीवजंतू लवकर मरण पावतात. त्यामुळे नैसर्गिक/कृत्रिम वातावरण काय आहे, हे मला नीट कळलेले नाही. उन्हात तासभर उभे राहिले तर लहान मुले चक्कर येऊन पडतात. काहींना उष्माघात होतो. त्यामुळे मानव उन्हात काम करायचे असेल तर डोक्यावर वस्त्रावरण ठेवतो. हे झाले कृत्रिम वातावरण. जनावरे कधीच टोपी घालत नाहीत. व त्यांना उन्हाचा त्रास होत नाही. अर्थात ते सावलीत बसायला जातात हे ही तितकेच खरे. हे झाले त्याच्या नैसर्गिक वातवरणात तग धरुन राहण्याच्या क्षमतेचे उदाहरण. तासभर पावसात भिजले की, मानवाला छानपैकी सर्दी-खोकला होतो तसा प्राण्याना होत नाही. "हर्मिट क्रॅब" हा संरक्षणासाठी मेलेल्या सागरी गोगलगायींचे शिंपले अंगावर घेऊन फिरतात. छान मुद्दा दिलात. प्राणी बहुतेक वेळा असे जीव वाचवण्यासाठी- भक्ष होऊ नये म्हणून- करतात. कोणी रंग बदलतो, कोणी काळा रंग सोडतो, कोणी चावा घेतो व विष सोडतो. मानवाकडे असे काय स्वसंरक्षणाचे साधन आहे?

In reply to by अमृतांजन

हुप्प्या 20/10/2009 - 01:22
>>त्या-त्या जातींमधे जे ईंन्सटंन्सेस निर्माण होतात ते एकासारखेच दिसतात. दोन चिमण्यामधे, कबुतरांमधे, सिंहामधे, झेब्र्यामधे काहीच फरक नसतो. माणसाच्या रंग, नाक, डोळे, उंची, आरोग्य, ई मधे प्रचंड तफावत असते. (ऑन लायटर साईड- त्यांच्या जन्मवेळेनुसार ते बदलते). हे खरे नाही. प्रत्येक प्राणी हा अद्वितीय असतो. अगदी माणसाप्रमाणे. प्रत्येक झेब्र्याचे, वाघाचे पट्टे वेगळे असतात. ह्या वैशिष्ट्याचा प्राण्यांची शिरगणती करताना उपयोग केला जातो. शिवाय गंध, आवाज ह्या बाबतीतही प्राणी एकमेवाद्वितीय असतात. पण आपली इंद्रिये तितकी विकसित नसल्यामुळे आपल्याला हे फरक काही वेळा कळत नाहीत. त्या त्या प्राण्यांना ते ते फरक कळतात. जाता जाता: मला चिनी व जपानी लोकांतला (दिसणे) फरक कळत नाही. किंवा चिनी व कोरियनही. पण हे चिनी लोकांना अगदीच चमत्कारिक वाटते. त्यांना हा फरक लगेच कळतो. तसे काहीसे होत असावे. प्राण्यांना भूकंपाची जाणीव होणे हे इतके शास्त्रशुद्ध रित्या सिद्ध झालेले आहे का? मला वाटत नाही. असल्यास त्यांना कसे कळते हे सांगावे. माणसाला भूप्रस्तराचा अभ्यास, उपग्रहांनी पाठवलेल्या विविध प्रतिमांचा अभ्यास केल्यावर ह्या विषयात इतकी अफाट माहिती झाली आहे की त्या तुलनेत ही उपजत जाणीव किरकोळ वाटेल. उत्क्रांती ही अत्यंत मंद चालणारी प्रक्रिया आहे. एखादा जीव जाणीवपूर्वक उत्क्रांत होत नाही. तर जशी परिस्थिती असेल तिला पुरून उरणारा गुण ज्या वंशात असतो ते वंश टिकतात उरलेले नाही. उदा. वेगात पळू शकणारी हरणे (ते जर त्यांना खाणार्‍या श्वापदांच्या संगतीत रहात असतील तर) आणि त्याचा वंश टिकणार. ज्यांना जमत नाही ते नष्ट होणार. अशी ही थियरी आहे. ह्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसली तरी काहींची नक्कीच मिळतात. प्राण्यांप्रमाणे ह्या थियर्‍याही काळाच्या कसोटीवर घासल्या जातात आणि त्यातले हिणकस नष्ट होते आणि सकस ते उरते. कदाचित उद्या आणखी नवी थियरी मांडली जाईल ज्यात डार्विनची थियरी हा एक छोटा भाग असेल. आणि ती जास्त पटणारी असेल.

In reply to by हुप्प्या

अमृतांजन 20/10/2009 - 02:33
श्री. धनंजय आणि श्री. हुप्प्या, तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद खूपच पटण्यासारखे आहेत. काही प्रश्नांची उत्तरे पटली काहिंची धुसर आहेत. अधिक माहिती मी गोळा करत राहिनच. मला पटलेले विचार असे आहेत- १. इतर सजीवातही वैविध्य असते; काही ज्ञात आहे तर काही अज्ञात (अंदाजने म्हणता येते). तरीही मी जेव्हा फुलपाखरांकडे पाहते तेव्हा मला त्यांच्या जाती-जातीत वैविध्य दिसते पण एका ठराविक जातीच्या फुलपाखराच्या पंखावरील रंग व संगत तेच असते असे वाटते- त्यात जराही बदल नसतो- असा माझा समज आहे. २. उत्क्रांती ही स्लो प्रोसेस आहे. ३. न्याचरल सिलेक्षनचा माझा घोळ कळला. आता पुढचे मुद्दे- खालील चित्रातील डोळा पहा- तो इतका जबरद्स्त इंजनिअर्ड आहे की, अशी इंजनिएरिंग "सहजतेने" नैसर्गिकतेने तयार होत असावी ह्यावर माझा अजिबात विश्वास नाही. लेन्स, फोकल लेंग्थ, डोळ्यांवर पाणी मरणाऱ्या ग्रंथी, ते पाणी सर्व डोळ्यावर पसरवण्यासाठी पापणी अधून-मधून मिटवण्याचा प्रोग्रॅम, अंधार-उजेडात रेटीनात होणारा बदल, जवळचे-लांबचे पाहतांना बुब्बुळाची होणारी मागे-पुढे हालचाल, हे नैसर्गिकपणे डेव्हलप होत असेल? कदाचित असे असावे- मंथली रिव्ह्यु मिटींगमधे, कुठेतरी लांब- "मागे आपण डोळा बसवला होता त्यातून मिळणारा डाटा अनलिसिस सांगते की, ...." "मग त्यात सुधारणा कर आणि सुधारीत मॉडेल पुढच्या पिढीत टाक" "ओ. के. सर" "तो मासा खोल पाण्यात गेल्यावर त्याला काहिच दिसत नाही" "ठिक आहे, त्याला वीज निर्माण करण्याची ग्रंथी बसवून टाका" "त्या नव्या पोरांचे ओरिएंटेशन पुढच्या महिन्यात आहे. त्यांच्या साठी काय नवा केला प्रोजेक्ट आहे?" "सर, पानांचे आकार कापुन झाल्यावर तयार होणाऱ्या वेस्टेज मधून काही करता येईल का पाहत आहे" "चांगला विचार आहे, आगे बढो" "सर मला प्रमोशन पाहिजे" "हे बघ बाळा, आधी तो पक्षी तू तयार करायला घेतलायस, तो ऊडाला की, माझ्याकडे ये" मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत.

In reply to by अमृतांजन

चतुरंग 20/10/2009 - 02:49
असा "वेल एंजिनिअर्ड" डोळा जेव्हा नेत्रदानात एका शरीरातून दुसर्‍या शरीरात बसवला जातो तेव्हा तो त्या नवीन शरीराचा भाग म्हणून व्यवस्थित काम करायला लागतो आणि ही शस्त्रक्रिया माणसेच करतात! :) अवांतर - "ते" प्रयोगशाळा म्हणून पृथ्वीचा वापर करताहेत! हे एका झकास विज्ञानकथेचे कथाबीज होऊ शकते! चतुरंग

In reply to by चतुरंग

अमृतांजन 20/10/2009 - 03:05
असा "वेल एंजिनिअर्ड" डोळा जे..... अगदी खरे! अवांतर - "ते" प्रयोगशाळा म्हणून पृथ्वीचा वापर करताहेत! हे एका झकास विज्ञानकथेचे कथाबीज होऊ शकते! कथा तयार आहे! एक चांगला हॉलिवूड चित्रपट काढू....

In reply to by अमृतांजन

सुवर्णा 27/11/2009 - 16:12
मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत. हे हे.. मजा आली हे वाचून.. तुम्हाला काय म्हणायचय हे कळतंय मला.. माणसाचं design खरंच खूप वेल-एंजिनियर्ड आहे!! तुमच्यासारखेच प्रश्न मलाही पड्तात. :) सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/

In reply to by सुवर्णा

अमृतांजन 27/11/2009 - 16:53
आभारी आहे सुवर्णा. डिव्हाईन नंबर १.६ वगैरे लॉजिकही मन थक्क करतं. [डिव्हाईन नंबर= In mathematics and the arts, two quantities are in the golden ratio if the ratio of the sum of the quantities to the larger quantity is equal to (=) the ratio of the larger quantity to the smaller one. The golden ratio is an irrational mathematical constant, approximately 1.6180339887.] हे पहा डिव्हाईन नंबर किंवा गोल्डन रेशो चा वापर कुठे-कुठे झाला आहे- माणसाचाच नव्हे तर पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूत, जीवात तुम्हाला गणिताचा पूर्ण वापर दिसेल. तुम्ही साधा झाडांच्या पानाचा विचार केला तर त्यात तुम्हाला ऑब्जेक्ट ओरीयंटेशन दिसेल. हे पहा त्याचे ईंटर्नल स्ट्रक्चर कसे असते- ह्या लेखानंतर (मिपावरील चर्चे नंतर) दोन लिडींग न्युजपेपरच्या वीकएंड पुरवण्यांमधे ह्या विषयीचे लेख आले.

In reply to by सुवर्णा

अमृतांजन 27/11/2009 - 17:04
तुमच्या ब्लॉगस्पॉटवरील हे सुभाषित आवडले- उद्यमेन हि सिद्धन्ति कार्याणि न मनोरथै: । न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृग: ॥ अर्थ - प्रयत्न केल्यानेच कार्ये पूर्ण होतात. केवळ स्वप्ने बघून (मनोरथे करुन) नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप प्रवेश करत नाही. (त्यासाठी त्याला शिकार करावीच लागते).

In reply to by हुप्प्या

अमृतांजन 20/10/2009 - 09:42
प्राण्यांप्रमाणे ह्या थियर्‍याही काळाच्या कसोटीवर घासल्या जातात आणि त्यातले हिणकस नष्ट होते आणि सकस ते उरते. कदाचित उद्या आणखी नवी थियरी मांडली जाईल ज्यात डार्विनची थियरी हा एक छोटा भाग असेल. आणि ती जास्त पटणारी असेल. आणि अशा रितीने तुम्ही त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाला आहात!

अवलिया 19/10/2009 - 22:27
बरं ते जावु द्या ...मला सांगा डार्विन कोण आहे... :? मागे काही तरी कुणीतरी कविता केली होती ब्वा ! ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मिसळभोक्ता 19/10/2009 - 22:35
माकड मराठी संकेतस्थळांवर आले असते, तर चपलांची निकड भासली असती. त्यामुळे हा प्रश्न पास ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

Nile 20/10/2009 - 01:42
अमृतांजन यांना विनंती आहे की त्यांचा उद्देश जर वैचारीक चर्चा असेल तर प्रश्न बांधणी जरा सुसंगत करावी, जर मौजमजा असा असेल तर त्या सदराचा उल्लेख करावा. अन्यथा (माझ्यासारख्या ;) ) लोकांचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.

उत्तम आणि मनोरंजक वाद चालला आहे.... त्यात भर टाकावी इतके उत्क्रांत आम्ही अजून झालेलो नाही...:) फक्त एकच सुधारणा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो..... मानवाच्या आरोग्यसेवेत सुधारणा होण्यासाठी माकडांवर प्रयोग का केले जात नाहीत? चुकीची माहिती.... मानवी आरोग्यसेवेत सुधारणा करण्यासाठी माकडांवर सर्रास प्रयोग केले जातात.... सिन्मोल्गस जातीच्या माकडांवर आणि कधीकधी चिंपांझीजवरही..... किंबहुना माकडांवरच्या प्रयोगांचा डेटा उपलब्ध केल्याशिवाय माणसांवर प्रयोग करायला अन्न आणि औषध प्रशासनालय बहुदा परवानगी देत नाही..... बाकी तुमचं चालू द्या... :) सध्या माणसांवर प्रयोग करण्यात गुंतलेला, डॉ. पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

अमृतांजन 20/10/2009 - 02:26
किंबहुना माकडांवरच्या प्रयोगांचा डेटा उपलब्ध केल्याशिवाय माणसांवर प्रयोग करायला अन्न आणि औषध प्रशासनालय बहुदा परवानगी देत नाही.... चांगली माहिती दिलीत. त्यांचाही अर्थातच उत्क्रांतीवादावर विश्वास असणार.

In reply to by अमृतांजन

त्यांचाही अर्थातच उत्क्रांतीवादावर विश्वास असणार. कुणाचा? माकडांचा की अन्न आणि औषधवाल्यांचा? अर्थात ते दोन्ही एकच आहेत म्हणा..... :) एफडीएने बेजार केलेला, पिडां

लवंगीमिरची 20/10/2009 - 02:58
तुमचे २ शब्द वाचून “Sometimes I think the surest sign that intelligent life exists elsewhere in the universe is that none of it has tried to contact us.” ( calvin and hobbes ) असेच म्हनावेसे वाटते... ह.घ्या.

In reply to by लवंगीमिरची

अमृतांजन 20/10/2009 - 03:01
पृथ्वीचा वापर प्रयोगशाळेसारखा चाललाय- हा वरील पर्तिसाद वाचावा. अशी विनंती. ते सतत कॉन्ट्याक्टमधे आहेत! डाटा जातोय.

विकास 20/10/2009 - 03:04
हा विषय आपल्याला महत्वाचा नक्कीच वाटला असावा हे लेखनाच्या गंभीर आणि अभ्यासू शैलीतून समजते....त्यामुळे जर माकडांचा संबंध मनुष्यजातीशी नाही हे सिद्ध झाले तर समस्त माकडांना हुश्श होईल. (मग गाढवे मागे लागतील की माणसं "गाढवपणा" करतात असे वाक्प्रयोग बंद करा म्हणून). मात्र असा विषय चर्चेस आणताना "धोरण" सदराखाली का आणला या बाबत उत्सुकता आहे. ह्या विषयाचा आणि मिपाधोरणाचा काही संबंध असल्याची ही नवीनच माहीती आहे...

In reply to by विकास

अमृतांजन 20/10/2009 - 03:10
त्यामुळे जर माकडांचा संबंध मनुष्यजातीशी नाही हे सिद्ध झाले तर समस्त माकडांना हुश्श होईल. द्याट मेड माय डे! :-) (मग गाढवे मागे लागतील की माणसं "गाढवपणा" करतात असे वाक्प्रयोग बंद करा म्हणून) ह्म्म्म - हा विषय मी हाताळणार नाहीये हे मात्र नक्की. मात्र असा विषय चर्चेस आणताना "धोरण" सदराखाली का आणला या बाबत उत्सुकता आहे. सरळ उत्तर- माझा पवित्रा असा आहे की, माझा उतक्रांतीवादावर विश्वास नाही म्हणून ते माझे धोरण आहे.

मदनबाण 20/10/2009 - 03:21
उत्क्रांतीमुळे प्राण्यात काय काय बदल होतील बर ??? :? पण genetic disorder मुळे ही वेगळीच गम्मत पहायला मात्र मिळते. http://www.youtube.com/watch?v=3zqESjVkohw अधिक माहिती इथे :--- http://en.wikipedia.org/wiki/Fainting_goat बाकी आपल्या काही चांगल्या सवयी माकडांनी सुद्धा घेतल्या आहेत बरं :--- http://www.youtube.com/watch?v=oZfgdM79cYo&feature=related बाकी चालु ध्या... ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

भिंगरि 20/10/2009 - 07:07
"मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत. ">>>>>>>>>>>> कुठल्याहि प्रकारच्या परिणामांचि पर्वा न करता असा धाडसि सिधधांत मांडल्याबद्दल आपले मनःपुर्वक अभिनंदन. गॅलिलिओ सरखे काळाच्या कितितरि पुढे असणारे एक व्यक्तिमत्व ज्या मिपा वर येते त्याचि मी हि सदस्य आहे ह्या जाणिवेने उर अभिमानाने भरुन आला. आपल्या ह्या सिध्धांताचि पुष्टि करणारे पुरावे इथे ताबडतोब सादर करावेत हि कळकळिचि विनंति, म्हणजे डार्विन सारख्या खुळ्या माणसावर विश्वास ठेवणार्या लाखोंच्या मानसिक उत्क्रांतिसाठि प्रयत्न करण्यास सुरुवात करिन!

In reply to by भिंगरि

अमृतांजन 20/10/2009 - 08:20
भिंगरी ताई, काय असते की, अनेकदा आपल्याला पुरावे देता येत नाहीत. जे माझ्या मनाला सिक्स्थ सेंन्स्ला पटले ते मी येथे मांडले. ह्या विधानाची चिकित्सा करण्याचे काम मी अभ्यासू मंडळींवर सोडत आहे. हे विधान धाडसी नसून लॉजिकल आहे. आपल्या शरीरातील अनेक करामती जर तुम्ही बारकाईने पाहिल्या तर तुम्हाला असे दिसून येईल की, हे सगळे नैसर्गिकपणे तयार होते असे मानणे म्हणजे जरा अतिच होते. उदा. तुम्ही एखाद्या मेडीसीन केलेल्या डॉक्टरला विचारा की, शरीरात प्रोटीन्स कशी वाहून नेली जातात? अवयवांना कसे कळते की जे येते आहे ते प्रोटीन आहे की, इतर काही?- थक्क व्हाल ते समजून घेऊन. त्यामुळेच वाटते की, उत्क्रांती-बित्क्रांती सब झूट! स्वत्।ची पुस्तके खपवायला मांडलेला तो सिद्धांत आहे.

In reply to by अमृतांजन

सुबक ठेंगणी 20/10/2009 - 11:06
ह्या विधानाची चिकित्सा करण्याचे काम मी अभ्यासू मंडळींवर सोडत आहे. बाकी कुठल्याही सिद्धान्ताला दुसरी बाजू ही असणारच. पण डार्विनने आपला सिद्धान्त असा दुस-यांवर सोडून दिला नाही ह्यातच त्याचे मोठेपण आले. त्यामुळेच वाटते की, उत्क्रांती-बित्क्रांती सब झूट! स्वत्।ची पुस्तके खपवायला मांडलेला तो सिद्धांत आहे. मग तुम्हीही मांडा की सिद्धान्त, लिहा आणि खपवा की पुस्तक! नाही कोण म्हणतंय?

In reply to by सुबक ठेंगणी

अमृतांजन 20/10/2009 - 11:28
>>मग तुम्हीही मांडा की सिद्धान्त, लिहा आणि खपवा की पुस्तक! नाही कोण म्हणतंय? मी एक-एक पाऊल टाकून नेमक्या दिशेने जातेय. एकदम सिद्धांत कसा काय मांडता येईल? आधी माझ्या ६ व्या सेन्सला काय वाटते ते मी चर्चेला येथे ठेवले.

In reply to by अमृतांजन

सुबक ठेंगणी 20/10/2009 - 13:15
माझ्यासारख्या प्रगल्भ मराठी आधुनिक माणसांना तुझी थेअरी पटणे अशक्य आहे रे डार्विना! जर तुम्ही ह्या विषयीचा सखोल अभ्यास इतरांवर सोडून देत असाल तर मग स्वतः डार्विनपेक्षाही प्रगल्भ वगैरे असल्याचा दावा कशाला?? आधी माझ्या ६ व्या सेन्सला काय वाटते ते मी चर्चेला येथे ठेवले. म्हणजे आपण जे काही लिहिले आहे ते फक्त आपल्याच मनाचे खेळ आहेत असं आम्ही समजायचं का? तसं तर तसं... अवांतरः न्यूटनचं एक वाक्य आठवलं "If I have seen further it is by standing on the shoulders of Giants"

ज्ञानेश... 20/10/2009 - 10:35
तुम्ही बहुधा "पृथ्वीवर माणूस उपराच" हे नारळीकरांचे पुस्तक वाचले आहे, होय ना? :? "Great Power Comes With Great Responsibilities"

In reply to by ज्ञानेश...

अमृतांजन 20/10/2009 - 10:50
का हो सामान्य मध्यमवर्गी माणसाने असे विचार स्वतंत्रपणे करु नये असा काही नियम आहे का?

In reply to by अमृतांजन

ज्ञानेश... 20/10/2009 - 11:05
सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या डोक्यात असे विचार कुठून येतात, ते शोधत होतो. चुक भूल देणे घेणे. "Great Power Comes With Great Responsibilities"

In reply to by ज्ञानेश...

चतुरंग 20/10/2009 - 20:18
एरिक व्हॉन डॅनिकेन ह्यानं लिहिलेल्या पुस्तकाचा डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केलेला अनुवाद आहे "पृथ्वीवर माणूस उपराच". (डॉ. नारळीकरांचा संबंध नाही.) मनोगतावर मागे ह्याबाबत रंजक चर्चा झाली होती. चतुरंग

विजुभाऊ 20/10/2009 - 11:39
माकडापासून मानव निर्माण झाला असे डार्वीन म्हणाला नाही. त्याचे म्हणणे होते की दोघांचा पूर्वज एकच होता. एखाद्या कुटुंबातील एकजण काही कारणास्तव अफ्रीकेत गेला त्याने तेथेच संसार थाटला. दुसरा यूरोपात गेला त्याने तेथे संसार थाटला. तिसरा चीन मध्ये गेला त्याने तेथे संसार थाटला. चार पिढ्यानन्तर हे कुटुंबीय पुन्हा एकत्र भेटले. त्या पाचव्या पिढीतले लोक एकमेकांपासून फारच वेगळे दिसत होते. स्थल काल सवयी आहार तसेच जनुकीय सरमिसळ यामुळे त्यांच्यात हे वेगळेपण निर्माण झाले. तुमच्या प्रश्नाना हे स्पष्टीकरण पुरेसे ठरेल असे वाटते. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

अमृतांजन 20/10/2009 - 12:06
माकडापासून मानव निर्माण झाला असे डार्वीन म्हणाला नाही. त्याचे म्हणणे होते की दोघांचा पूर्वज एकच होता. प्रश्नातील एक सर्व-साधारण आशय असाही आहे की, ते जर एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले तर त्यांच्या क्षमता एव्हढ्या भिन्न का? मानवच ह्या जगात विचार करु शकतो एव्हढा फरक का? आपल्याशी मुकपणे संवाद साधणारे अनेक पाळीव प्राणी आहेत पण ते तेव्हढेच. उत्क्रांती अशी सेकंड स्टयांडर्ड का वापरते? डोळ्याचे उदाहरण देऊन काही चर्चा नंतरच्या प्रतिसादात मांडली आहे. ती ही कृपया पहावी.

भिंगरि 20/10/2009 - 12:20
कस आहे ना अमृताबाइ, ज्या विषयाचि आपल्याला पुरेशि माहिति नाहि, त्यावर मत बनवणे आणि ते आपण सिध्ध करु शकत नाहि हे माहिति असताना चार चौघात दामटवणे ह्यालाच आमच्यात धाडस म्हणतात :). असो तुमच्या माहिति साठि म्हणुन सांगते प्रोटिन्स चि वाहतुक अवयव नाहि तर पेशि पातळिवर होते अस आमच्या अभ्यासक्रमात आम्हाला शिकवण्यात आले. बाकि खुप प्रय्त्न करुनहि तुमचे लॉजिक काहि कळले नाहि बुवा, तुमच्या मते पृथ्वि हि प्रयोगशाळा आहे म्हणता अतिप्रगत जीवांचि तर मग त्यांनि 'मानव निर्मिति नंतर बाकिचे अप्रगत जीव का म्हणुन शिल्लक ठेवलेत? इतक्या कॉम्पेक्स यंत्रणेकडुन हवा तो डेटा मिळत असताना आधिच्या (तुलनेने) कमि कॉम्प्लेक्स यंत्रणा कशाला वापरायच्या काहि कळत नाहि. हे म्हणजे घरात हव असलेले पीठ थोड जात्यावर आणि थोड ग्राइंडर मध्ये दळल्यासारख वाटतय.

सुधीर काळे 20/10/2009 - 14:03
खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या लेखावरून जेवढे आठवत आहे त्या आधारावर हे लिहितोय! "माया" नावाची जी संस्कृती लॅटिन अमेरिकेत होती (आहे?) त्यांच्या कुठल्याशा आधारे असे म्हटले जाते कीं मानव हा प्राणी अक्षरशः परलोकातून आला व इथे वसला. कदाचित गूगल केल्यास याबद्दल जास्त माहिती मिळेल. अमृतांजनताई, तुमचे बरेच प्रश्न अगदी तर्कशास्त्राला धरून आहेत. आज-काल बरेच लोक डार्विनच्या सिद्धांताला मानत नाहींत असेही मी वाचले आहे, पण या विषयात थेट अशी रुची नसल्यामुळे मी कांहीं असले लेख फार लक्षपूर्वक वाचले नाहींत. पण आपण काहीं "भलतंच" लिहलंय असं वाटून घेऊ नका. आपल्या मुद्द्याला उचलून धरणारे लेखन झालेले आहे. माया संस्कृतीवर आधारलेला लेख पुन्हा वाचायला मला आवडेल. एक गोष्ट लक्षात असू द्या कीं Old testament नुसार अ‍ॅडम-ईव्ह हे "उक्ते" या पृथ्वीतळावर आले व ईव्हने सफरचंद खाऊन ही मानवजात निर्माण केली असा उल्लेख आहेच. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सुधीर काळे 20/10/2009 - 15:58
खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या लेखावरून जेवढे आठवत आहे त्या आधारावर हे लिहितोय! "माया" नावाची जी संस्कृती लॅटिन अमेरिकेत होती (आहे?) त्यांच्या कुठल्याशा आधारे असे म्हटले जाते कीं मानव हा प्राणी अक्षरशः परलोकातून आला व इथे वसला. कदाचित गूगल केल्यास याबद्दल जास्त माहिती मिळेल. अमृतांजनताई, तुमचे बरेच प्रश्न अगदी तर्कशास्त्राला धरून आहेत. आज-काल बरेच लोक डार्विनच्या सिद्धांताला मानत नाहींत असेही मी वाचले आहे, पण या विषयात थेट अशी रुची नसल्यामुळे मी कांहीं असले लेख फार लक्षपूर्वक वाचले नाहींत. पण आपण काहीं "भलतंच" लिहलंय असं वाटून घेऊ नका. आपल्या मुद्द्याला उचलून धरणारे लेखन झालेले आहे. माया संस्कृतीवर आधारलेला लेख पुन्हा वाचायला मला आवडेल. एक गोष्ट लक्षात असू द्या कीं Old Testament नुसार अ‍ॅडम-ईव्ह हे "उक्ते" या पृथ्वीतळावर आले व त्यांनी ही मानवजात निर्माण केली असा उल्लेख आहेच. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सुधीर काळे 20/10/2009 - 16:35
खालील लिंक उघडा आणि वाचा.....! http://tinyurl.com/ygbx8mu One of the most baffling archaeological questions is, how did an advanced human civilization virtually spring up out of nowhere about 3000 BC?. One truly satisfying theory has come from the mind of renowned scholar Zecharia Sitchin. . Sitchin (among his other accomplishments) wrote a series of books that, collectively, are called " The Earth Chronicles ". One of the books in The Earth Chronicles is entitled "The 12th Planet", Avon Books -1978 (1st Avon printing). In " The12th Planet " Sitchin presents unexplained, previously misinterpreted or generally ignored archaeological evidence that Man's evolution was helped along by extraterrestrial visitors. The superior extraterrestrial intelligences, eventually called "Gods" by the ancients, played a part in Man's evolution about 5000 years ago. Extraterrestrial intervention certainly seems to be a theory that approaches the outer fringes of the wholly egocentric ( we're here, God made us in his image, everything rotates around us and we are the only sentient life in the entire universe ) western paradigm but, after a complete analysis of Man's 5 million year old evolutionary patterns you cannot ignore the fact that there is a very wild evolutionary "blip" that took place about 5000 year ago. It would be similar to observing your 5 year old child making mud pies one day and the next week he or she was starting to decode the Rosetta Stone. . IF (but a continually shrinking "if") The Great Pyramid was constructed by "outside" intervention then I think that I know who may have built The Great Pyramid because the builders "signed" and "dated" their masterpiece. An additional chart provides the clues. The chart is reproduced immediately below (2 views). . The chart was created using (once again) Pi. ( 3.141592654 ) converted (this time) to degrees / minutes / seconds of arc. Pi = 3 degrees 8 minutes 29 .73 seconds of arc. I transposed the result (interpreted the result) to "mean" 3 months - 8 days in the year 2973 BC . I created a chart using the 3/8/2973 BC date and the resulting chart seemed unremarkable. On to the 'intuitive leap'..... The natural starting place of the zodiac is at the Spring Equinox (March21st)....so I added (the Pi Factor) 3 months and 8 days to March 21st and arrived at June 29th. I then created an ancient astrological map for June 29th 2973 BC for the longitude and latitude of The Great Pyramid (reproduced below)! Another "capstone" configuration which is (once again) also the shape of the Reticulum Constellation. ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

"मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत. एक आइडिया.... त्यांना जातोय तो डाटा चुकीचा पाठवायचा का ??? म्हणजे तुम्हीच पाठवा.... तुम्ही उत्क्रांत व्हायच्या ऐवजी डिक्रांत (उत्क्रांत च्या उलटे ) व्हा... हो तुम्ही त्यांचे प्रयोग बिघडवु शकता.....

In reply to by फ्रॅक्चर बंड्या

अमृतांजन 20/10/2009 - 18:51
हे करणे अशक्य नाही. त्यासाठी मला सगळ्यांचे सहकार्य लागेल व एकच अट आहे तिचे पालन करावे लागेल- कुणीही खोटं बोलायचे नाही. एक जण जरी खोटं बोलला/ली की प्रयोग फसलाच म्हणून समजा.

मेघवेडा 27/11/2009 - 16:50
अवांतरः प्रत्येक माकड सारखेच दिसते; माणूस नाही. या वाक्यावरून एक मजेशीर प्रसंग आठवला. एकदा माझ्या एका चीनी मैत्रिणीला "तुम्ही सर्व चीनी लोक अगदी एकसारखे दिसता" असे मी सांगितल्यावर ती मला म्हणाली, "यात काही वेगळे नाही, आम्हाला तुम्ही भारतीय लोक सगळे एकसारखे दिसता!!" मला तर हसू का रडू झाले होते! मग वाटलं असेलही कदाचित ती म्हणते त्यात तथ्य. आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत या बाबतीत सुद्धा खरा ठरत असेल कदाचित!!

मेघवेडा 27/11/2009 - 16:52
अवांतरः प्रत्येक माकड सारखेच दिसते; माणूस नाही. या वाक्यावरून एक मजेशीर प्रसंग आठवला. एकदा माझ्या एका चीनी मैत्रिणीला "तुम्ही सर्व चीनी लोक अगदी एकसारखे दिसता" असे मी सांगितल्यावर ती मला म्हणाली, "यात काही वेगळे नाही, आम्हाला तुम्ही भारतीय लोक सगळे एकसारखे दिसता!!" मला तर हसू का रडू झाले होते! मग वाटलं असेलही कदाचित ती म्हणते त्यात तथ्य. आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत या बाबतीत सुद्धा खरा ठरत असेल कदाचित!!

दशानन 19/10/2009 - 19:10
टाळ्या !!!! =D> जगाचे उध्दारकर्ते (एकमेव) श्री १००००००८ अमृतांजनबांबाचा विजय असो.... !!!!! **** टिप :- ज्यांना देणगी देणे आहे त्यांनी फक्त मलाच व्यनी करा, पुर्ण माहीती दिली जाईल. धन्यवाद. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

श्रावण मोडक 19/10/2009 - 19:17
अमृतांजनबाबा? कैच्या कैच राव... या साध्वी/मां वगैरे आहेत. पुरावा हवाय - असे अनेक प्रश्न मी उकलण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला हेच दिसते... तुझ्या अनुयायींनी...अशी स्पष्ट सुचनाच मी मांडते व माझे दोन शब्द संपवते. पुरावा मुद्दाम देतोय. माझा डार्वीन नको व्हायला!!! बाकी हा प्रस्ताव वाचल्यावर डार्वीन किती थोर होता हे मात्र पुन्हा अधोरेखीत झाले...

In reply to by श्रावण मोडक

दशानन 19/10/2009 - 19:19
=)) =)) च्यामायला हा तर जेनेटिक लोच्या झाला राव =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

चिरोटा 19/10/2009 - 19:20
अमृतांजनबांबाचा विजय असो....
मूळ लेखात- असे अनेक प्रश्न मी उकलण्याचा प्रयत्न करते माकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते - चपलेशिवाय माणूस चालु शकतो. माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो? हे सगळे पाश्चिमात्य रोग आहेत. जुन्या संस्क्रूतींच्या देशांत माणसाना फक्त साधा ताप येतो. माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत? सगळेच माकडाचे गूणधर्म आले तर मग उत्क्रांती कसली म्हणायची? भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

दशानन 19/10/2009 - 19:25
>>सगळेच माकडाचे गूणधर्म आले तर मग उत्क्रांती कसली म्हणायची? =)) लै भारी जबरा वाक्य !!! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by चिरोटा

अमृतांजन 19/10/2009 - 19:31
माझा मुद्दा असा आहे की, उत्क्रांत प्राणी निसर्गापासून दूर कसा जाईल? माकडाला चष्मा लागत नाही. माणसाला लागतो कारण डोळ्यांचे विकार- हे कसले उत्क्रांतीचे लक्षण?

In reply to by अमृतांजन

दशानन 19/10/2009 - 19:35
माकडं मिपा वाचत नाहीत... आय मीन्...माकडे टिव्ही.. संगणक असल्या वस्तू बघत नाहीत ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

अमृतांजन 19/10/2009 - 19:40
म्हणूनच मी म्हणते की, मानव हा माकडापासून उत्क्रांत झालाच नाहि मुळी. तो एकतर परग्रहावरुन आलाय किंवा इथेच तयार झाला जसे इतर सजीव निर्माण झाले.- वेगवेगळे. मानवच एखाद्या दुसर्क्ष्या प्राण्यासासून तयार झाला असे का मानावे? तसे दुसरे प्राणी निसर्गात का नाही?

In reply to by अमृतांजन

दशानन 19/10/2009 - 19:45
अरे वा ह ! म्हणजे तुम्ही पण माझ्याप्रमाणे युफओवादी आहात तर.... च्यामायला मी जेव्हा जेव्हा लोकांना म्हणतो की युफओ असतो तेव्हा ते मला म्हणतात जास्त पीऊ नका रात्री... व निवांत झोपा... परवा रात्री टेलीस्कोप मधून बघताना पण युफओ दिसला होता मला.. मी मिपावर लेख टाकणार होतोच.. पण नंतर कळाले ते काही तरी चिकटले होते माझ्या टेलीस्कोपच्या काचेवर ;) त्यामुळे मिपावर एका महान लेखाला मुकले... ! बाय द वे, तुम्ही युफओ बघीतला आहे काय ? माझ्या मानलेल्या भावाच्या मानलेल्या मामाच्या मानेसर मधील फॉर्म हाऊस वर या कधीतरी तुम्हाला पाजू... व आपण युफओ शोधू बसून ... *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by अमृतांजन

दशानन 19/10/2009 - 19:55
>>मी तुमच्यावर सोडते आधी तुम्ही ती आहात काय तू आहात ते स्पष्ट करा ! मग मुद्दे व गुद्दे काढता येतील ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by अमृतांजन

दशानन 19/10/2009 - 19:59
हे बघा... काही गोष्टी क्लियर करणे चांगले असते.. ! त्यामुळे नंतर होणारा दाहि दिशेने हल्ला मी थोपवू शकेन ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

मदनबाण 19/10/2009 - 22:27
अवांतर :--- माझ्या खव मधेअख्खा इडियो आहे त्यांचा... बघा किती मोजता येतात तुम्हाला ते !!! ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

अमृतांजन 19/10/2009 - 19:53
माझ्या ह्या जबर्दस्त धाग्याचे व विचारांचे अशा चिंध्या उडाल्यामुळे मन एकदम विदिर्ण झाले. काय हे!

In reply to by अमृतांजन

दशानन 19/10/2009 - 19:54
होतं असं कधी कधी ;) माकडाचे काही गुण राहिले आहेत माणसात =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

अमृतांजनरावांचे/बाईंचे मुद्दे विचार करण्याजोगे आहेत खरे. क्षमतेचा र्‍हास हे देखील एक कोडेच आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

दशानन 19/10/2009 - 20:05
>>>क्षमतेचा र्‍हास हे देखील एक कोडेच आहे. हा मुद्दा विसरला होता, धन्यु पुपे तुमच्यामुळे एका नष्ट होत असलेला मुद्दा लक्ष्यात आला... ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

आनंद घारे 19/10/2009 - 20:08
निदान बुद्धिमत्तेच्या बाबतीत झालेली नसावी असे वाटायला लागले आहे आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

दशानन 19/10/2009 - 20:11
+ १ मला पण असेच वाटत आहे... ! दोनचार बुध्दीवादी माणसं बोलवा चर्चा होऊन जाऊ दे. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

देवदत्त 19/10/2009 - 20:33
मी डार्विनचा अनुयायी नाही पण तुमचे प्रश्न पटले नाहीत म्हणून लिहित आहे. तुम्हीही तुमच्या वाक्यांचे स्त्रोत/किंवा पुरावेही द्यावेत. माकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते माणूस विना चप्पल चालू शकतो. त्याने त्याची गरज निर्माण केली असेही म्हणता येईल पण खरं तर त्याने पायांकरीता एक संरक्षण निर्माण केले. माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो? माकडाला पोलिओ का होत नाही? होत असेलही, त्याबाबत शास्त्रीय/वैद्यकीय पुरावे शोधावे लागतील. माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत? काहींना असतात. मानवाच्या आरोग्यसेवेत सुधारणा होण्यासाठी माकडांवर प्रयोग का केले जात नाहीत? ह्यावरून तुम्हाला सहमती असे नाही परंतु काही वेगळे शास्त्रीय/वैद्यकीय प्रयोग आठवले. अंतराळात प्रयोगाकरीता माकडाला पाठवण्यात आले होते. शाळा/महाविद्यालयांत बेडूक आणि माणसांच्या शरीरातील साधर्म्य शिकवितात. तसेच भरपूर औषधांच्या चाचण्यांकरीता गिनीपिग नावाचे प्राणी वापरतात. बाकी मुद्यांना जमल्यास/काही मिळाल्यास उत्तरे देईन. :)

In reply to by देवदत्त

अमृतांजन 19/10/2009 - 21:29
तुम्हीही तुमच्या वाक्यांचे स्त्रोत/किंवा पुरावेही द्यावेत. तसे पुरावे नाहीत. मला जे वाटले ते मी येथे मांडले. माणूस विना चप्पल चालू शकतो. त्याने त्याची गरज निर्माण केली असेही म्हणता येईल पण खरं तर त्याने पायांकरीता एक संरक्षण निर्माण केले. शोध ही गरजेतून निर्माण होतो असे मानले तर ती गरज का निर्माण झाली? काही निश्चित कारणासाठी चपला, पादुका, बूट वापरले जातात- ते कारण का निर्माण झाले. आपण अशाही काही वस्त् आज वापरत नाही की ज्या बनवायची गरजच निर्माण झाली नाही. माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत? काहींना असतात हाच माझा मुद्दा आहे. माकडांच्या बाबतीत हे होत नाही. तसेच इतरही कोणत्याही प्रण्याच्या बाबतीत असे होत नाही. ते सारखेच दिसतात- वर्षानुवर्ष. ह्यावरून तुम्हाला सहमती असे नाही परंतु काही वेगळे शास्त्रीय/वैद्यकीय प्रयोग आठवले. अंतराळात प्रयोगाकरीता माकडाला पाठवण्यात आले होते. शाळा/महाविद्यालयांत बेडूक आणि माणसांच्या शरीरातील साधर्म्य शिकवितात. तसेच भरपूर औषधांच्या चाचण्यांकरीता गिनीपिग नावाचे प्राणी वापरतात हेच तर मला म्हणायचे आहे. माकडातून माणूस निर्माण झाला असेल तर त्याला इतर प्राण्यांवर प्रयोग करायची गरजच निर्माण झाली नसती. सगळे प्रयोग माकडावर करुन हवे तसे संशोधन करता आले असते.

Nile 19/10/2009 - 21:57
बघा तुम्हाला यात उत्तर सापडते का ते. It is even harder for the average ape to believe that he has descended from man.- H. L. Mencken

अमृतांजन 19/10/2009 - 22:26
आणखी एक महत्वाचा प्रश्न- माकडापासून उत्क्रांत होतांना माकड आणि माकडीण असे दोन्ही एकाच वेळी कसे उत्क्रांत झाले? की जे मानवी स्त्री आंणि पुरुषात बदलले गेले? डार्विनची थेअरी बंडल आहे.

धनंजय 19/10/2009 - 22:26
> मानव हा माकडाची सुधारीत आवृत्ती आहे असे तुमचे म्हणणे जर असेल असे कोणाचे म्हणणे असेल, तर असेल - ते लोक तुम्हाला उत्तरे देतीलच. परंतु असे डार्विनचे मत नसावे, असे त्याच्या पुस्तकावरून वाटते. हल्लीची माकडे (त्यांच्या शेकडो जाती एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत हे विसरता कामा नये) आणि हल्लीचे मानव हे सर्व एका पूर्वजातीतून विविध वंशांत उत्क्रांत झालेले आहेत. ते वंश प्रत्येक त्यांच्या-त्यांच्या जीवनशैलीत टिकून राहाण्यासाठी अधिकाधिक सोयिस्कर अंगे असलेले होत गेले आहेत. मानवाच्या लिखित इतिहासात अशी बदललेली जनावरे अर्थातच पाळीव आणि शेतकीतली जनावरे आहेत. आल्सेशिय कुत्रा आणि डाक्स्हुंड कुत्रा हे दोघे जुन्या गावठी कुत्र्यांचे (माणसाळलेल्या लांडग्यांचा एक प्रकार) वंशज आहेत. त्यांची चित्रे (विकिपेडियावरून): आल्सेशियन - (डोंगराळ प्रदेशात मेंढ्या हाकण्यासाठी याची निपज केली गेली) डाक्स्हुंड - (बिळात राहाणार्‍या प्राण्यांची शिकार करण्यासाठी याची निपज केली गेली) पैकी कुठलाही एक दुसर्‍याची सुधारित आवृत्ती आहे, असे म्हणणे कठिण आहे. आल्सेशियन बिळातल्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी ठीक नाही, तर डाक्स्हुंड मेंढ्या हाकण्यासाठी ठीक नाही. पैकी कुठलाही जंगलात सोडला तर पूर्वीच्या गावठी लांडगा-कुत्र्यांइतका टिकणार नाही. त्यामुळे "सुधारणा" म्हणजे "कुठल्या विशिष्ट जीवनपद्धतीसाठी सोय," इतकेच. असा विचार करता वरील चर्चाप्रस्तावातले बहुतेक प्रश्न डार्विनच्या सिद्धांताशी फारसे संबंधित नाहीत, असे वाटते. उदाहरणार्थ : प्रश्न १च्या बाबतीत : मनुष्य-स्त्री आणि मनुष्य-पुरुष यांच्यात थोडाच जनुकीय फरक असतो. परंतु त्यांच्या अंगांमध्ये बराच काही फरक असतो. आल्सेशियन आणि डाक्स्हुंड यांच्यात फारच थोडा जनुकीय फरक असतो १ टक्क्यापेक्षा खूप-खूप कमी. पण वर चित्रे बघितली तर शरिरात पुष्कळ फरक दिसतो. म्हणजे अंग बरेच वेगळे असण्यासाठी फारसा "टक्के" जनुकीय फरक लागत नाही. त्या-त्या अंगावर प्रभाव करणार्‍या जनुकाचा अत्यंत छोटासा भाग वेगळा असला तरी पुरे. २% म्हणजे म्हटल्यास खूपच फरक आहे. २. मासे, पक्षी, वगैरे हे सर्व उत्क्रांत आहेत. (डार्विनच्या प्रथम पुस्तकातील एक सुरुवातीचे उदाहरण कबूतरांचे आहे. "फींच"च्या विविध जातीच्या पक्ष्याच्या उत्क्रांतीबद्दल डार्विनचे निरीक्षण प्रसिद्ध असल्यामुळे, काही जातींना "डार्विन्स फिंचेस" असे नाव पक्षी-अभ्यासक वापरतात.) पिसे असलेल्या एका पूर्वीच्या पूर्वज-जीवजंतूपासून वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जाती उत्क्रांत झाल्या. पण कोंबडीपासून मोर उत्क्रांत झाला नाही, आणि मोरापासून कोंबडी उत्क्रांत झाली नाही. घोडे, झेब्रा हे दोन्ही एकच खुर असलेल्या एका पूर्वज जनावरापासून उत्क्रांत झालेत. पण घोडा झेब्र्यापासून उत्क्रांत झाला नाही, की झेब्रा घोड्यापासून उत्क्रांत झाला नाही. ३. भूकंप जाणीव, निसर्गापासून दुरावणे, वगैरे - डार्विनच्या सिद्धांताशी संबंध ठाऊक नाही. मला वाटते, तुमचा वाद डार्विनशी किंवा त्याच्या अनुयायांशी नसून दुसर्‍याच कोणाशी आहे. पण डार्विनचे नाव बघून ते लेख वाचणार नाहीत, आणि तुम्हाला उत्तर द्यायला येणार नाहीत. आणि तुमच्या लेखात डार्विनच्या सिद्धांताचा संबंध फारसा दिसत नसल्यामुळे डार्विन-अनुयायी उत्क्रांतीचे अभ्यासकही फारसे उत्तर देणार नाहीत. मला वाटते, चर्चा फलदायी व्हावी तर चर्चाप्रस्ताव आमूलाग्र बदलून लिहिला पाहिजे. अर्थात मजामजेसाठी प्रतिसाद येतच राहातील. त्यातही गंमत आहे. तसे हवे असल्यास अर्थातच चर्चाप्रस्तावात काही फरक करायची गरज नाही.

In reply to by धनंजय

Nile 19/10/2009 - 22:50
अमृतांजन यांचे चर्चाप्रस्ताव पाहता मला तर दाट शंका आहे की हा आय डी अमृतांजन बाम बनवण्यार्‍या कंपनीने 'बाम' चा खप वाढवण्याकरीता बनवला आहे. ;)

In reply to by Nile

अमृतांजन 19/10/2009 - 23:22
बिसलेरी म्हणजे बॉटल्ड वॉटर असा जो संबंध तयात झाला आहे तसाच अमृतांजन म्हणजेच बाम असा झाला आहे. त्या-त्या ब्रान्ड वाल्यांचे अभिनंदन.

In reply to by धनंजय

अमृतांजन 19/10/2009 - 23:19
श्री. धनंजय, उत्तम प्रतिसाद. माझी काही संक्षिप्त उत्तरे- १. ते वंश प्रत्येक त्यांच्या-त्यांच्या जीवनशैलीत टिकून राहाण्यासाठी अधिकाधिक सोयिस्कर अंगे असलेले होत गेले आहेत न्याचरल सिलेक्षन- मानवाच्या बोलण्याच्या आणि विचार करण्याच्या जाणीवा त्याला निवडाव्याशा वाटल्या हे त्याने कसे ठरवले? असे त्याला काय वाटले की जे इतर कोणत्याच उत्क्रांत प्राण्याला वाटले नाही व ते नुसते नैसर्गिक वातावरणात जगणे त्यांनी निवडले? ते जर नैसर्गिक वातावरणात जगू शकतात तर मानवाल असे का वाटले की ते अशा वातावरणात जगू शकणार नाहीत त्यामुळे त्यांना कपडे पाहिजेत, घर पाहीजे? मुळातच ह्या गरजा निर्माण झाल्या कारण मानवाला कळून चुकले की, पृथ्वीवर त्याला अशा वातावरणा पेक्षा जास्त सुरक्क्षित पाहिजे. थंडीत राहणार्या एस्किमोला अंगभर पांढरे केस का नाहीत तेथील अस्वला सारख?? २. परंतु असे डार्विनचे मत नसावे, असे त्याच्या पुस्तकावरून वाटते. हा मुद्दा थोडा पटला कारण असे म्हणले जाते की, त्याने ह्याबद्दल (मानवाच्या उत्क्रांती बद्दल) लिहिणे टाळ्ले. असे मी आताच वाचले. पण मला आजपर्यंत मानवाच्या उत्क्रांतीबद्दलच्या लिखाणात नेहमीच डार्विनचा उल्लेख दिसला व माझा त्याबाबत समज तसा होण्यास तेच कारणीभूत आहे. ३. मासे, पक्षी, वगैरे हे सर्व उत्क्रांत आहेत. (डार्विनच्या प्रथम पुस्तकातील एक सुरुवातीचे उदाहरण कबूतरांचे आहे. "फींच"च्या विविध जातीच्या पक्ष्याच्या उत्क्रांतीबद्दल डार्विनचे निरीक्षण प्रसिद्ध असल्यामुळे, ..... त्या-त्या जातींमधे जे ईंन्सटंन्सेस निर्माण होतात ते एकासारखेच दिसतात. दोन चिमण्यामधे, कबुतरांमधे, सिंहामधे, झेब्र्यामधे काहीच फरक नसतो. माणसाच्या रंग, नाक, डोळे, उंची, आरोग्य, ई मधे प्रचंड तफावत असते. (ऑन लायटर साईड- त्यांच्या जन्मवेळेनुसार ते बदलते). ४. ३. भूकंप जाणीव, निसर्गापासून दुरावणे, वगैरे - डार्विनच्या सिद्धांताशी संबंध ठाऊक नाही. न्याचरल सिलेक्षन मधे ह्या जाणीवा मानवाने टाळल्या असे म्हणता येईल का? ५. मला वाटते, तुमचा वाद डार्विनशी किंवा त्याच्या अनुयायांशी नसून दुसर्‍याच कोणाशी आहे. ..... अभ्यासकही फारसे उत्तर देणार नाहीत. उत्क्रांती ह्या विषयावर ज्यांनी-ज्यांनी लिखाण-संशोधन केले त्या सर्वांशी ह्याचा संबंध आहे. खरे आहे की, फक्त डार्विनशी नाही.

In reply to by अमृतांजन

धनंजय 20/10/2009 - 01:18
काही बाबतीत त्यामुळे प्रश्न समजले नाहीत.
असे त्याला काय वाटले की जे इतर कोणत्याच उत्क्रांत प्राण्याला वाटले नाही व ते नुसते नैसर्गिक वातावरणात जगणे त्यांनी निवडले?
काही जीवजंतू एकलकोंडे असतात, आणि काही सामाजिक असतात. सामाजिक जीवजंतू स्वतःसाठी वेगळी स्थिती निर्माण करतात. काही मुंग्या वारुळातच राहातात, बाहेर क्वचित येतात. मधमाशांचे पोळेसुद्धा वातानुकुलित असते. असे सगळे नसल्यास हे जीवजंतू लवकर मरण पावतात. त्यामुळे नैसर्गिक/कृत्रिम वातावरण काय आहे, हे मला नीट कळलेले नाही. "हर्मिट क्रॅब" हा संरक्षणासाठी मेलेल्या सागरी गोगलगायींचे शिंपले अंगावर घेऊन फिरतात. (काही मनुष्य मेलेल्या अस्वलांचे कातडे संरक्षणासाठी घालतात.) काही का असेना - या सगळ्या उदाहरणांचा उत्क्रांतीशी "जीववैविध्य आहे" असा संबंध आहे. नॅचरल सिलेक्शनचा अर्थ तुम्ही म्हणता त्यापेक्षा वेगळा वापरला जातो. अंगामध्ये आजूबाजूच्या वातावरणात तगण्यासाठी सोयी तसेच गैरसोयी असलेली अपत्ये, दोन्ही जन्माला येतात. आपोआप जन्मलेल्या अपत्यांत हे जे वैविध्य दिसते, त्यांच्यापैकी सोयी असलेल्या अपत्याचेच जीवन 'नैसर्गिकपणे' वंशवाढीपर्यंत चालू राहायची शक्यता जास्त. जर वैविध्यामुळे त्याच्या अंगात गैरसोयी असल्यात, तर ते अपत्य बहुधा वंशवृद्धी होण्याआधीच 'नैसर्गिकरीत्या' मरते. अशा प्रकारे 'नैसर्गिक'पणे वंशवृद्धीच्या वयाच्या आधी त्यातल्या-त्यात सोयीस्कर अपत्यांची 'निवड' होते. या घटनाक्रमाला "नैसर्गिक निवड" म्हणतात.
त्याने (डार्विनने) ह्याबद्दल (मानवाच्या उत्क्रांती बद्दल) लिहिणे टाळ्ले.
टाळले नाही. "डिसेंट ऑफ मॅन" हे पुस्तक मानवाच्या उत्क्रांतीबद्दल आहे.
दोन चिमण्यामधे, कबुतरांमधे, सिंहामधे, झेब्र्यामधे काहीच फरक नसतो.
असे वाटण्यात यात कदाचित दुर्लक्षाचा वाटा असावा. चालायचेच - माझेही बहुतेक जनावरांकडे फारसे लक्ष नसते. ज्या जनावरांकडे अधिक लक्ष असते - यात पाळीव प्राणी अधिक - यांच्यात पुष्कळ फरक दिसतो. ("सगळे चिनी लोक अगदी एकमेकांसारखे दिसतात", असे अधूनमधून कोणाकडूनतरी ऐकायला मिळते. चिनी लोकांना मात्र एकमेक अगदी वेगळे दिसतात.)
माणसाच्या रंग, नाक, डोळे, उंची, आरोग्य, ई मधे प्रचंड तफावत असते.
वर जे दोन कुत्रे दाखवले आहेत, तेवढी तफावत माणसात क्वचितच दिसते! (अर्थात पाळीव प्राणी म्हणून लक्षात येते. माकडांमध्ये विविध प्रकार असतात, पण तुमच्या चर्चेत "सर्व माकडांची तोंडे काळी असतात" असा काही उल्लेख आहे. फारशी पाळीव माकडे नसल्यामुळे तुमचे त्यांच्या वैविध्याकडे दुर्लक्ष होत असावे.) कपिला, कृष्णा, धवला, ठिपक्यांची गाय... गायीच्या रंगांत किती फरक असतात, शिंगांच्या किती तर्‍हा, उंच गायी, बुटक्या गायी... गायीच्या आरोग्यांत फारसा फरक नसता तर गुरांच्या डॉक्टरांना कोण विचारणार? मला वाटते, थोडा विचार करून, गावाकडील स्मृती आठवल्यास, तुमचे वरील वाक्य तुम्हीच अयोग्य मानाल.
न्याचरल सिलेक्षन मधे ह्या जाणीवा मानवाने टाळल्या असे म्हणता येईल का?
नॅचरल सिलेक्शनचे वर्णन वर बघावे - "जी अपत्ये अंगांच्या कमी-अधिक फरकाने 'नैसर्गिकपणे' जन्मतात, ती अपत्येच वंशवृद्धीच्या वयापर्यंत तगलीत, तर निसर्गाने त्यांची 'निवड' केल्याचा आभास" = नॅचरल सिलेक्शन. येथे "टाळणे" कल्पनेचा संदर्भ लागत नाही. गायीच्या कुठल्याही अपत्याला लांब नाके उपजली असतीत, तर लहान नाकाच्या गायींपेक्षा ती आधिक्याने तगली नाहीत. यालाच "गायींनी सोंड हे इंद्रिय टाळले" असे तुम्ही म्हणता का? हे गमतीदार आणि वैचित्र्यपूर्ण वाक्य आहे. पण त्याबाबत विचार फारसा पुढे नाही. आणि उत्क्रांतीच्या मुद्द्यापासून हा विचार फारच दूर गेलेला आहे.

In reply to by धनंजय

अमृतांजन 20/10/2009 - 02:53
काही जीवजंतू एकलकोंडे असतात, आणि काही सामाजिक असतात. सामाजिक जीवजंतू स्वतःसाठी वेगळी स्थिती निर्माण करतात. काही मुंग्या वारुळातच राहातात, बाहेर क्वचित येतात. मधमाशांचे पोळेसुद्धा वातानुकुलित असते. असे सगळे नसल्यास हे जीवजंतू लवकर मरण पावतात. त्यामुळे नैसर्गिक/कृत्रिम वातावरण काय आहे, हे मला नीट कळलेले नाही. उन्हात तासभर उभे राहिले तर लहान मुले चक्कर येऊन पडतात. काहींना उष्माघात होतो. त्यामुळे मानव उन्हात काम करायचे असेल तर डोक्यावर वस्त्रावरण ठेवतो. हे झाले कृत्रिम वातावरण. जनावरे कधीच टोपी घालत नाहीत. व त्यांना उन्हाचा त्रास होत नाही. अर्थात ते सावलीत बसायला जातात हे ही तितकेच खरे. हे झाले त्याच्या नैसर्गिक वातवरणात तग धरुन राहण्याच्या क्षमतेचे उदाहरण. तासभर पावसात भिजले की, मानवाला छानपैकी सर्दी-खोकला होतो तसा प्राण्याना होत नाही. "हर्मिट क्रॅब" हा संरक्षणासाठी मेलेल्या सागरी गोगलगायींचे शिंपले अंगावर घेऊन फिरतात. छान मुद्दा दिलात. प्राणी बहुतेक वेळा असे जीव वाचवण्यासाठी- भक्ष होऊ नये म्हणून- करतात. कोणी रंग बदलतो, कोणी काळा रंग सोडतो, कोणी चावा घेतो व विष सोडतो. मानवाकडे असे काय स्वसंरक्षणाचे साधन आहे?

In reply to by अमृतांजन

हुप्प्या 20/10/2009 - 01:22
>>त्या-त्या जातींमधे जे ईंन्सटंन्सेस निर्माण होतात ते एकासारखेच दिसतात. दोन चिमण्यामधे, कबुतरांमधे, सिंहामधे, झेब्र्यामधे काहीच फरक नसतो. माणसाच्या रंग, नाक, डोळे, उंची, आरोग्य, ई मधे प्रचंड तफावत असते. (ऑन लायटर साईड- त्यांच्या जन्मवेळेनुसार ते बदलते). हे खरे नाही. प्रत्येक प्राणी हा अद्वितीय असतो. अगदी माणसाप्रमाणे. प्रत्येक झेब्र्याचे, वाघाचे पट्टे वेगळे असतात. ह्या वैशिष्ट्याचा प्राण्यांची शिरगणती करताना उपयोग केला जातो. शिवाय गंध, आवाज ह्या बाबतीतही प्राणी एकमेवाद्वितीय असतात. पण आपली इंद्रिये तितकी विकसित नसल्यामुळे आपल्याला हे फरक काही वेळा कळत नाहीत. त्या त्या प्राण्यांना ते ते फरक कळतात. जाता जाता: मला चिनी व जपानी लोकांतला (दिसणे) फरक कळत नाही. किंवा चिनी व कोरियनही. पण हे चिनी लोकांना अगदीच चमत्कारिक वाटते. त्यांना हा फरक लगेच कळतो. तसे काहीसे होत असावे. प्राण्यांना भूकंपाची जाणीव होणे हे इतके शास्त्रशुद्ध रित्या सिद्ध झालेले आहे का? मला वाटत नाही. असल्यास त्यांना कसे कळते हे सांगावे. माणसाला भूप्रस्तराचा अभ्यास, उपग्रहांनी पाठवलेल्या विविध प्रतिमांचा अभ्यास केल्यावर ह्या विषयात इतकी अफाट माहिती झाली आहे की त्या तुलनेत ही उपजत जाणीव किरकोळ वाटेल. उत्क्रांती ही अत्यंत मंद चालणारी प्रक्रिया आहे. एखादा जीव जाणीवपूर्वक उत्क्रांत होत नाही. तर जशी परिस्थिती असेल तिला पुरून उरणारा गुण ज्या वंशात असतो ते वंश टिकतात उरलेले नाही. उदा. वेगात पळू शकणारी हरणे (ते जर त्यांना खाणार्‍या श्वापदांच्या संगतीत रहात असतील तर) आणि त्याचा वंश टिकणार. ज्यांना जमत नाही ते नष्ट होणार. अशी ही थियरी आहे. ह्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसली तरी काहींची नक्कीच मिळतात. प्राण्यांप्रमाणे ह्या थियर्‍याही काळाच्या कसोटीवर घासल्या जातात आणि त्यातले हिणकस नष्ट होते आणि सकस ते उरते. कदाचित उद्या आणखी नवी थियरी मांडली जाईल ज्यात डार्विनची थियरी हा एक छोटा भाग असेल. आणि ती जास्त पटणारी असेल.

In reply to by हुप्प्या

अमृतांजन 20/10/2009 - 02:33
श्री. धनंजय आणि श्री. हुप्प्या, तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद खूपच पटण्यासारखे आहेत. काही प्रश्नांची उत्तरे पटली काहिंची धुसर आहेत. अधिक माहिती मी गोळा करत राहिनच. मला पटलेले विचार असे आहेत- १. इतर सजीवातही वैविध्य असते; काही ज्ञात आहे तर काही अज्ञात (अंदाजने म्हणता येते). तरीही मी जेव्हा फुलपाखरांकडे पाहते तेव्हा मला त्यांच्या जाती-जातीत वैविध्य दिसते पण एका ठराविक जातीच्या फुलपाखराच्या पंखावरील रंग व संगत तेच असते असे वाटते- त्यात जराही बदल नसतो- असा माझा समज आहे. २. उत्क्रांती ही स्लो प्रोसेस आहे. ३. न्याचरल सिलेक्षनचा माझा घोळ कळला. आता पुढचे मुद्दे- खालील चित्रातील डोळा पहा- तो इतका जबरद्स्त इंजनिअर्ड आहे की, अशी इंजनिएरिंग "सहजतेने" नैसर्गिकतेने तयार होत असावी ह्यावर माझा अजिबात विश्वास नाही. लेन्स, फोकल लेंग्थ, डोळ्यांवर पाणी मरणाऱ्या ग्रंथी, ते पाणी सर्व डोळ्यावर पसरवण्यासाठी पापणी अधून-मधून मिटवण्याचा प्रोग्रॅम, अंधार-उजेडात रेटीनात होणारा बदल, जवळचे-लांबचे पाहतांना बुब्बुळाची होणारी मागे-पुढे हालचाल, हे नैसर्गिकपणे डेव्हलप होत असेल? कदाचित असे असावे- मंथली रिव्ह्यु मिटींगमधे, कुठेतरी लांब- "मागे आपण डोळा बसवला होता त्यातून मिळणारा डाटा अनलिसिस सांगते की, ...." "मग त्यात सुधारणा कर आणि सुधारीत मॉडेल पुढच्या पिढीत टाक" "ओ. के. सर" "तो मासा खोल पाण्यात गेल्यावर त्याला काहिच दिसत नाही" "ठिक आहे, त्याला वीज निर्माण करण्याची ग्रंथी बसवून टाका" "त्या नव्या पोरांचे ओरिएंटेशन पुढच्या महिन्यात आहे. त्यांच्या साठी काय नवा केला प्रोजेक्ट आहे?" "सर, पानांचे आकार कापुन झाल्यावर तयार होणाऱ्या वेस्टेज मधून काही करता येईल का पाहत आहे" "चांगला विचार आहे, आगे बढो" "सर मला प्रमोशन पाहिजे" "हे बघ बाळा, आधी तो पक्षी तू तयार करायला घेतलायस, तो ऊडाला की, माझ्याकडे ये" मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत.

In reply to by अमृतांजन

चतुरंग 20/10/2009 - 02:49
असा "वेल एंजिनिअर्ड" डोळा जेव्हा नेत्रदानात एका शरीरातून दुसर्‍या शरीरात बसवला जातो तेव्हा तो त्या नवीन शरीराचा भाग म्हणून व्यवस्थित काम करायला लागतो आणि ही शस्त्रक्रिया माणसेच करतात! :) अवांतर - "ते" प्रयोगशाळा म्हणून पृथ्वीचा वापर करताहेत! हे एका झकास विज्ञानकथेचे कथाबीज होऊ शकते! चतुरंग

In reply to by चतुरंग

अमृतांजन 20/10/2009 - 03:05
असा "वेल एंजिनिअर्ड" डोळा जे..... अगदी खरे! अवांतर - "ते" प्रयोगशाळा म्हणून पृथ्वीचा वापर करताहेत! हे एका झकास विज्ञानकथेचे कथाबीज होऊ शकते! कथा तयार आहे! एक चांगला हॉलिवूड चित्रपट काढू....

In reply to by अमृतांजन

सुवर्णा 27/11/2009 - 16:12
मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत. हे हे.. मजा आली हे वाचून.. तुम्हाला काय म्हणायचय हे कळतंय मला.. माणसाचं design खरंच खूप वेल-एंजिनियर्ड आहे!! तुमच्यासारखेच प्रश्न मलाही पड्तात. :) सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/

In reply to by सुवर्णा

अमृतांजन 27/11/2009 - 16:53
आभारी आहे सुवर्णा. डिव्हाईन नंबर १.६ वगैरे लॉजिकही मन थक्क करतं. [डिव्हाईन नंबर= In mathematics and the arts, two quantities are in the golden ratio if the ratio of the sum of the quantities to the larger quantity is equal to (=) the ratio of the larger quantity to the smaller one. The golden ratio is an irrational mathematical constant, approximately 1.6180339887.] हे पहा डिव्हाईन नंबर किंवा गोल्डन रेशो चा वापर कुठे-कुठे झाला आहे- माणसाचाच नव्हे तर पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूत, जीवात तुम्हाला गणिताचा पूर्ण वापर दिसेल. तुम्ही साधा झाडांच्या पानाचा विचार केला तर त्यात तुम्हाला ऑब्जेक्ट ओरीयंटेशन दिसेल. हे पहा त्याचे ईंटर्नल स्ट्रक्चर कसे असते- ह्या लेखानंतर (मिपावरील चर्चे नंतर) दोन लिडींग न्युजपेपरच्या वीकएंड पुरवण्यांमधे ह्या विषयीचे लेख आले.

In reply to by सुवर्णा

अमृतांजन 27/11/2009 - 17:04
तुमच्या ब्लॉगस्पॉटवरील हे सुभाषित आवडले- उद्यमेन हि सिद्धन्ति कार्याणि न मनोरथै: । न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृग: ॥ अर्थ - प्रयत्न केल्यानेच कार्ये पूर्ण होतात. केवळ स्वप्ने बघून (मनोरथे करुन) नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप प्रवेश करत नाही. (त्यासाठी त्याला शिकार करावीच लागते).

In reply to by हुप्प्या

अमृतांजन 20/10/2009 - 09:42
प्राण्यांप्रमाणे ह्या थियर्‍याही काळाच्या कसोटीवर घासल्या जातात आणि त्यातले हिणकस नष्ट होते आणि सकस ते उरते. कदाचित उद्या आणखी नवी थियरी मांडली जाईल ज्यात डार्विनची थियरी हा एक छोटा भाग असेल. आणि ती जास्त पटणारी असेल. आणि अशा रितीने तुम्ही त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाला आहात!

अवलिया 19/10/2009 - 22:27
बरं ते जावु द्या ...मला सांगा डार्विन कोण आहे... :? मागे काही तरी कुणीतरी कविता केली होती ब्वा ! ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मिसळभोक्ता 19/10/2009 - 22:35
माकड मराठी संकेतस्थळांवर आले असते, तर चपलांची निकड भासली असती. त्यामुळे हा प्रश्न पास ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

Nile 20/10/2009 - 01:42
अमृतांजन यांना विनंती आहे की त्यांचा उद्देश जर वैचारीक चर्चा असेल तर प्रश्न बांधणी जरा सुसंगत करावी, जर मौजमजा असा असेल तर त्या सदराचा उल्लेख करावा. अन्यथा (माझ्यासारख्या ;) ) लोकांचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.

उत्तम आणि मनोरंजक वाद चालला आहे.... त्यात भर टाकावी इतके उत्क्रांत आम्ही अजून झालेलो नाही...:) फक्त एकच सुधारणा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो..... मानवाच्या आरोग्यसेवेत सुधारणा होण्यासाठी माकडांवर प्रयोग का केले जात नाहीत? चुकीची माहिती.... मानवी आरोग्यसेवेत सुधारणा करण्यासाठी माकडांवर सर्रास प्रयोग केले जातात.... सिन्मोल्गस जातीच्या माकडांवर आणि कधीकधी चिंपांझीजवरही..... किंबहुना माकडांवरच्या प्रयोगांचा डेटा उपलब्ध केल्याशिवाय माणसांवर प्रयोग करायला अन्न आणि औषध प्रशासनालय बहुदा परवानगी देत नाही..... बाकी तुमचं चालू द्या... :) सध्या माणसांवर प्रयोग करण्यात गुंतलेला, डॉ. पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

अमृतांजन 20/10/2009 - 02:26
किंबहुना माकडांवरच्या प्रयोगांचा डेटा उपलब्ध केल्याशिवाय माणसांवर प्रयोग करायला अन्न आणि औषध प्रशासनालय बहुदा परवानगी देत नाही.... चांगली माहिती दिलीत. त्यांचाही अर्थातच उत्क्रांतीवादावर विश्वास असणार.

In reply to by अमृतांजन

त्यांचाही अर्थातच उत्क्रांतीवादावर विश्वास असणार. कुणाचा? माकडांचा की अन्न आणि औषधवाल्यांचा? अर्थात ते दोन्ही एकच आहेत म्हणा..... :) एफडीएने बेजार केलेला, पिडां

लवंगीमिरची 20/10/2009 - 02:58
तुमचे २ शब्द वाचून “Sometimes I think the surest sign that intelligent life exists elsewhere in the universe is that none of it has tried to contact us.” ( calvin and hobbes ) असेच म्हनावेसे वाटते... ह.घ्या.

In reply to by लवंगीमिरची

अमृतांजन 20/10/2009 - 03:01
पृथ्वीचा वापर प्रयोगशाळेसारखा चाललाय- हा वरील पर्तिसाद वाचावा. अशी विनंती. ते सतत कॉन्ट्याक्टमधे आहेत! डाटा जातोय.

विकास 20/10/2009 - 03:04
हा विषय आपल्याला महत्वाचा नक्कीच वाटला असावा हे लेखनाच्या गंभीर आणि अभ्यासू शैलीतून समजते....त्यामुळे जर माकडांचा संबंध मनुष्यजातीशी नाही हे सिद्ध झाले तर समस्त माकडांना हुश्श होईल. (मग गाढवे मागे लागतील की माणसं "गाढवपणा" करतात असे वाक्प्रयोग बंद करा म्हणून). मात्र असा विषय चर्चेस आणताना "धोरण" सदराखाली का आणला या बाबत उत्सुकता आहे. ह्या विषयाचा आणि मिपाधोरणाचा काही संबंध असल्याची ही नवीनच माहीती आहे...

In reply to by विकास

अमृतांजन 20/10/2009 - 03:10
त्यामुळे जर माकडांचा संबंध मनुष्यजातीशी नाही हे सिद्ध झाले तर समस्त माकडांना हुश्श होईल. द्याट मेड माय डे! :-) (मग गाढवे मागे लागतील की माणसं "गाढवपणा" करतात असे वाक्प्रयोग बंद करा म्हणून) ह्म्म्म - हा विषय मी हाताळणार नाहीये हे मात्र नक्की. मात्र असा विषय चर्चेस आणताना "धोरण" सदराखाली का आणला या बाबत उत्सुकता आहे. सरळ उत्तर- माझा पवित्रा असा आहे की, माझा उतक्रांतीवादावर विश्वास नाही म्हणून ते माझे धोरण आहे.

मदनबाण 20/10/2009 - 03:21
उत्क्रांतीमुळे प्राण्यात काय काय बदल होतील बर ??? :? पण genetic disorder मुळे ही वेगळीच गम्मत पहायला मात्र मिळते. http://www.youtube.com/watch?v=3zqESjVkohw अधिक माहिती इथे :--- http://en.wikipedia.org/wiki/Fainting_goat बाकी आपल्या काही चांगल्या सवयी माकडांनी सुद्धा घेतल्या आहेत बरं :--- http://www.youtube.com/watch?v=oZfgdM79cYo&feature=related बाकी चालु ध्या... ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

भिंगरि 20/10/2009 - 07:07
"मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत. ">>>>>>>>>>>> कुठल्याहि प्रकारच्या परिणामांचि पर्वा न करता असा धाडसि सिधधांत मांडल्याबद्दल आपले मनःपुर्वक अभिनंदन. गॅलिलिओ सरखे काळाच्या कितितरि पुढे असणारे एक व्यक्तिमत्व ज्या मिपा वर येते त्याचि मी हि सदस्य आहे ह्या जाणिवेने उर अभिमानाने भरुन आला. आपल्या ह्या सिध्धांताचि पुष्टि करणारे पुरावे इथे ताबडतोब सादर करावेत हि कळकळिचि विनंति, म्हणजे डार्विन सारख्या खुळ्या माणसावर विश्वास ठेवणार्या लाखोंच्या मानसिक उत्क्रांतिसाठि प्रयत्न करण्यास सुरुवात करिन!

In reply to by भिंगरि

अमृतांजन 20/10/2009 - 08:20
भिंगरी ताई, काय असते की, अनेकदा आपल्याला पुरावे देता येत नाहीत. जे माझ्या मनाला सिक्स्थ सेंन्स्ला पटले ते मी येथे मांडले. ह्या विधानाची चिकित्सा करण्याचे काम मी अभ्यासू मंडळींवर सोडत आहे. हे विधान धाडसी नसून लॉजिकल आहे. आपल्या शरीरातील अनेक करामती जर तुम्ही बारकाईने पाहिल्या तर तुम्हाला असे दिसून येईल की, हे सगळे नैसर्गिकपणे तयार होते असे मानणे म्हणजे जरा अतिच होते. उदा. तुम्ही एखाद्या मेडीसीन केलेल्या डॉक्टरला विचारा की, शरीरात प्रोटीन्स कशी वाहून नेली जातात? अवयवांना कसे कळते की जे येते आहे ते प्रोटीन आहे की, इतर काही?- थक्क व्हाल ते समजून घेऊन. त्यामुळेच वाटते की, उत्क्रांती-बित्क्रांती सब झूट! स्वत्।ची पुस्तके खपवायला मांडलेला तो सिद्धांत आहे.

In reply to by अमृतांजन

सुबक ठेंगणी 20/10/2009 - 11:06
ह्या विधानाची चिकित्सा करण्याचे काम मी अभ्यासू मंडळींवर सोडत आहे. बाकी कुठल्याही सिद्धान्ताला दुसरी बाजू ही असणारच. पण डार्विनने आपला सिद्धान्त असा दुस-यांवर सोडून दिला नाही ह्यातच त्याचे मोठेपण आले. त्यामुळेच वाटते की, उत्क्रांती-बित्क्रांती सब झूट! स्वत्।ची पुस्तके खपवायला मांडलेला तो सिद्धांत आहे. मग तुम्हीही मांडा की सिद्धान्त, लिहा आणि खपवा की पुस्तक! नाही कोण म्हणतंय?

In reply to by सुबक ठेंगणी

अमृतांजन 20/10/2009 - 11:28
>>मग तुम्हीही मांडा की सिद्धान्त, लिहा आणि खपवा की पुस्तक! नाही कोण म्हणतंय? मी एक-एक पाऊल टाकून नेमक्या दिशेने जातेय. एकदम सिद्धांत कसा काय मांडता येईल? आधी माझ्या ६ व्या सेन्सला काय वाटते ते मी चर्चेला येथे ठेवले.

In reply to by अमृतांजन

सुबक ठेंगणी 20/10/2009 - 13:15
माझ्यासारख्या प्रगल्भ मराठी आधुनिक माणसांना तुझी थेअरी पटणे अशक्य आहे रे डार्विना! जर तुम्ही ह्या विषयीचा सखोल अभ्यास इतरांवर सोडून देत असाल तर मग स्वतः डार्विनपेक्षाही प्रगल्भ वगैरे असल्याचा दावा कशाला?? आधी माझ्या ६ व्या सेन्सला काय वाटते ते मी चर्चेला येथे ठेवले. म्हणजे आपण जे काही लिहिले आहे ते फक्त आपल्याच मनाचे खेळ आहेत असं आम्ही समजायचं का? तसं तर तसं... अवांतरः न्यूटनचं एक वाक्य आठवलं "If I have seen further it is by standing on the shoulders of Giants"

ज्ञानेश... 20/10/2009 - 10:35
तुम्ही बहुधा "पृथ्वीवर माणूस उपराच" हे नारळीकरांचे पुस्तक वाचले आहे, होय ना? :? "Great Power Comes With Great Responsibilities"

In reply to by ज्ञानेश...

अमृतांजन 20/10/2009 - 10:50
का हो सामान्य मध्यमवर्गी माणसाने असे विचार स्वतंत्रपणे करु नये असा काही नियम आहे का?

In reply to by अमृतांजन

ज्ञानेश... 20/10/2009 - 11:05
सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या डोक्यात असे विचार कुठून येतात, ते शोधत होतो. चुक भूल देणे घेणे. "Great Power Comes With Great Responsibilities"

In reply to by ज्ञानेश...

चतुरंग 20/10/2009 - 20:18
एरिक व्हॉन डॅनिकेन ह्यानं लिहिलेल्या पुस्तकाचा डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केलेला अनुवाद आहे "पृथ्वीवर माणूस उपराच". (डॉ. नारळीकरांचा संबंध नाही.) मनोगतावर मागे ह्याबाबत रंजक चर्चा झाली होती. चतुरंग

विजुभाऊ 20/10/2009 - 11:39
माकडापासून मानव निर्माण झाला असे डार्वीन म्हणाला नाही. त्याचे म्हणणे होते की दोघांचा पूर्वज एकच होता. एखाद्या कुटुंबातील एकजण काही कारणास्तव अफ्रीकेत गेला त्याने तेथेच संसार थाटला. दुसरा यूरोपात गेला त्याने तेथे संसार थाटला. तिसरा चीन मध्ये गेला त्याने तेथे संसार थाटला. चार पिढ्यानन्तर हे कुटुंबीय पुन्हा एकत्र भेटले. त्या पाचव्या पिढीतले लोक एकमेकांपासून फारच वेगळे दिसत होते. स्थल काल सवयी आहार तसेच जनुकीय सरमिसळ यामुळे त्यांच्यात हे वेगळेपण निर्माण झाले. तुमच्या प्रश्नाना हे स्पष्टीकरण पुरेसे ठरेल असे वाटते. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

अमृतांजन 20/10/2009 - 12:06
माकडापासून मानव निर्माण झाला असे डार्वीन म्हणाला नाही. त्याचे म्हणणे होते की दोघांचा पूर्वज एकच होता. प्रश्नातील एक सर्व-साधारण आशय असाही आहे की, ते जर एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले तर त्यांच्या क्षमता एव्हढ्या भिन्न का? मानवच ह्या जगात विचार करु शकतो एव्हढा फरक का? आपल्याशी मुकपणे संवाद साधणारे अनेक पाळीव प्राणी आहेत पण ते तेव्हढेच. उत्क्रांती अशी सेकंड स्टयांडर्ड का वापरते? डोळ्याचे उदाहरण देऊन काही चर्चा नंतरच्या प्रतिसादात मांडली आहे. ती ही कृपया पहावी.

भिंगरि 20/10/2009 - 12:20
कस आहे ना अमृताबाइ, ज्या विषयाचि आपल्याला पुरेशि माहिति नाहि, त्यावर मत बनवणे आणि ते आपण सिध्ध करु शकत नाहि हे माहिति असताना चार चौघात दामटवणे ह्यालाच आमच्यात धाडस म्हणतात :). असो तुमच्या माहिति साठि म्हणुन सांगते प्रोटिन्स चि वाहतुक अवयव नाहि तर पेशि पातळिवर होते अस आमच्या अभ्यासक्रमात आम्हाला शिकवण्यात आले. बाकि खुप प्रय्त्न करुनहि तुमचे लॉजिक काहि कळले नाहि बुवा, तुमच्या मते पृथ्वि हि प्रयोगशाळा आहे म्हणता अतिप्रगत जीवांचि तर मग त्यांनि 'मानव निर्मिति नंतर बाकिचे अप्रगत जीव का म्हणुन शिल्लक ठेवलेत? इतक्या कॉम्पेक्स यंत्रणेकडुन हवा तो डेटा मिळत असताना आधिच्या (तुलनेने) कमि कॉम्प्लेक्स यंत्रणा कशाला वापरायच्या काहि कळत नाहि. हे म्हणजे घरात हव असलेले पीठ थोड जात्यावर आणि थोड ग्राइंडर मध्ये दळल्यासारख वाटतय.

सुधीर काळे 20/10/2009 - 14:03
खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या लेखावरून जेवढे आठवत आहे त्या आधारावर हे लिहितोय! "माया" नावाची जी संस्कृती लॅटिन अमेरिकेत होती (आहे?) त्यांच्या कुठल्याशा आधारे असे म्हटले जाते कीं मानव हा प्राणी अक्षरशः परलोकातून आला व इथे वसला. कदाचित गूगल केल्यास याबद्दल जास्त माहिती मिळेल. अमृतांजनताई, तुमचे बरेच प्रश्न अगदी तर्कशास्त्राला धरून आहेत. आज-काल बरेच लोक डार्विनच्या सिद्धांताला मानत नाहींत असेही मी वाचले आहे, पण या विषयात थेट अशी रुची नसल्यामुळे मी कांहीं असले लेख फार लक्षपूर्वक वाचले नाहींत. पण आपण काहीं "भलतंच" लिहलंय असं वाटून घेऊ नका. आपल्या मुद्द्याला उचलून धरणारे लेखन झालेले आहे. माया संस्कृतीवर आधारलेला लेख पुन्हा वाचायला मला आवडेल. एक गोष्ट लक्षात असू द्या कीं Old testament नुसार अ‍ॅडम-ईव्ह हे "उक्ते" या पृथ्वीतळावर आले व ईव्हने सफरचंद खाऊन ही मानवजात निर्माण केली असा उल्लेख आहेच. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सुधीर काळे 20/10/2009 - 15:58
खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या लेखावरून जेवढे आठवत आहे त्या आधारावर हे लिहितोय! "माया" नावाची जी संस्कृती लॅटिन अमेरिकेत होती (आहे?) त्यांच्या कुठल्याशा आधारे असे म्हटले जाते कीं मानव हा प्राणी अक्षरशः परलोकातून आला व इथे वसला. कदाचित गूगल केल्यास याबद्दल जास्त माहिती मिळेल. अमृतांजनताई, तुमचे बरेच प्रश्न अगदी तर्कशास्त्राला धरून आहेत. आज-काल बरेच लोक डार्विनच्या सिद्धांताला मानत नाहींत असेही मी वाचले आहे, पण या विषयात थेट अशी रुची नसल्यामुळे मी कांहीं असले लेख फार लक्षपूर्वक वाचले नाहींत. पण आपण काहीं "भलतंच" लिहलंय असं वाटून घेऊ नका. आपल्या मुद्द्याला उचलून धरणारे लेखन झालेले आहे. माया संस्कृतीवर आधारलेला लेख पुन्हा वाचायला मला आवडेल. एक गोष्ट लक्षात असू द्या कीं Old Testament नुसार अ‍ॅडम-ईव्ह हे "उक्ते" या पृथ्वीतळावर आले व त्यांनी ही मानवजात निर्माण केली असा उल्लेख आहेच. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सुधीर काळे 20/10/2009 - 16:35
खालील लिंक उघडा आणि वाचा.....! http://tinyurl.com/ygbx8mu One of the most baffling archaeological questions is, how did an advanced human civilization virtually spring up out of nowhere about 3000 BC?. One truly satisfying theory has come from the mind of renowned scholar Zecharia Sitchin. . Sitchin (among his other accomplishments) wrote a series of books that, collectively, are called " The Earth Chronicles ". One of the books in The Earth Chronicles is entitled "The 12th Planet", Avon Books -1978 (1st Avon printing). In " The12th Planet " Sitchin presents unexplained, previously misinterpreted or generally ignored archaeological evidence that Man's evolution was helped along by extraterrestrial visitors. The superior extraterrestrial intelligences, eventually called "Gods" by the ancients, played a part in Man's evolution about 5000 years ago. Extraterrestrial intervention certainly seems to be a theory that approaches the outer fringes of the wholly egocentric ( we're here, God made us in his image, everything rotates around us and we are the only sentient life in the entire universe ) western paradigm but, after a complete analysis of Man's 5 million year old evolutionary patterns you cannot ignore the fact that there is a very wild evolutionary "blip" that took place about 5000 year ago. It would be similar to observing your 5 year old child making mud pies one day and the next week he or she was starting to decode the Rosetta Stone. . IF (but a continually shrinking "if") The Great Pyramid was constructed by "outside" intervention then I think that I know who may have built The Great Pyramid because the builders "signed" and "dated" their masterpiece. An additional chart provides the clues. The chart is reproduced immediately below (2 views). . The chart was created using (once again) Pi. ( 3.141592654 ) converted (this time) to degrees / minutes / seconds of arc. Pi = 3 degrees 8 minutes 29 .73 seconds of arc. I transposed the result (interpreted the result) to "mean" 3 months - 8 days in the year 2973 BC . I created a chart using the 3/8/2973 BC date and the resulting chart seemed unremarkable. On to the 'intuitive leap'..... The natural starting place of the zodiac is at the Spring Equinox (March21st)....so I added (the Pi Factor) 3 months and 8 days to March 21st and arrived at June 29th. I then created an ancient astrological map for June 29th 2973 BC for the longitude and latitude of The Great Pyramid (reproduced below)! Another "capstone" configuration which is (once again) also the shape of the Reticulum Constellation. ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

"मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत. एक आइडिया.... त्यांना जातोय तो डाटा चुकीचा पाठवायचा का ??? म्हणजे तुम्हीच पाठवा.... तुम्ही उत्क्रांत व्हायच्या ऐवजी डिक्रांत (उत्क्रांत च्या उलटे ) व्हा... हो तुम्ही त्यांचे प्रयोग बिघडवु शकता.....

In reply to by फ्रॅक्चर बंड्या

अमृतांजन 20/10/2009 - 18:51
हे करणे अशक्य नाही. त्यासाठी मला सगळ्यांचे सहकार्य लागेल व एकच अट आहे तिचे पालन करावे लागेल- कुणीही खोटं बोलायचे नाही. एक जण जरी खोटं बोलला/ली की प्रयोग फसलाच म्हणून समजा.

मेघवेडा 27/11/2009 - 16:50
अवांतरः प्रत्येक माकड सारखेच दिसते; माणूस नाही. या वाक्यावरून एक मजेशीर प्रसंग आठवला. एकदा माझ्या एका चीनी मैत्रिणीला "तुम्ही सर्व चीनी लोक अगदी एकसारखे दिसता" असे मी सांगितल्यावर ती मला म्हणाली, "यात काही वेगळे नाही, आम्हाला तुम्ही भारतीय लोक सगळे एकसारखे दिसता!!" मला तर हसू का रडू झाले होते! मग वाटलं असेलही कदाचित ती म्हणते त्यात तथ्य. आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत या बाबतीत सुद्धा खरा ठरत असेल कदाचित!!

मेघवेडा 27/11/2009 - 16:52
अवांतरः प्रत्येक माकड सारखेच दिसते; माणूस नाही. या वाक्यावरून एक मजेशीर प्रसंग आठवला. एकदा माझ्या एका चीनी मैत्रिणीला "तुम्ही सर्व चीनी लोक अगदी एकसारखे दिसता" असे मी सांगितल्यावर ती मला म्हणाली, "यात काही वेगळे नाही, आम्हाला तुम्ही भारतीय लोक सगळे एकसारखे दिसता!!" मला तर हसू का रडू झाले होते! मग वाटलं असेलही कदाचित ती म्हणते त्यात तथ्य. आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत या बाबतीत सुद्धा खरा ठरत असेल कदाचित!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीच सांगते की, डार्विनचा सिद्धांत मला पटलेला नाही व दिशाभूल करणारा आहे. माणूस जर माकडापासून उत्क्रांत झाला आहे तर हे असे कसे?- १. माकडात आणि मानवाच्या गुणसुत्रांमधे फक्त २ टक्क्यांचाच फरक आहे असे तुम्ही म्हणता. म्हणजे मानव हा माकडाची सुधारीत आवृत्ती आहे असे तुमचे म्हणणे जर असेल तर प्राणी उत्क्रांत होतांना तो निसर्गाच्या जवळ न राहता दूर कसा जाईल? - माकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते - माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो?