मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनंताची पाऊलवाट...

मृण्मयी ·

विंजिनेर 17/02/2009 - 04:06
नेटकं आणि छोटेखानी लेखन! छान उतरलं आहे. हे लेखन काल्पनिक आहे का तुमच्या पहाण्यात आले आहे माहीत नाही पण वाचून असे वाटले की जर ह्याच्यात एखादी गुंफलेली कथा असती तर(शेवट हाच.) वाचायला जास्त आवडलं असतं.

विसोबा खेचर 17/02/2009 - 05:27
असाच आता या अनंताच्या पाउलवाटेवर तुमचा प्रवास शांतपणे सुरु करा. कुठे एखादी माझी आठवण काढणारी जागा दिसली, तर तिथे विसावा घ्या. खात्री असु द्या, मी देखील पोचेन लवकरच. लै भारी! तात्या.

रामदास 17/02/2009 - 06:25
डोळ्यात पाणी आणलं हो तुम्ही. मला हा लेख एका मोठ्या कादंबरीचा अखेरचा परीच्छेद वाटला.

In reply to by रामदास

अनिल हटेला 17/02/2009 - 06:32
सहमत ~!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

केशवराव 17/02/2009 - 07:00
म्रूण्मयी , काहीच्या काही सुंदर लिहीले आहेसच ; पण हे काय आहे? मन सैरभैर झाले. हे सर्व कोणाचे मनोगत? कुठून आणलेस हे ? सकाळी सकाळी मन अस्वस्थ झालेच ;पण बर्‍याच गोष्टींचा उलगडाही झाला नाही. लिखाणाबद्दल १०५/१०० मार्कस देता येत नाहीत म्हणून १०० देतो. मार्क लिखाणाला देवू कि त्या भावनांना देवू? मी कित्येक जणांच्या अखेरच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. अगदी ३ महीन्यांपूर्वी माझे ९८ वर्षांचे वडील मला सोडून गेले तेव्हाही मी त्यांच्या ऊशाशी बसून होतो. त्या वेळच्या भावना मी अनूभवल्या आहेत. तरी पण तूझ्या लिखाणानी मन हलले. जबरदस्त ताकद आहे ह्या लेखात. [ ती कसली आहे ते उमगले नाही ; तुझ्या भाषा शैलीची म्हणावी तर तुझ्या भावनांचा मी अपमान तर करीत नाहीना?] वेड लावलेस एवढे खरे!!!

दशानन 17/02/2009 - 07:24
अत्यंत सुदंर ! हेलावलो आतून ! विचार व्यक्त करावेत मनाने तर असे !

सहज 17/02/2009 - 08:06
वाचुन एकदम सिरीयस केले. छोटा पण अतिशय दमदार लेख!

मैत्र 17/02/2009 - 08:09
तुमची शैली खूप सुंदर आहे आणि शब्दयोजना त्याहून चांगली. कुठेही विनाकारण जड न होता इतकं हेलावणारं लिहिणं अवघड आहे. अप्रतिम...

झेल्या 17/02/2009 - 08:50
केवळ अप्रतिम! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

समिधा 17/02/2009 - 10:56
खरचं वाचुन डोळ्यात पाणी आले. तुमच्या निरोपाची वेळ समीप आलीय! अश्रु जुमानत नाहीत. आणि कितीही नाही म्हंटलं तरीही हा माझा खुळा जीव घोटाळतोय, माझे डोळे कोरडे करणार्‍या हातांची वाट बघंत!.. --- अनंताच्या पाउलवाटेवर कधीतरी तुमच्या सोबतीला येणारी तुमचीच..! अगदी प्रसंग डोळ्या समोर उभा राहीला. अप्रतिम.. =D>

जागु 17/02/2009 - 11:22
खुप मनाची ताकद वापरली आहे नायीकेने. तुमचे लिखाण खुपच छान आहे.

मृण्मयी 17/02/2009 - 20:14
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रीयांसाठी मनःपूर्वक धन्यवाद! लिहीलं तेव्हा सगळं पूर्णतः काल्पनिक होतं! 'एखाद्या मोठ्या कथेचा किंवा कादंबरीचा अखेरचा भाग असावा' असं बर्‍याच जणांना वाटलं. पण ते तसं नाही.

In reply to by मृण्मयी

छोटा डॉन 17/02/2009 - 20:16
>>लिहीलं तेव्हा सगळं पूर्णतः काल्पनिक होतं! हुश्श्श ऽऽऽऽ ह्याच प्रतिसादाची वाट पहात होतो खरेतर ... काळीज चिरले जावे, मन ओथंबुन यावे असे हे लिखाण होते. काही क्षण अगदीच "भरुन आले आहे व कधीही बांध फुटु शकतो" असे गेले होते ... मग त्यासाठीच प्रतिसाद द्यायच्या आधी वाट पहात होतो ... एकदम उच्च लिखाण, अगदी क्लासच ...! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

शशिधर केळकर 18/02/2009 - 00:13
खर्‍या अर्थाने हृदयस्पर्शी लिखाण! कोणाचे व्यक्तिगत लेखन वाचताना वाटावा तसा संकोच ही वाटून गेला - इतकं वास्तवदर्शी! लिहीलं तेव्हा सगळं पूर्णतः काल्पनिक होतं!> हे वाचून समाधान झालं.

मुक्तसुनीत 18/02/2009 - 06:02
मला हा कथा किंवा कादंबरीचा एक भाग न वाटता , एक स्वयंपूर्ण कथाच वाटते ! सार्‍या आयुष्याचे संदर्भ आहेत , पण कथा आहे एका क्षणाबद्दलची. एक असा क्षण जो आपल्या सर्वांना न चुकणारा आहे केव्हा ना केव्हा तरी. कथेचे शीर्षक असे शकते "निरोप".

पत्रलेखन केवळ सुंदर ! शेवटच्या ओळी वाचतांना हेलावून गेलो. कोणत्या तरी कादंबरीचे शेवटचे हुंदका फुटणारे पान वाचले असे वाटले. लेखन काल्पनिक असेल तर चांगले होईल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्रिटिश 18/02/2009 - 07:48
मस्तच लीवलय >>>कुठे एखादी माझी आठवण काढणारी जागा दिसली, तर तिथे विसावा घ्या. खात्री असु द्या, मी देखील पोचेन लवकरच मरे एक त्याचा दुजा शोक वाहे , अकस्मात तोही पुढे जात आहे. समर्थ रामदास. मानसाला यवड कलालं क दुख होत नाय. मन खंबीर व्हत. मिथुन काशिनाथ भोईर

मृण्मयी 18/02/2009 - 19:40
पुन्हा एकदा, अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद! सर्किट, अश्या दुर्दैवी परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य आपल्याला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

विंजिनेर 17/02/2009 - 04:06
नेटकं आणि छोटेखानी लेखन! छान उतरलं आहे. हे लेखन काल्पनिक आहे का तुमच्या पहाण्यात आले आहे माहीत नाही पण वाचून असे वाटले की जर ह्याच्यात एखादी गुंफलेली कथा असती तर(शेवट हाच.) वाचायला जास्त आवडलं असतं.

विसोबा खेचर 17/02/2009 - 05:27
असाच आता या अनंताच्या पाउलवाटेवर तुमचा प्रवास शांतपणे सुरु करा. कुठे एखादी माझी आठवण काढणारी जागा दिसली, तर तिथे विसावा घ्या. खात्री असु द्या, मी देखील पोचेन लवकरच. लै भारी! तात्या.

रामदास 17/02/2009 - 06:25
डोळ्यात पाणी आणलं हो तुम्ही. मला हा लेख एका मोठ्या कादंबरीचा अखेरचा परीच्छेद वाटला.

In reply to by रामदास

अनिल हटेला 17/02/2009 - 06:32
सहमत ~!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

केशवराव 17/02/2009 - 07:00
म्रूण्मयी , काहीच्या काही सुंदर लिहीले आहेसच ; पण हे काय आहे? मन सैरभैर झाले. हे सर्व कोणाचे मनोगत? कुठून आणलेस हे ? सकाळी सकाळी मन अस्वस्थ झालेच ;पण बर्‍याच गोष्टींचा उलगडाही झाला नाही. लिखाणाबद्दल १०५/१०० मार्कस देता येत नाहीत म्हणून १०० देतो. मार्क लिखाणाला देवू कि त्या भावनांना देवू? मी कित्येक जणांच्या अखेरच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. अगदी ३ महीन्यांपूर्वी माझे ९८ वर्षांचे वडील मला सोडून गेले तेव्हाही मी त्यांच्या ऊशाशी बसून होतो. त्या वेळच्या भावना मी अनूभवल्या आहेत. तरी पण तूझ्या लिखाणानी मन हलले. जबरदस्त ताकद आहे ह्या लेखात. [ ती कसली आहे ते उमगले नाही ; तुझ्या भाषा शैलीची म्हणावी तर तुझ्या भावनांचा मी अपमान तर करीत नाहीना?] वेड लावलेस एवढे खरे!!!

दशानन 17/02/2009 - 07:24
अत्यंत सुदंर ! हेलावलो आतून ! विचार व्यक्त करावेत मनाने तर असे !

सहज 17/02/2009 - 08:06
वाचुन एकदम सिरीयस केले. छोटा पण अतिशय दमदार लेख!

मैत्र 17/02/2009 - 08:09
तुमची शैली खूप सुंदर आहे आणि शब्दयोजना त्याहून चांगली. कुठेही विनाकारण जड न होता इतकं हेलावणारं लिहिणं अवघड आहे. अप्रतिम...

झेल्या 17/02/2009 - 08:50
केवळ अप्रतिम! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

समिधा 17/02/2009 - 10:56
खरचं वाचुन डोळ्यात पाणी आले. तुमच्या निरोपाची वेळ समीप आलीय! अश्रु जुमानत नाहीत. आणि कितीही नाही म्हंटलं तरीही हा माझा खुळा जीव घोटाळतोय, माझे डोळे कोरडे करणार्‍या हातांची वाट बघंत!.. --- अनंताच्या पाउलवाटेवर कधीतरी तुमच्या सोबतीला येणारी तुमचीच..! अगदी प्रसंग डोळ्या समोर उभा राहीला. अप्रतिम.. =D>

जागु 17/02/2009 - 11:22
खुप मनाची ताकद वापरली आहे नायीकेने. तुमचे लिखाण खुपच छान आहे.

मृण्मयी 17/02/2009 - 20:14
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रीयांसाठी मनःपूर्वक धन्यवाद! लिहीलं तेव्हा सगळं पूर्णतः काल्पनिक होतं! 'एखाद्या मोठ्या कथेचा किंवा कादंबरीचा अखेरचा भाग असावा' असं बर्‍याच जणांना वाटलं. पण ते तसं नाही.

In reply to by मृण्मयी

छोटा डॉन 17/02/2009 - 20:16
>>लिहीलं तेव्हा सगळं पूर्णतः काल्पनिक होतं! हुश्श्श ऽऽऽऽ ह्याच प्रतिसादाची वाट पहात होतो खरेतर ... काळीज चिरले जावे, मन ओथंबुन यावे असे हे लिखाण होते. काही क्षण अगदीच "भरुन आले आहे व कधीही बांध फुटु शकतो" असे गेले होते ... मग त्यासाठीच प्रतिसाद द्यायच्या आधी वाट पहात होतो ... एकदम उच्च लिखाण, अगदी क्लासच ...! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

शशिधर केळकर 18/02/2009 - 00:13
खर्‍या अर्थाने हृदयस्पर्शी लिखाण! कोणाचे व्यक्तिगत लेखन वाचताना वाटावा तसा संकोच ही वाटून गेला - इतकं वास्तवदर्शी! लिहीलं तेव्हा सगळं पूर्णतः काल्पनिक होतं!> हे वाचून समाधान झालं.

मुक्तसुनीत 18/02/2009 - 06:02
मला हा कथा किंवा कादंबरीचा एक भाग न वाटता , एक स्वयंपूर्ण कथाच वाटते ! सार्‍या आयुष्याचे संदर्भ आहेत , पण कथा आहे एका क्षणाबद्दलची. एक असा क्षण जो आपल्या सर्वांना न चुकणारा आहे केव्हा ना केव्हा तरी. कथेचे शीर्षक असे शकते "निरोप".

पत्रलेखन केवळ सुंदर ! शेवटच्या ओळी वाचतांना हेलावून गेलो. कोणत्या तरी कादंबरीचे शेवटचे हुंदका फुटणारे पान वाचले असे वाटले. लेखन काल्पनिक असेल तर चांगले होईल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्रिटिश 18/02/2009 - 07:48
मस्तच लीवलय >>>कुठे एखादी माझी आठवण काढणारी जागा दिसली, तर तिथे विसावा घ्या. खात्री असु द्या, मी देखील पोचेन लवकरच मरे एक त्याचा दुजा शोक वाहे , अकस्मात तोही पुढे जात आहे. समर्थ रामदास. मानसाला यवड कलालं क दुख होत नाय. मन खंबीर व्हत. मिथुन काशिनाथ भोईर

मृण्मयी 18/02/2009 - 19:40
पुन्हा एकदा, अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद! सर्किट, अश्या दुर्दैवी परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य आपल्याला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय.. , नेहमीप्रमाणे आजही, लग्नाच्या चाळीस वर्षांनंतरही मायन्याशी अडखळतेय मी. अशी कित्येक पत्र पाठवलीत. दरवेळी तुमच्याकडून तत्परतेनी उत्तर आलं. यावेळी ती अपेक्षा नाही. आज सकाळपासून आपल्या एकत्र आयुष्याचा सारिपाट डोळ्यांपुढे उलगडलाय. चुकलेल्या चाली, सावरून घेतलेले डाव सारं काही. नवं नवरीपण जाऊन, पुरती गृहिणी होऊन फुललेल्या संसारात तुमच्याबरोबर कधी रमले ते कळलं नाही. माझ्या भित्र्या, संकोची स्वभावाला तुमच्या निर्भिड, रोकठोकपणाचं balance out , हो हा देखील तुम्हीच शिकवलेला शब्द, करणारं व्यक्तिमत्व सावरून घेत गेलं.

शिरोड्याचं हवामान.

श्रीकृष्ण सामंत ·

सुनील 13/02/2009 - 11:34
शिरोड्याचे वर्णन आवडले. अवांतर - वि.स.खांडेकर जेथे शिक्ष़क म्हणून होते ते शिरोडे हेच काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

योगी९०० 13/02/2009 - 11:44
अरे वा..छान... मी सुद्धा लहानपणी या भागात हिंडायचो त्याची आठवण झाली. आमचे मुळ गाव आरोंदा हे शिरोड्याहून जवळच आहे. कदाचित तुम्हाला ते चांगलेच परिचयाचे असेल. श्री सातेरी भद्रकाली प्रसन्न!! खादाडमाऊ

सर्किट 13/02/2009 - 11:46
शिरोड्याच्या हवामानाविषयी माहिती आवडली. सामंतकाका, एक माहिती पूर्ण संकेतस्थळ आहे उपक्रम नावाचे. तिथेही असले माहितीपूर्ण लेखन टाकत जा. तिकडे बरेच लोक सध्या चित्रे टाकून त्याला माहिती म्हणतात. (ता. क. सामंतकाकांना उपक्रमावर आणण्याचे श्रेय मी घेणारच !!!!) -- सर्किट

हलो सुनील, होय तेच हे शिरोडे. हलो सर्किट, उपक्रमावर अवश्य माझे लेखन टाकीन. सुचने बद्दल आभार.श्रेय नक्कीच मिळणार. सुमीत,खादाडमाऊसह सर्वांचे प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

रेवती 14/02/2009 - 07:22
मीही रेडीच्या समुद्र किनार्‍यावर एकदा गेलीये. शिरोड्याबद्दल छान सांगितले आहे आपण, तसेच बरोबरीने आलेल्या सूचनाही आवडल्या. रेवती

In reply to by chipatakhdumdum

योगी९०० 15/02/2009 - 00:27
सामंत साहेब हे मि.पा.वर एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून शिरोडे असा चुकीचा उल्लेख झाला असेल..म्हणून लगेच काय एक एक लोक भेटतात .. अशी तिरसट प्रतिक्रिया व्यक्त करू नये. कदाचित त्यांचे तुम्ही इतर लेख वाचले नसावेत. जरूर वाचा आणि मग तुम्हालाच तुमच्या वरील प्रतिक्रियेनिम्मित्त पश्चाताप होईल. मला खात्री आहे की तुम्ही म्हणाल.."अशीच लोकं भेटली पाहिजेत". खादाडमाऊ

In reply to by योगी९००

रेवती 15/02/2009 - 06:00
खादाडमाऊंशी सहमत. सामंतकाकांसारख्या ज्येष्ठ मिपाकरांचा उल्लेख (खरं तर सर्वांचाच) आदराने व्हावा असे वाटते. रेवती

In reply to by रेवती

चतुरंग 16/02/2009 - 03:09
सर्वांचाच उल्लेख आदराने व्हावा. सामंतकाका हे मिपावरचे आतापर्यंतचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांच्या वयाचा मान ठेवला जावा. चतुरंग

In reply to by chipatakhdumdum

पण शिरोड्याला स्वतंत्र भारतात शिरोडे असेच म्हणतात...... जसं ठाना ला ठाणे आणि पूना ला पुणे म्हणतात तसेच!!!! शिरोड्याला जायचं असेल तर 'सावंतवाडी - शिरोडे' किंवा 'वेंगुर्ला - शिरोडे' ह्या एस्ट्या पकडाव्या लागतात असं मला वाटतं!!!!! बाकी तुमचं चालू द्या..... :)

प्राजु 15/02/2009 - 03:57
काका, खूप दिवसांनी लेखन आलं. मस्त आहे सगळं वर्णन. चिकन तंदुरीचे पाय भिरकावून दिल्यास?चरबी सकट तळलेले तिन चार पाय खाऊन झाल्यावर जरूरी नसलेला उरलेला पाय किती लांब भिरकावता येतो ते पाहिल्यावर तुमचं काही पौन्ड वजन कमी होईल आणि कदाचीत एकाददोन वर्षानी आयुष्य वाढवील. हे मात्र मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

दशानन 15/02/2009 - 08:03
सामंत साहब, +१ नेहमी प्रमाणेच उत्त्तम लेखन ! आवडले शिरोडे पाहण्याची इच्छा आहे आता मनात. कोणाकडे ह्या शिरोड्याचे काही फोटो आहेत का :? जरा चिटवा मिपावर पण... कसे / कधी जावे ह्या बद्दल पण कोणी तरी लिहा ही विनंती.
:) Keep Smiling !!!!!! It Is The Second Best Thing U Can Do With Your Lips! ;)

चतुरंग 16/02/2009 - 03:06
तुमचं लेखन अगदी सहज जाता जाता गप्पागोष्टी केल्यासारखं असतं. विषयही अगदी सोपे आणि नेहेमीच्या जगण्यातले असतात. तुम्हाला सतत इतके विषय दिसत रहातात, खुणावत रहातात आणि तुम्ही त्यावर लिहीत रहाता ह्याचं खरंच कौतुक वाटतं! :) चतुरंग

आपण सर्वांनी माझ्या विषयी दाखवलेला आदर,आणि प्रेम पाहून मला आनंद होतोच आणि हा आदर आणि हे प्रेम असेच रहावे ह्यासाठी माझी जबाबदारी पण वाढते. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

सुनील 13/02/2009 - 11:34
शिरोड्याचे वर्णन आवडले. अवांतर - वि.स.खांडेकर जेथे शिक्ष़क म्हणून होते ते शिरोडे हेच काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

योगी९०० 13/02/2009 - 11:44
अरे वा..छान... मी सुद्धा लहानपणी या भागात हिंडायचो त्याची आठवण झाली. आमचे मुळ गाव आरोंदा हे शिरोड्याहून जवळच आहे. कदाचित तुम्हाला ते चांगलेच परिचयाचे असेल. श्री सातेरी भद्रकाली प्रसन्न!! खादाडमाऊ

सर्किट 13/02/2009 - 11:46
शिरोड्याच्या हवामानाविषयी माहिती आवडली. सामंतकाका, एक माहिती पूर्ण संकेतस्थळ आहे उपक्रम नावाचे. तिथेही असले माहितीपूर्ण लेखन टाकत जा. तिकडे बरेच लोक सध्या चित्रे टाकून त्याला माहिती म्हणतात. (ता. क. सामंतकाकांना उपक्रमावर आणण्याचे श्रेय मी घेणारच !!!!) -- सर्किट

हलो सुनील, होय तेच हे शिरोडे. हलो सर्किट, उपक्रमावर अवश्य माझे लेखन टाकीन. सुचने बद्दल आभार.श्रेय नक्कीच मिळणार. सुमीत,खादाडमाऊसह सर्वांचे प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

रेवती 14/02/2009 - 07:22
मीही रेडीच्या समुद्र किनार्‍यावर एकदा गेलीये. शिरोड्याबद्दल छान सांगितले आहे आपण, तसेच बरोबरीने आलेल्या सूचनाही आवडल्या. रेवती

In reply to by chipatakhdumdum

योगी९०० 15/02/2009 - 00:27
सामंत साहेब हे मि.पा.वर एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून शिरोडे असा चुकीचा उल्लेख झाला असेल..म्हणून लगेच काय एक एक लोक भेटतात .. अशी तिरसट प्रतिक्रिया व्यक्त करू नये. कदाचित त्यांचे तुम्ही इतर लेख वाचले नसावेत. जरूर वाचा आणि मग तुम्हालाच तुमच्या वरील प्रतिक्रियेनिम्मित्त पश्चाताप होईल. मला खात्री आहे की तुम्ही म्हणाल.."अशीच लोकं भेटली पाहिजेत". खादाडमाऊ

In reply to by योगी९००

रेवती 15/02/2009 - 06:00
खादाडमाऊंशी सहमत. सामंतकाकांसारख्या ज्येष्ठ मिपाकरांचा उल्लेख (खरं तर सर्वांचाच) आदराने व्हावा असे वाटते. रेवती

In reply to by रेवती

चतुरंग 16/02/2009 - 03:09
सर्वांचाच उल्लेख आदराने व्हावा. सामंतकाका हे मिपावरचे आतापर्यंतचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांच्या वयाचा मान ठेवला जावा. चतुरंग

In reply to by chipatakhdumdum

पण शिरोड्याला स्वतंत्र भारतात शिरोडे असेच म्हणतात...... जसं ठाना ला ठाणे आणि पूना ला पुणे म्हणतात तसेच!!!! शिरोड्याला जायचं असेल तर 'सावंतवाडी - शिरोडे' किंवा 'वेंगुर्ला - शिरोडे' ह्या एस्ट्या पकडाव्या लागतात असं मला वाटतं!!!!! बाकी तुमचं चालू द्या..... :)

प्राजु 15/02/2009 - 03:57
काका, खूप दिवसांनी लेखन आलं. मस्त आहे सगळं वर्णन. चिकन तंदुरीचे पाय भिरकावून दिल्यास?चरबी सकट तळलेले तिन चार पाय खाऊन झाल्यावर जरूरी नसलेला उरलेला पाय किती लांब भिरकावता येतो ते पाहिल्यावर तुमचं काही पौन्ड वजन कमी होईल आणि कदाचीत एकाददोन वर्षानी आयुष्य वाढवील. हे मात्र मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

दशानन 15/02/2009 - 08:03
सामंत साहब, +१ नेहमी प्रमाणेच उत्त्तम लेखन ! आवडले शिरोडे पाहण्याची इच्छा आहे आता मनात. कोणाकडे ह्या शिरोड्याचे काही फोटो आहेत का :? जरा चिटवा मिपावर पण... कसे / कधी जावे ह्या बद्दल पण कोणी तरी लिहा ही विनंती.
:) Keep Smiling !!!!!! It Is The Second Best Thing U Can Do With Your Lips! ;)

चतुरंग 16/02/2009 - 03:06
तुमचं लेखन अगदी सहज जाता जाता गप्पागोष्टी केल्यासारखं असतं. विषयही अगदी सोपे आणि नेहेमीच्या जगण्यातले असतात. तुम्हाला सतत इतके विषय दिसत रहातात, खुणावत रहातात आणि तुम्ही त्यावर लिहीत रहाता ह्याचं खरंच कौतुक वाटतं! :) चतुरंग

आपण सर्वांनी माझ्या विषयी दाखवलेला आदर,आणि प्रेम पाहून मला आनंद होतोच आणि हा आदर आणि हे प्रेम असेच रहावे ह्यासाठी माझी जबाबदारी पण वाढते. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
लेखनविषय:
लेखनप्रकार
बरेच दिवसानी मी कोकणातल्या शिरोडे गावात गेलो होतो.गोव्यातपण एक शिरोडे आहे.रेडीचा समुद्र किनारा जवळच आहे.ह्या समुद्रामुळे जवळच्या या गावात हवामानवर खूपच परिणाम होत असतो. आपण ज्यावेळी भेटतो त्यावेळी बहुदा हवामान हा विषय म्हणून कधी कधी आपल्या बोलण्यात येत असतो.हवामान हे एक कारण आहे.ते आपला दुवा सांधून वास्तविकतेला आकार देते.आपण त्या हवामानातून श्वसन करतो.आपण त्यातच असतो.

माय व्हॅलंटाईन

दशानन ·

व्हॅलंटाईनच्या आठवणी भारीच लिव्हल्यात. आम्ही काय रे ! आलो काय गेलो काय.... आता संपलोच आहे... असाच एखादा क्षण मला मुक्त करुन जाईल ! अशी अवस्था लै बेक्कार रे ! दुश्मनावर नको असा प्रसंग. लिव्हीत राव्हा.

मिंटी 12/02/2009 - 17:57
राज......अरे काय हे........ छ्या ..... माझ्याकडे शब्दच नाहीत काही लिहायला...... पण मस्त आहे जे लिहिलं आहेस ते...... अवांतर : आज काय तु आणि आंद्यानी असं इमोशनल लिहायचं असं ठरवलं आहे का ? सकाळी सकाळी आंद्याचा हळवा लेख आणि आत्ता घरी निघताना तुझा एवढा हळवा लेख.......

शितल 12/02/2009 - 18:33
राजे, साजंर लिवल पण कशाला मिपाकरांसनी रडावतासा. :)

In reply to by शितल

दशानन 12/02/2009 - 18:59
>>मिपाकरांसनी रडावतासा. नाय वं ! कुणाच्यातरी डोळ्यातलं पाणी पुसतो आहे फक्त ! कपाट रिकामं करतोय... नाना सारखं .. काय पण घेऊन जायला नको तीकडं ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

In reply to by अवलिया

दशानन 12/02/2009 - 19:03
नक्कीच ! :) *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

प्राजु 12/02/2009 - 19:48
तुमचा कितीवेळा प्रेमभंग झाला आहे हो?? ;) नाही.. म्हणजे इतकं लिहिण्यासाठी अनुभव भरपूर लागतो म्हणून विचारलं..(ह. घ्या.) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

दशानन 13/02/2009 - 06:46
>>>तुमचा कितीवेळा प्रेमभंग झाला आहे हो?? =)) प्राजु बेस्ट प्रतिसाद !!!!! * सगळीच प्रेमप्रकरणं माझीच आहेत असं नाही ;) काही अश्वथामा आमच्या पार्टीला बसतात कधी कधी... ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

शंकरराव 13/02/2009 - 03:33
राजे लई नाजुक लिवलय.. मन हळ्व झाल... प्रत्येक वोळीला यक शेर सुचला काय सांगू लई आर्तता हाये .. लिहीत राहा. लाजवाब.. : : सध्या माझां बोड जाग्यावर नाय असां... मधेच उर्दूचां भूत मनांत घुसलांसा... मी कोकणी माणूस आसंय, वेंगुर्लां माझो गाव... माका खराटो विकत घेवचो आंसा, ह्या उर्दूचो झाडू बांधूक..... मराठीचा उतारा पाहीजे असा.... शंकरराव देसाई (५,सावेंची वाडी, वेंगुर्ले)

आपलाभाउ 12/02/2009 - 20:38
आरे माझा भावा काळजि करु नको,भेटेल कोनितति तुला आनि माला पन्...............ओके मगtenshion kay ko leneka

गरम मसाला 13/02/2009 - 03:44
काही नाती... कधीच जुळत नाही ! पण त्या नात्यांच्या मुळे होणा-या अगणिक जखम घेऊन कोणी तर असाच माझ्या सारखां अश्वथामा वावरत असेल... कुठे तरी... बाबा रे... हे दुख:.. प्रेम... नशा... काहीच नाही रे ! उगाच झुरत नको बसू.... कुठल्यातरी... कोप-यावर.. जिवनाच्या अनोळखी वळणावर... कोणी ना कोणी तर आपलं भेटेल... त्याचा हात पकड ! -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पण या नविन नात्याची ताकद जुन्या (न जुळ्लेल्या ) नात्याचा ठसा मिटवु शकेल का नाही याबाबत अजुनही मनात शंका उभी करते... जख्मा कशा सुगन्धी झाल्यात काळजाला जख्मा कशा सुगन्धी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा....!

In reply to by गरम मसाला

दशानन 13/02/2009 - 06:45
>>पण या नविन नात्याची ताकद जुन्या (न जुळ्लेल्या ) नात्याचा ठसा मिटवु शकेल का नाही याबाबत अजुनही मनात शंका उभी करते... सहमत. पण तीच्या प्रेमामध्ये ती ताकत असेल तर नक्कीच मागचे सर्व ठस्से पुसले जातील मित्रा ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

In reply to by गरम मसाला

अनिल हटेला 13/02/2009 - 12:30
लाजवाब शेर मसाल्याचा !!! राजे , अश्वत्थाम्याची भेट आवडली !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

दशानन 13/02/2009 - 12:54
अजून खुप आहेत... भेट घालू का :?
भिरभिर फिरलो उन्हातानात मी ! चकरा मारल्या अनंत मी ! तुला पाहण्यासाठी... यमालाही थोपवलं मी ! पण आता बाय-बाय =))

In reply to by वाहीदा

दशानन 13/02/2009 - 16:31
:) छान ! *** दिल-ए-नादान अजब जुस्तजू में क्यूँ है तुझसे शौक-ए-गुफ्तगु में क्यूँ है मैंने चाहा है बहुत तुझ को तु मेरी हर एक आरजू में है तु मेरे साथ है तो लगता है ऐसे एक उजाला सा मेरी रूह में है जुदा खुद से करूं तो कैसे करूं तेरी चाहत तो गर्दिश-ए-लहू में है। असाच कुठला तरी कवी लिहून गेला आहे ;)

तू नही तो और सही, और कहीं और नही? इस दुनियामें सनम, तू अकेली ही नही....| दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

राघव 13/02/2009 - 17:33
छान लिहिलंय. लिहित रहा. बाकी, जगातली दु:खं पाहिल्यानं आपल्या दु:खांची जाणिव कमी होते. जगातली सुखं पाहिल्यानं आपण सुखी होतो. नाही? मुमुक्षु

त्रास 14/02/2009 - 12:33
तुमच्या कालिजाचा आळूमिनी डे कधी आहे? तवा भेटेल ती तुम्हाला. काय सॅन्टी होवुन राहिला राव.

व्हॅलंटाईनच्या आठवणी भारीच लिव्हल्यात. आम्ही काय रे ! आलो काय गेलो काय.... आता संपलोच आहे... असाच एखादा क्षण मला मुक्त करुन जाईल ! अशी अवस्था लै बेक्कार रे ! दुश्मनावर नको असा प्रसंग. लिव्हीत राव्हा.

मिंटी 12/02/2009 - 17:57
राज......अरे काय हे........ छ्या ..... माझ्याकडे शब्दच नाहीत काही लिहायला...... पण मस्त आहे जे लिहिलं आहेस ते...... अवांतर : आज काय तु आणि आंद्यानी असं इमोशनल लिहायचं असं ठरवलं आहे का ? सकाळी सकाळी आंद्याचा हळवा लेख आणि आत्ता घरी निघताना तुझा एवढा हळवा लेख.......

शितल 12/02/2009 - 18:33
राजे, साजंर लिवल पण कशाला मिपाकरांसनी रडावतासा. :)

In reply to by शितल

दशानन 12/02/2009 - 18:59
>>मिपाकरांसनी रडावतासा. नाय वं ! कुणाच्यातरी डोळ्यातलं पाणी पुसतो आहे फक्त ! कपाट रिकामं करतोय... नाना सारखं .. काय पण घेऊन जायला नको तीकडं ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

In reply to by अवलिया

दशानन 12/02/2009 - 19:03
नक्कीच ! :) *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

प्राजु 12/02/2009 - 19:48
तुमचा कितीवेळा प्रेमभंग झाला आहे हो?? ;) नाही.. म्हणजे इतकं लिहिण्यासाठी अनुभव भरपूर लागतो म्हणून विचारलं..(ह. घ्या.) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

दशानन 13/02/2009 - 06:46
>>>तुमचा कितीवेळा प्रेमभंग झाला आहे हो?? =)) प्राजु बेस्ट प्रतिसाद !!!!! * सगळीच प्रेमप्रकरणं माझीच आहेत असं नाही ;) काही अश्वथामा आमच्या पार्टीला बसतात कधी कधी... ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

शंकरराव 13/02/2009 - 03:33
राजे लई नाजुक लिवलय.. मन हळ्व झाल... प्रत्येक वोळीला यक शेर सुचला काय सांगू लई आर्तता हाये .. लिहीत राहा. लाजवाब.. : : सध्या माझां बोड जाग्यावर नाय असां... मधेच उर्दूचां भूत मनांत घुसलांसा... मी कोकणी माणूस आसंय, वेंगुर्लां माझो गाव... माका खराटो विकत घेवचो आंसा, ह्या उर्दूचो झाडू बांधूक..... मराठीचा उतारा पाहीजे असा.... शंकरराव देसाई (५,सावेंची वाडी, वेंगुर्ले)

आपलाभाउ 12/02/2009 - 20:38
आरे माझा भावा काळजि करु नको,भेटेल कोनितति तुला आनि माला पन्...............ओके मगtenshion kay ko leneka

गरम मसाला 13/02/2009 - 03:44
काही नाती... कधीच जुळत नाही ! पण त्या नात्यांच्या मुळे होणा-या अगणिक जखम घेऊन कोणी तर असाच माझ्या सारखां अश्वथामा वावरत असेल... कुठे तरी... बाबा रे... हे दुख:.. प्रेम... नशा... काहीच नाही रे ! उगाच झुरत नको बसू.... कुठल्यातरी... कोप-यावर.. जिवनाच्या अनोळखी वळणावर... कोणी ना कोणी तर आपलं भेटेल... त्याचा हात पकड ! -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पण या नविन नात्याची ताकद जुन्या (न जुळ्लेल्या ) नात्याचा ठसा मिटवु शकेल का नाही याबाबत अजुनही मनात शंका उभी करते... जख्मा कशा सुगन्धी झाल्यात काळजाला जख्मा कशा सुगन्धी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा....!

In reply to by गरम मसाला

दशानन 13/02/2009 - 06:45
>>पण या नविन नात्याची ताकद जुन्या (न जुळ्लेल्या ) नात्याचा ठसा मिटवु शकेल का नाही याबाबत अजुनही मनात शंका उभी करते... सहमत. पण तीच्या प्रेमामध्ये ती ताकत असेल तर नक्कीच मागचे सर्व ठस्से पुसले जातील मित्रा ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

In reply to by गरम मसाला

अनिल हटेला 13/02/2009 - 12:30
लाजवाब शेर मसाल्याचा !!! राजे , अश्वत्थाम्याची भेट आवडली !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

दशानन 13/02/2009 - 12:54
अजून खुप आहेत... भेट घालू का :?
भिरभिर फिरलो उन्हातानात मी ! चकरा मारल्या अनंत मी ! तुला पाहण्यासाठी... यमालाही थोपवलं मी ! पण आता बाय-बाय =))

In reply to by वाहीदा

दशानन 13/02/2009 - 16:31
:) छान ! *** दिल-ए-नादान अजब जुस्तजू में क्यूँ है तुझसे शौक-ए-गुफ्तगु में क्यूँ है मैंने चाहा है बहुत तुझ को तु मेरी हर एक आरजू में है तु मेरे साथ है तो लगता है ऐसे एक उजाला सा मेरी रूह में है जुदा खुद से करूं तो कैसे करूं तेरी चाहत तो गर्दिश-ए-लहू में है। असाच कुठला तरी कवी लिहून गेला आहे ;)

तू नही तो और सही, और कहीं और नही? इस दुनियामें सनम, तू अकेली ही नही....| दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

राघव 13/02/2009 - 17:33
छान लिहिलंय. लिहित रहा. बाकी, जगातली दु:खं पाहिल्यानं आपल्या दु:खांची जाणिव कमी होते. जगातली सुखं पाहिल्यानं आपण सुखी होतो. नाही? मुमुक्षु

त्रास 14/02/2009 - 12:33
तुमच्या कालिजाचा आळूमिनी डे कधी आहे? तवा भेटेल ती तुम्हाला. काय सॅन्टी होवुन राहिला राव.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माय लास्ट व्हॅलंटाईन ! कशी आहेस तु ? आनंदात आहेस ना ? मला विसरली आहेस ना आता नक्कीच ? असे अनेक प्रश्न मला विचारायचे आहेत गं. पण त्या प्रश्नांना तुझ्या पर्यंत कसे पोहचवू ! चल हरकत नाही मी पाहतो आहे ना तुला ह्यातच आनंद आहे ! तुला जाणवत नसेल की मी तुझ्या आसपास आहे.. माझं मन तुझ्याच आसपास घुटमळत आहे... ! कित्येक वर्ष झाली मला तुला काही गिफ्ट देऊन पण.. तुला आठवतं का ? आपला लास्ट व्हॅलंटाईन डे ? नेहमी प्रमाणेच मी आलो होतो तुझ्या जवळ... पण आपल्या बाबांना आसपास पाहून नजरेच खुणवले होते... नंतर .. कसं विसरु ते मी ! तु दिलेले एकएक गिफ्ट माझ्या घरी अजून ही असेल. ... ती कोमजलेली फुलं..

ठेवणीतले आवाज ..

प्राजु ·

सहज 12/02/2009 - 07:48
अतिशय आवडला. लेखीका कवयित्रीला भारी पडते आहे असे माझे मत. विचार - जर इतक्या भावना, अर्थ आवाजातुन येतात, तर कर्णबधीर लोकांचे ........

In reply to by सहज

प्राजु 12/02/2009 - 19:14
विचार - जर इतक्या भावना, अर्थ आवाजातुन येतात, तर कर्णबधीर लोकांचे ........ नाही विचार करू शकत मी.. .. फक्त जखम होते मनाला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by सहज

दशानन 13/02/2009 - 07:00
>>>अतिशय आवडला. लेखीका कवयित्रीला भारी पडते आहे असे माझे मत. १००% सहमत. सुम्दर आठवणी प्राजु. आवडल्या... >>>विचार - जर इतक्या भावना, अर्थ आवाजातुन येतात, तर कर्णबधीर लोकांचे ........ निशब्द. *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

अनामिक 12/02/2009 - 07:51
आमच्या शेजारच्या छोटीचा सायकल रिक्षावाला तिला शाळेत पोचवण्यासाठी आला की दुरुनच तिला हाक मारायचा... "वालीsss....ऐ वालीsss"... सुरवातीला कळायचंच नाही की तो 'वाली' का म्हणतोय..... पण मग लक्षात आलं तो 'बाली' म्हणून हाक मारायचा! त्याची हाक ऐकू आली की आई म्हणायची "तो बघ.. आला सुग्रीव!" लेख अगदी खुसखुशीत झालाय! अनामिक.

मस्त लेख... रेल्वेतल्या भिकार्‍यांचेसुद्धा ठेवणीतले खास आवाज असतात... आणि ती गाणी म्हणायचे आवाज... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

हेच बोल्तो... असं आवाजांबद्दल ऐकलं की मला भिकार्‍यांच्या गाण्याचीच आठवण येते. 'एऽ सिरडीवाले साईबाबा.......' बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्राजु 12/02/2009 - 19:19
येऽऽऽऽऽऽऽ.....बॉळ्या संकर्‍याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ.. आव्ड तुला बेल्याची... बेल्याच्या पाण्याची.. ;) काय शब्द.. काय स्वर! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण 12/02/2009 - 08:12
मस्त लेख... :) दादर स्टेशनच्या बाहेर बर्‍याच वस्तु विकणारे बसलेले असतात ते असचं अगदी वेगळ्या टोन मधे ओरडत असतात..लॉट ऐ स्सेल्ल है,,ज्युस वाले:-- आ लेलो ज्युस्स्स मॅन्गो का..मॅन्गो का लेलो ज्युस्स्स.. हल्ली आमच्या इथं बुधवारी बाजार बसतो...भय्या लोकांची प्रचंड वस्ती झालेली आहे त्यामुळे माल विकणारे पण बरेचसे भय्येच असतात...ते असे ओरडतात..आवा आवा लहसुन लेवा !!! (हे लेवा आहे का लेबा ते अजुन मला कळलेल नाही !!!) मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

पुलंच्या लेखाची आठवण झाली. त्यांनी वर्णीलेले आवाज, त्यातील 'क्लस का?' (ऐकलस का?), वगैरे अगदी खासच. चर्चगेट स्थानका बाहेर एक आवाज हमखास ऐकू यायचा, 'लँ ऽऽऽ ज्यूस' तो विकायचा 'लेमन ज्यूस'. आमच्या इथे रात्री ९-१० वाजता एका विक्रेत्याचा आवाज यायचा, 'फ्फेऽऽऽऽ' तो विकायचा 'कुल्फी", रेल्वे स्टेशनवर हमखास एक आवाज ऐकू यायचा 'स्स्सऽऽऽ!' तो असायचा 'बुट पॉलीशवाल्या पोर्‍याचा'. पर दु:ख शितलम्. आपण चाळीच्या संडासात बसलो असताना बाहेरून कोणीतरी सतत टक् टक् टक् करणं.... एक अस्वस्थ आवाज. (बाहेर कोणी तरी आहे हे माहित असूनही आवरता न येणारे 'आतले' काही आवाज). वेळ काळा नुसार काही आवाज वेगळीच वातावरण निर्मीति करतात. रात्री दोन वाजताच्या मिट्ट्ट्ट काळोखात एकदा ऐकलेला पैंजणांचा आवाज. छुम् .. छुम्.. छुम् छुम् छुम्.. पाचावर धारण बसविणारा होता. स्मशानात कवटी फुटल्यावर येणारा आवाज.. मनात ध्धस्स.. करणारा. एका आवाजाचा अनुभव सहसा कोणी घेऊ नये तो म्हणजे 'कानाखाली काढल्याचा'. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

नाटक्या 12/02/2009 - 21:44
मनातलं बोललात काका. स्मशानात कवटी फुटल्यावर येणारा आवाज.. मनात ध्धस्स.. करणारा हा मात्र अगदी नकोसा वाटणारा, सगळं संपलं याची जाणीव करून देणारा. एका आवाजाचा अनुभव सहसा कोणी घेऊ नये तो म्हणजे 'कानाखाली काढल्याचा'. दुर्दैवाने हा बर्‍याच वेळा ऐकला शाळेत असताना.. >:) आणखी एक आवाज मुंबईच्या उपनगरात रहात असताना ऐकू यायचा, पुईईईईईई पुईईईईईई असा. सकाळी सकाळी (साधारणता ८-८:३० च्या दरम्यान, हो माझी सकाळ याच वेळेस व्हायची. शाळेत 'कानाखाली' आवाज उगाच नाही ऐकलेत) सायकल वरून ईडली/चटणी विकणारा एक माणूस यायचा त्याचा. आमच्या शेजारचे एक मद्रासी कुटुंब बर्‍याचदा त्याच्या कडून ईडल्या विकत घ्यायचे. तसाच आणखी एक आवाज यायचा 'पऽऽऽ ऽऽऽ ऽऽऽ ड' तो एका 'पापड' विकणार्‍याचा होता. 'मेऽऽऽ ऽऽलीऽऽऽ य' म्हणजे चमेली/मोगरा यांचे गजरे/वेण्या विकणारा. असेच आणखी बरेच आवाज लहान पणाची आठवण करून देतात.

.."नीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ट चाला" हे तर भरीच... ,"तायडे, मायडे"... असं सोडून.. "ए ताई गं...." हा माझा पण अनुभव आहे :-) मज्जा आली वाचताना... :-) माझ्या कराडच्या घरी एक म्हातारा माणुस एक दिवसाआड यायचा....आणि ओरडायचा..... ताजाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽळू ....ताजाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽळू ....बर त्याच्या डोक्यावरची पाटी झाकलेली असायची त्यामुळे काय आहे हे ताजाळू कळायचंच नाही....लाजाळू च्या झाडासारखं असतं का काही असं वाटायचं मला.... :-) नंतर मला कळलं की तो ताजा अळू आहे :-) तसच आलेपाकाच्या वड्या विकणारे पण मजेशीर ओरडायचे....आल्लेऽऽऽऽऽऽऽऽपाक ..आल्लेऽऽऽऽऽऽऽऽपाक :-) तुझा लेख वाचुन ही आठवण आली :-) मस्त लेख -स्मिता

जयवी 12/02/2009 - 13:55
प्राजु...... मस्त झालाय लेख :) असेच निरनिराळे आवाज ऐकायला आवडतील अजून :)

दत्ता काळे 12/02/2009 - 14:13
मी कर्वेनगरला असताना पहाटे नाथपंथी "पिंगळाजोगी " गुरुवाणी म्हणत यायचे. त्यांचा टिपेतला आणि खणखणीत आवाज पहाटेच्या शांततेला चिरत जात असे. तो अजूनही आठवतॉ.

शाल्मली 12/02/2009 - 15:51
मस्त झाला आहे लेख. एकदम ठेवणीतला :) अंडीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ य तर एकदम मस्तच. एकदा मी मुंबईला गेले असतां त्या बसस्थानकाबाहेर खासगी वाहतूक वाले असेच ठेवणीतले आवाज काढत होते. पुणेऔरंगाबादकोल्हापूरनास्स्स्सिक.. असं सगळं एका दमात ओरडत होते. ते ऐकायला फार मजेदार वाटत होते. त्याची आठवण झाली. तसंच घरी पूजा सांगायला किंवा मंत्रपठणासाठी येणार्‍या गुरूजींचा बोलतानाचा आवाज वेगळा आणि मंत्र म्हणतानाचा आवाज एकदमच ठेवणीतला येतो. (बरेचदा एखाद्या ओळीचा पहिला आणि शेवटचा शब्दच फक्त ऐकू येतो ;)) --शाल्मली.

सर्व लोकाऽऽस कळविण्यात येते की बेऽ ल्हे गावात आज दिनांका .... रोजी .. मग पुढील वार्ता. अशा आवजात दवंडी देणारा ग्रामपंचायतीतला हिरा महार डोळ्यासमोर येतो. ते बेल्हे शब्दातील बे व ल्हे तोडणे हातात पितळी थाळी व लाकडी हातोडा डोक्यावर काळी टोपी व पान तमाखु खाउन समेवर पचकन थुंकणारा हिरा कोणती बातमी सांगतो याची उत्सुकता असायची. प्राऽऽजु च्या लेखाने त्याची आठवण आली. सुंदर लेख प्राऽऽजू प्रकाश घाटपांडे

रेवती 12/02/2009 - 19:37
मस्त लेख! खूप आठवणी जाग्या झाल्या. माझ्या सासूबाईंच्या शाळेत आरोही नावाची गोड मुलगी होती. तीची आई शाळा सुटल्यावर तीला न्यायला यायची तर शाळेत शिपाईगिरी (हो, भलत्याच कडक बाई आहेत त्या..) करणार्‍या बाई असाच ठेवणीतला आवाज काढून, "ए आरोळी आयी आली बग" असं ओरडायच्या ते आठवलं. पुण्यातल्या आमच्या बिल्डींगपाशी रोज सकाळी एक मुलगा त्याची मोटरसायकल घेऊन यायचा व "ए औल" अशी हाक मारून निघून जायचा. मला बर्‍याच दिवसांनी समजलं की आपल्या राहूल नावाच्या मित्राला तो सकाळी झोपेतून उठवायला यायचा. रेवती

लिखाळ 12/02/2009 - 20:58
मस्त लेख :) मजा आली. त्यावरुन मला सुद्धा आमच्या घराच्या आसपास येणार्‍या बोहारी आणि भंगारवाल्याची विशिष्ट आणि विशेष अशी हाळी आठवली :) -- लिखाळ.

मीनल 12/02/2009 - 21:39
बाळ जेव्हा पोटात असत तेव्हा त्याला त्याच्या आईच्या हृदयाचे ठोके ऐकू येत असतात. म्हणूनच जन्मा नंतर ते बाळ आईला लागेच ओळखत.ते ठोके त्याच्या परिचयाचे असतात. आईने जवळ घेतल की ते शांत होत. मीनल.

चतुरंग 12/02/2009 - 22:03
आवाजाची दुनिया ही अगदी आपल्या लहानपणापासुन सोबत करत असते. कितीतरी आवाज असे मनात घुसून बसलेले असतात. आणि अशा काही निमित्ताने वर येतात हे खरे. मला आठवतंय लहानपणी मी आजोळी मिरजेला जायचो त्यावेळी अगदी सकाळी सकाळी मिरज स्टेशनला गाडी यायची. फलाटावरच गरमागरम इडली चटणी द्रोणात घेऊन गाडीवाले फिरत असायचे "ईऽऽऽट्ली चेऽऽणी" आणि वाफाळत्या कॉफीसाठी "काऽऽऽप्पी" ही हाळी अजूनही मला एका क्षणात तिथे घेऊन जाते! नगरला थंडीच्या दिवसात संध्याकाळी एकजण सायकलवरुन निघे "एऽऽर्दिला, खोकल्याला, पडशाला, पित्ताला ऽऽए ल्याचीव्डि आलेपाक!" म्हणजे "आल्याची वडी आलेपाक" विकायला यायचा. तसाच सायकलला पुढे बांबूची बास्केट आणि घासलेटाचा धूर ओकणारा दिवा लावून एकजण "एंऽऽ चना जोऽऽर गरम, बाबू!" असं म्हणत एक फिरस्ता येत असे. त्याच्याकडच्या कागदी कोनात भरपूर लिंबू पिळून आणि कांदा भुरभुरवून त्याने दिलेल्या चना जोरची चव अजूनही जिभेवर आहे आणि ती त्या विशिष्ठ आवाजाशी निगडित आहे. सायकलला भलीमोठी पिशवी लावून येणारा "एऽऽक्लेऽऽऽऽऽई" म्हणजे कल्हईवाला! त्याच्या जवळ बसून तो कल्हई कशी करतो आणि नंतर थंड पाण्यात ते भांडे बुडवताच "चर्रर्रर्रर्राऽऽऽ" आवाज कसा येतो हे बघण्यात आमचे तासनतास जात. आणखीन एक आठवण आहे. धारवाला घिसाडी येत असे. त्याच्या सायकलला त्याने एक धारेच्या दगडाचे चाक बसवून घेतलेले होते. काळाकभिन्न असा तो माणूस माझ्या अजूनही पक्का लक्षात आहे. "धाऽऽऽऽऽऽर्वाला!" अशी घोगर्‍या आवाजातली हाक टळटळीत दुपारच्या शांततेचा भंग करीत येई आणि मी रस्त्यावर धाव घेत असे. त्याच्या सायकल शेजारी उभे राहून तो सुर्‍या, कातर्‍यांना धार कशी लावतो आणि त्या "सुंऽऽऽऽईंऽऽऽसुर्र" आवाज करत ठिणग्या उडवत ते धारेच्या दगडाचे चाक कसे फिरते हे अजूनही डोळ्यांसमोर आहे! इतक्या आठवणी जागवल्याबद्दल तुझे विशेष अभिनंदन प्राजू! :) चतुरंग

भाग्यश्री 12/02/2009 - 23:23
प्राजु लेख आवडला! हे असे ठेवणीतले आवाज म्हटले की मला, एक आजोबा आठवतात! मळकट धोतर, तसाच सदरा, वरती गुलाबी पागोटं, आणि काळा अगदी जीर्ण कोट.. त्या कोटावर इतके बिल्ले !! खूप थकलेले, दृष्टी जवळजवळ अधू असलेली.. आणि ते आजोबा हळू आवाजात ओरडत शांत पणे निघून जायचे कॉलनी मधून.. "शर्टाल्ला.. साड्डील्ला.. सगळ्याल्ला.. रफ्फुवाल्ला.. !" आम्हाला खूप कुतुहल होते त्यांचे.. विशेषतः त्यांच्या कोटावरच्या बिल्ल्यांचे.. शेवटी आई काहीतरी रफु करायला घेऊन गेली त्यांच्याकडे आणि गप्पा मारल्या त्यांच्याशी.. ते स्वातंत्र्यसैनिक होते..! आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात ते सहभागी होते. आणि आता अशी वेळ.. ते बिल्ले त्याबद्दलचेच होते.. आई मग नेहेमी त्यांना काहीतरी मदत करायची... पण काही वर्षांपासून ते येत नाहीत.. :( http://bhagyashreee.blogspot.com/

फक्त_ मोक्श 13/02/2009 - 00:11
मनाचा आवाज पन असतो. जो आपल्या स्व:ताशिवाय कोणी ऐकू शकत नाही. जो आपले जी वन बनवतो आणि .........व मनाने घेतले तर च तो आवाज समोरचा ऐकू शकतो. मनाचा आवाज खूप मह्त्वाचा आहे आपल्या जिवनात. हो ना! प्राजु लेख आवडला! :)

चित्रादेव 13/02/2009 - 01:47
मुंबईत पण काही विषेश आवाज एकू येतात दुपारी.. भांडीयो.. भांडीयो.... हे म्हणजे जुने कपडे देवून भांडी विकणर्‍यांचे आवज. हमखास दुपारी येत. मग टाकीया वाली... टाकीया.. वाली..... ते जुन्या पाट्या वरवंट्याला धार आणणारे... तसे बर्‍याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

लवंगी 13/02/2009 - 06:54
आमच्या गल्लीत एक नेहेमी आवाज यायचा.. 'जुनांबुऽऽऽऽऽऽ...' काही कळायच नाहि .. नंतर कळल की जूने बूट विकत घेणारा कोणी होता. घरी दूध घेऊन एक लहान मुलगा यायचा . तो 'टूऽऽऽऽऽऽध' म्हणत ओरडायचा. हे सगळे आवाज इथे खूप मीस करतेय..

प्राजु,अगदी जुन्या आठवणी जागवल्यास :) आमच्या संत तुकारामनगरमधे एक आवाज यायचा येंद्रुले.... आणि तो असायचा भंगारवाला... अजुन एक आवाज "गावात तात्या आला तात्या".... आणि तो असायचा भांडी घासण्यासाठई लागनारा काथ्या विकणारा......................................

प्राजु 13/02/2009 - 19:13
ठेवणीतले आवाज आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

नीधप 14/02/2009 - 16:29
सहीच.... आमच्याकडे दुपारी तीन-चार च्या वेळेला एक जण हेऽऽऽऽऽऽऽप्पा असं ओरडत येतो. तो पाव, खारी, अंडी विकतो असं संशोधना अंती कळलंय. पण तो काय ओरडतो ते शब्द कळलेले नाहीत. :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

घाटावरचे भट 14/02/2009 - 16:37
आज पूर्ण वाचायला वेळ झाला. आमच्या घरापाशी मी लहान असताना एक माणूस डोक्यावर एक ट्रंक घेऊन 'आऽऽरी....राऽऽस्कीट' असं ओरडत यायचा. तो खरंतर 'खारी, खारा बिस्कीट' असं ओरडतो असं मला नंतर कळलं.... :) तेही त्याला विचारल्यानंतर.

हरकाम्या 15/02/2009 - 00:06
निरनिराळे आवाज हवे असतील तर प्रा.दीपक देशपांडे यांचा " हास्यकल्लोळ " पहा . अतिशय उत्तम कार्यक्रम आहे .

सहज 12/02/2009 - 07:48
अतिशय आवडला. लेखीका कवयित्रीला भारी पडते आहे असे माझे मत. विचार - जर इतक्या भावना, अर्थ आवाजातुन येतात, तर कर्णबधीर लोकांचे ........

In reply to by सहज

प्राजु 12/02/2009 - 19:14
विचार - जर इतक्या भावना, अर्थ आवाजातुन येतात, तर कर्णबधीर लोकांचे ........ नाही विचार करू शकत मी.. .. फक्त जखम होते मनाला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by सहज

दशानन 13/02/2009 - 07:00
>>>अतिशय आवडला. लेखीका कवयित्रीला भारी पडते आहे असे माझे मत. १००% सहमत. सुम्दर आठवणी प्राजु. आवडल्या... >>>विचार - जर इतक्या भावना, अर्थ आवाजातुन येतात, तर कर्णबधीर लोकांचे ........ निशब्द. *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

अनामिक 12/02/2009 - 07:51
आमच्या शेजारच्या छोटीचा सायकल रिक्षावाला तिला शाळेत पोचवण्यासाठी आला की दुरुनच तिला हाक मारायचा... "वालीsss....ऐ वालीsss"... सुरवातीला कळायचंच नाही की तो 'वाली' का म्हणतोय..... पण मग लक्षात आलं तो 'बाली' म्हणून हाक मारायचा! त्याची हाक ऐकू आली की आई म्हणायची "तो बघ.. आला सुग्रीव!" लेख अगदी खुसखुशीत झालाय! अनामिक.

मस्त लेख... रेल्वेतल्या भिकार्‍यांचेसुद्धा ठेवणीतले खास आवाज असतात... आणि ती गाणी म्हणायचे आवाज... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

हेच बोल्तो... असं आवाजांबद्दल ऐकलं की मला भिकार्‍यांच्या गाण्याचीच आठवण येते. 'एऽ सिरडीवाले साईबाबा.......' बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्राजु 12/02/2009 - 19:19
येऽऽऽऽऽऽऽ.....बॉळ्या संकर्‍याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ.. आव्ड तुला बेल्याची... बेल्याच्या पाण्याची.. ;) काय शब्द.. काय स्वर! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण 12/02/2009 - 08:12
मस्त लेख... :) दादर स्टेशनच्या बाहेर बर्‍याच वस्तु विकणारे बसलेले असतात ते असचं अगदी वेगळ्या टोन मधे ओरडत असतात..लॉट ऐ स्सेल्ल है,,ज्युस वाले:-- आ लेलो ज्युस्स्स मॅन्गो का..मॅन्गो का लेलो ज्युस्स्स.. हल्ली आमच्या इथं बुधवारी बाजार बसतो...भय्या लोकांची प्रचंड वस्ती झालेली आहे त्यामुळे माल विकणारे पण बरेचसे भय्येच असतात...ते असे ओरडतात..आवा आवा लहसुन लेवा !!! (हे लेवा आहे का लेबा ते अजुन मला कळलेल नाही !!!) मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

पुलंच्या लेखाची आठवण झाली. त्यांनी वर्णीलेले आवाज, त्यातील 'क्लस का?' (ऐकलस का?), वगैरे अगदी खासच. चर्चगेट स्थानका बाहेर एक आवाज हमखास ऐकू यायचा, 'लँ ऽऽऽ ज्यूस' तो विकायचा 'लेमन ज्यूस'. आमच्या इथे रात्री ९-१० वाजता एका विक्रेत्याचा आवाज यायचा, 'फ्फेऽऽऽऽ' तो विकायचा 'कुल्फी", रेल्वे स्टेशनवर हमखास एक आवाज ऐकू यायचा 'स्स्सऽऽऽ!' तो असायचा 'बुट पॉलीशवाल्या पोर्‍याचा'. पर दु:ख शितलम्. आपण चाळीच्या संडासात बसलो असताना बाहेरून कोणीतरी सतत टक् टक् टक् करणं.... एक अस्वस्थ आवाज. (बाहेर कोणी तरी आहे हे माहित असूनही आवरता न येणारे 'आतले' काही आवाज). वेळ काळा नुसार काही आवाज वेगळीच वातावरण निर्मीति करतात. रात्री दोन वाजताच्या मिट्ट्ट्ट काळोखात एकदा ऐकलेला पैंजणांचा आवाज. छुम् .. छुम्.. छुम् छुम् छुम्.. पाचावर धारण बसविणारा होता. स्मशानात कवटी फुटल्यावर येणारा आवाज.. मनात ध्धस्स.. करणारा. एका आवाजाचा अनुभव सहसा कोणी घेऊ नये तो म्हणजे 'कानाखाली काढल्याचा'. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

नाटक्या 12/02/2009 - 21:44
मनातलं बोललात काका. स्मशानात कवटी फुटल्यावर येणारा आवाज.. मनात ध्धस्स.. करणारा हा मात्र अगदी नकोसा वाटणारा, सगळं संपलं याची जाणीव करून देणारा. एका आवाजाचा अनुभव सहसा कोणी घेऊ नये तो म्हणजे 'कानाखाली काढल्याचा'. दुर्दैवाने हा बर्‍याच वेळा ऐकला शाळेत असताना.. >:) आणखी एक आवाज मुंबईच्या उपनगरात रहात असताना ऐकू यायचा, पुईईईईईई पुईईईईईई असा. सकाळी सकाळी (साधारणता ८-८:३० च्या दरम्यान, हो माझी सकाळ याच वेळेस व्हायची. शाळेत 'कानाखाली' आवाज उगाच नाही ऐकलेत) सायकल वरून ईडली/चटणी विकणारा एक माणूस यायचा त्याचा. आमच्या शेजारचे एक मद्रासी कुटुंब बर्‍याचदा त्याच्या कडून ईडल्या विकत घ्यायचे. तसाच आणखी एक आवाज यायचा 'पऽऽऽ ऽऽऽ ऽऽऽ ड' तो एका 'पापड' विकणार्‍याचा होता. 'मेऽऽऽ ऽऽलीऽऽऽ य' म्हणजे चमेली/मोगरा यांचे गजरे/वेण्या विकणारा. असेच आणखी बरेच आवाज लहान पणाची आठवण करून देतात.

.."नीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ट चाला" हे तर भरीच... ,"तायडे, मायडे"... असं सोडून.. "ए ताई गं...." हा माझा पण अनुभव आहे :-) मज्जा आली वाचताना... :-) माझ्या कराडच्या घरी एक म्हातारा माणुस एक दिवसाआड यायचा....आणि ओरडायचा..... ताजाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽळू ....ताजाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽळू ....बर त्याच्या डोक्यावरची पाटी झाकलेली असायची त्यामुळे काय आहे हे ताजाळू कळायचंच नाही....लाजाळू च्या झाडासारखं असतं का काही असं वाटायचं मला.... :-) नंतर मला कळलं की तो ताजा अळू आहे :-) तसच आलेपाकाच्या वड्या विकणारे पण मजेशीर ओरडायचे....आल्लेऽऽऽऽऽऽऽऽपाक ..आल्लेऽऽऽऽऽऽऽऽपाक :-) तुझा लेख वाचुन ही आठवण आली :-) मस्त लेख -स्मिता

जयवी 12/02/2009 - 13:55
प्राजु...... मस्त झालाय लेख :) असेच निरनिराळे आवाज ऐकायला आवडतील अजून :)

दत्ता काळे 12/02/2009 - 14:13
मी कर्वेनगरला असताना पहाटे नाथपंथी "पिंगळाजोगी " गुरुवाणी म्हणत यायचे. त्यांचा टिपेतला आणि खणखणीत आवाज पहाटेच्या शांततेला चिरत जात असे. तो अजूनही आठवतॉ.

शाल्मली 12/02/2009 - 15:51
मस्त झाला आहे लेख. एकदम ठेवणीतला :) अंडीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ य तर एकदम मस्तच. एकदा मी मुंबईला गेले असतां त्या बसस्थानकाबाहेर खासगी वाहतूक वाले असेच ठेवणीतले आवाज काढत होते. पुणेऔरंगाबादकोल्हापूरनास्स्स्सिक.. असं सगळं एका दमात ओरडत होते. ते ऐकायला फार मजेदार वाटत होते. त्याची आठवण झाली. तसंच घरी पूजा सांगायला किंवा मंत्रपठणासाठी येणार्‍या गुरूजींचा बोलतानाचा आवाज वेगळा आणि मंत्र म्हणतानाचा आवाज एकदमच ठेवणीतला येतो. (बरेचदा एखाद्या ओळीचा पहिला आणि शेवटचा शब्दच फक्त ऐकू येतो ;)) --शाल्मली.

सर्व लोकाऽऽस कळविण्यात येते की बेऽ ल्हे गावात आज दिनांका .... रोजी .. मग पुढील वार्ता. अशा आवजात दवंडी देणारा ग्रामपंचायतीतला हिरा महार डोळ्यासमोर येतो. ते बेल्हे शब्दातील बे व ल्हे तोडणे हातात पितळी थाळी व लाकडी हातोडा डोक्यावर काळी टोपी व पान तमाखु खाउन समेवर पचकन थुंकणारा हिरा कोणती बातमी सांगतो याची उत्सुकता असायची. प्राऽऽजु च्या लेखाने त्याची आठवण आली. सुंदर लेख प्राऽऽजू प्रकाश घाटपांडे

रेवती 12/02/2009 - 19:37
मस्त लेख! खूप आठवणी जाग्या झाल्या. माझ्या सासूबाईंच्या शाळेत आरोही नावाची गोड मुलगी होती. तीची आई शाळा सुटल्यावर तीला न्यायला यायची तर शाळेत शिपाईगिरी (हो, भलत्याच कडक बाई आहेत त्या..) करणार्‍या बाई असाच ठेवणीतला आवाज काढून, "ए आरोळी आयी आली बग" असं ओरडायच्या ते आठवलं. पुण्यातल्या आमच्या बिल्डींगपाशी रोज सकाळी एक मुलगा त्याची मोटरसायकल घेऊन यायचा व "ए औल" अशी हाक मारून निघून जायचा. मला बर्‍याच दिवसांनी समजलं की आपल्या राहूल नावाच्या मित्राला तो सकाळी झोपेतून उठवायला यायचा. रेवती

लिखाळ 12/02/2009 - 20:58
मस्त लेख :) मजा आली. त्यावरुन मला सुद्धा आमच्या घराच्या आसपास येणार्‍या बोहारी आणि भंगारवाल्याची विशिष्ट आणि विशेष अशी हाळी आठवली :) -- लिखाळ.

मीनल 12/02/2009 - 21:39
बाळ जेव्हा पोटात असत तेव्हा त्याला त्याच्या आईच्या हृदयाचे ठोके ऐकू येत असतात. म्हणूनच जन्मा नंतर ते बाळ आईला लागेच ओळखत.ते ठोके त्याच्या परिचयाचे असतात. आईने जवळ घेतल की ते शांत होत. मीनल.

चतुरंग 12/02/2009 - 22:03
आवाजाची दुनिया ही अगदी आपल्या लहानपणापासुन सोबत करत असते. कितीतरी आवाज असे मनात घुसून बसलेले असतात. आणि अशा काही निमित्ताने वर येतात हे खरे. मला आठवतंय लहानपणी मी आजोळी मिरजेला जायचो त्यावेळी अगदी सकाळी सकाळी मिरज स्टेशनला गाडी यायची. फलाटावरच गरमागरम इडली चटणी द्रोणात घेऊन गाडीवाले फिरत असायचे "ईऽऽऽट्ली चेऽऽणी" आणि वाफाळत्या कॉफीसाठी "काऽऽऽप्पी" ही हाळी अजूनही मला एका क्षणात तिथे घेऊन जाते! नगरला थंडीच्या दिवसात संध्याकाळी एकजण सायकलवरुन निघे "एऽऽर्दिला, खोकल्याला, पडशाला, पित्ताला ऽऽए ल्याचीव्डि आलेपाक!" म्हणजे "आल्याची वडी आलेपाक" विकायला यायचा. तसाच सायकलला पुढे बांबूची बास्केट आणि घासलेटाचा धूर ओकणारा दिवा लावून एकजण "एंऽऽ चना जोऽऽर गरम, बाबू!" असं म्हणत एक फिरस्ता येत असे. त्याच्याकडच्या कागदी कोनात भरपूर लिंबू पिळून आणि कांदा भुरभुरवून त्याने दिलेल्या चना जोरची चव अजूनही जिभेवर आहे आणि ती त्या विशिष्ठ आवाजाशी निगडित आहे. सायकलला भलीमोठी पिशवी लावून येणारा "एऽऽक्लेऽऽऽऽऽई" म्हणजे कल्हईवाला! त्याच्या जवळ बसून तो कल्हई कशी करतो आणि नंतर थंड पाण्यात ते भांडे बुडवताच "चर्रर्रर्रर्राऽऽऽ" आवाज कसा येतो हे बघण्यात आमचे तासनतास जात. आणखीन एक आठवण आहे. धारवाला घिसाडी येत असे. त्याच्या सायकलला त्याने एक धारेच्या दगडाचे चाक बसवून घेतलेले होते. काळाकभिन्न असा तो माणूस माझ्या अजूनही पक्का लक्षात आहे. "धाऽऽऽऽऽऽर्वाला!" अशी घोगर्‍या आवाजातली हाक टळटळीत दुपारच्या शांततेचा भंग करीत येई आणि मी रस्त्यावर धाव घेत असे. त्याच्या सायकल शेजारी उभे राहून तो सुर्‍या, कातर्‍यांना धार कशी लावतो आणि त्या "सुंऽऽऽऽईंऽऽऽसुर्र" आवाज करत ठिणग्या उडवत ते धारेच्या दगडाचे चाक कसे फिरते हे अजूनही डोळ्यांसमोर आहे! इतक्या आठवणी जागवल्याबद्दल तुझे विशेष अभिनंदन प्राजू! :) चतुरंग

भाग्यश्री 12/02/2009 - 23:23
प्राजु लेख आवडला! हे असे ठेवणीतले आवाज म्हटले की मला, एक आजोबा आठवतात! मळकट धोतर, तसाच सदरा, वरती गुलाबी पागोटं, आणि काळा अगदी जीर्ण कोट.. त्या कोटावर इतके बिल्ले !! खूप थकलेले, दृष्टी जवळजवळ अधू असलेली.. आणि ते आजोबा हळू आवाजात ओरडत शांत पणे निघून जायचे कॉलनी मधून.. "शर्टाल्ला.. साड्डील्ला.. सगळ्याल्ला.. रफ्फुवाल्ला.. !" आम्हाला खूप कुतुहल होते त्यांचे.. विशेषतः त्यांच्या कोटावरच्या बिल्ल्यांचे.. शेवटी आई काहीतरी रफु करायला घेऊन गेली त्यांच्याकडे आणि गप्पा मारल्या त्यांच्याशी.. ते स्वातंत्र्यसैनिक होते..! आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात ते सहभागी होते. आणि आता अशी वेळ.. ते बिल्ले त्याबद्दलचेच होते.. आई मग नेहेमी त्यांना काहीतरी मदत करायची... पण काही वर्षांपासून ते येत नाहीत.. :( http://bhagyashreee.blogspot.com/

फक्त_ मोक्श 13/02/2009 - 00:11
मनाचा आवाज पन असतो. जो आपल्या स्व:ताशिवाय कोणी ऐकू शकत नाही. जो आपले जी वन बनवतो आणि .........व मनाने घेतले तर च तो आवाज समोरचा ऐकू शकतो. मनाचा आवाज खूप मह्त्वाचा आहे आपल्या जिवनात. हो ना! प्राजु लेख आवडला! :)

चित्रादेव 13/02/2009 - 01:47
मुंबईत पण काही विषेश आवाज एकू येतात दुपारी.. भांडीयो.. भांडीयो.... हे म्हणजे जुने कपडे देवून भांडी विकणर्‍यांचे आवज. हमखास दुपारी येत. मग टाकीया वाली... टाकीया.. वाली..... ते जुन्या पाट्या वरवंट्याला धार आणणारे... तसे बर्‍याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

लवंगी 13/02/2009 - 06:54
आमच्या गल्लीत एक नेहेमी आवाज यायचा.. 'जुनांबुऽऽऽऽऽऽ...' काही कळायच नाहि .. नंतर कळल की जूने बूट विकत घेणारा कोणी होता. घरी दूध घेऊन एक लहान मुलगा यायचा . तो 'टूऽऽऽऽऽऽध' म्हणत ओरडायचा. हे सगळे आवाज इथे खूप मीस करतेय..

प्राजु,अगदी जुन्या आठवणी जागवल्यास :) आमच्या संत तुकारामनगरमधे एक आवाज यायचा येंद्रुले.... आणि तो असायचा भंगारवाला... अजुन एक आवाज "गावात तात्या आला तात्या".... आणि तो असायचा भांडी घासण्यासाठई लागनारा काथ्या विकणारा......................................

प्राजु 13/02/2009 - 19:13
ठेवणीतले आवाज आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

नीधप 14/02/2009 - 16:29
सहीच.... आमच्याकडे दुपारी तीन-चार च्या वेळेला एक जण हेऽऽऽऽऽऽऽप्पा असं ओरडत येतो. तो पाव, खारी, अंडी विकतो असं संशोधना अंती कळलंय. पण तो काय ओरडतो ते शब्द कळलेले नाहीत. :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

घाटावरचे भट 14/02/2009 - 16:37
आज पूर्ण वाचायला वेळ झाला. आमच्या घरापाशी मी लहान असताना एक माणूस डोक्यावर एक ट्रंक घेऊन 'आऽऽरी....राऽऽस्कीट' असं ओरडत यायचा. तो खरंतर 'खारी, खारा बिस्कीट' असं ओरडतो असं मला नंतर कळलं.... :) तेही त्याला विचारल्यानंतर.

हरकाम्या 15/02/2009 - 00:06
निरनिराळे आवाज हवे असतील तर प्रा.दीपक देशपांडे यांचा " हास्यकल्लोळ " पहा . अतिशय उत्तम कार्यक्रम आहे .
लेखनविषय:
नमस्कार मंडळी, आवाज हा शद्ब इतक्या अर्थी आपण वापरतो की आपल्यालाच त्याची कल्पना येत नाही. साधारणपणे "त्याचा आवाज चांगला आहे" असं कोणी म्हंटलं तर नक्कि तो चांगला गात असावा असंच वाटतं. आवाजात चढउतार सुरेख आहेत असं कोणी म्हंटलं तर नक्की समजतं की, निवेदकाचा / नाटककाराचा/ नटाचा आवाज आहे . चिरका आहे आवाज असं म्हंटलं तर समजतं की, कानाला त्रास होणारा किंवा पिचत जाणारा आवाज आहे. खणखणीत आहे आवाज .. असं म्हंटलं की समजतं की नक्की एखाद्या वक्त्याचा, पुढार्‍याचा आवाज आहे. जर म्हंटलं की, मंजुळ आहे आवाज तर फक्त आणि फक्त समोर एखादी नाजूकशी मुलगी येते. कोणा मुलाचा आवाज मंजुळ असल्याचा ऐकिवात नाही.

"कुठे काय" विषयी थोडेसे...

वाचक ·

अनामिक 11/02/2009 - 23:59
उपक्रम आवडला... अवांतरः तुम्हाला 'कुठे काय' वर दोन ओळींचे काथ्याकूट वगळता येतील का? अनामिक.

गोगोल 12/02/2009 - 05:19
तू तयार केलेले डिज़ाइन स्पेसिफिकेशन्स साहिच आहेत. भविष्यातल्या स्केलेबीलिटी साठी आवश्यक आहेत. बाकी एक गोष्टा मला कळली नाही. तू म्हणतोस की स्क्रीन स्करेपिंग चा उपयोग केला. पण मग भविष्यात तुला एखादी नवीन साइट जोडायची झाली तर स्क्रीन स्क्रेपिंग चा कोड त्याप्रमाणे बदलायला नाही का लागणार? कारण की प्रत्येक साइट ची मांडणी वेगळी. मग तुझी क्रमांक एक ची गरज कशी काय पुरी होते?

In reply to by गोगोल

लंबूटांग 12/02/2009 - 06:45
माझ्या माहितीप्रमाणे वेगळा प्रोग्रॅम इन्स्टॉल करायची गरज नाही पण प्रत्येक साईट साठी वेगळे regex (regular expression) लिहावे लागते.

मला लूक आवडला... :) आता हे संस्थळही कायम वापरेन...धन्यवाद... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मी पण नियमित वापरेन. पूर्वी पण वापरत होतो. मधेच विस्मरण झाले होते. लूक छान आहे. बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री 12/02/2009 - 08:02
अत्यंत छान लेख. बाकी नविन लिखाण कोणत्या निकषावर ठरते हे कळले नाही. म्हणजे गद्य लेखनात मिपाचे १६ पोस्ट (मागील २ दिवस जुने), मनोगताचे १५ पोस्ट (मागील ७ दिवस जुने) तर उपक्रमाचे १४ पोस्ट दिसत आहेत (मागील १० दिवस जुने). मी जर मागील २० दिवस आंतरजालावर आलो नसेन तर मला लिखाण कसे वाचायला मिळेल ? (म्हणजे कुठे काय वापरुन वाचणे सोपे कसे होइल ?) उपक्रम स्तुत्य आहे याबाबत वाद नाही.

माझी दुनिया 12/02/2009 - 08:02
तुमचा उपक्रम एकदम झकासच आहे. विशेषतः मिसळपाव, मनोगत, उपक्रम, मायबोली, सुरेशभट यांसारख्या दिग्गज संस्थ.चे दुवे एकाच पानावर उपलब्ध करून दिल्याबद्दल दुग्धशर्करा योग. मला यातले काही ज्ञान नाही. पण अर्थअविषयक, आरोग्य, इ. अनेक पोटविषयही त्यात यावेत असे वाटते. शिवाय एखाद्या विभागात प्रत्येक संकेतस्थळावरच्या ताज्या १० बातम्या दिसत असल्या तरी त्यापूर्वीच्या बातम्या पहायची सोयही हवी असे वाटते. थोडक्यात नव्या पोस्ट, जुन्या पोस्ट पाहाता यायला हव्यात. पुढील वाटचालीकरता शुभेच्छा ! :-) ___________

माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !

_____________ माझी दुनिया

सहज 12/02/2009 - 08:09
अभिनव उपक्रम आवडला. तुमचे संकेतस्थळ न्याहळकाच्या फेव्हरिट्स मधे सामील केले आहे.

अनामिका 12/02/2009 - 12:32
स्तुत्य उपक्रम........संकेतस्थळांवरील वाचनिय पण अनवधानाने वाचायचे राहुन गेलेले सर्व लिखाण एकाच ठिकाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार. वेळेअभावी सगळ्याच संकेतस्थळांना भेट देता न येणार्‍यांसाठी अतिशय उत्तम. "अनामिका"

नीलकांत 12/02/2009 - 12:47
खुप छान संकेतस्थळ आहे. तुमची ही कल्पना मुक्तस्त्रोतात येवो अशी शुभकामना. लेख छान झाला आहे. मुद्देसुद आणि सुटसुटीत. नीलकांत

महेंद्र 12/02/2009 - 12:47
मस्त आहे एकदम.. होम पेजच करुन टाकतो ह्या पेजला.

सर्किट 12/02/2009 - 13:12
एक सल्ला. स्क्रीन स्क्रेपिंग हे संकेतस्थळचालकाची परवानगी नसताना त्या संकेतस्थळाची प्रत काढल्यासारखे आहे. कारण बहुतेक स्क्रीन स्क्रेपर्स "रोबोट्स.टेक्स्ट" मधील सूचनांचे पालन करीत नाहीत. संचारक (क्रालर्स) हे रोबोट्स.टेक्स्ट चे पालन करतात. अन्यथा त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याची डीएमसीए मध्ये सोय आहे. आपण ज्या संकेतस्थळांचे स्क्रीन स्क्रेपिंग करता आहात, त्यांचे चालक अर्थातच कायद्याच्या भानगडीत पडणार नाहीत (स्वतःच्या खिशाला खार लावून ते ही संकेतस्थळे चालवतात हेच खूप झाले.) पण आपण ह्या सर्वांना आर एस एस फीड्स् (वाहिन्या) सुरू कराव्यात ह्याविषयी आग्रह केलेला आहे का ? कारण एकदा त्यांनी स्वतःहून आर एस एस वाहिनी सुरू केली, की तुम्ही कायद्याच्या कचाट्यातून सुटलात. -- सर्किट

माझी दुनिया 12/02/2009 - 16:07
आणखी एक , जश्या या संस्थ वरच्या नव्या लेखांच्या फिड्स आपण देत आहात, तसेच त्या त्या लेखांच्या प्रतिसादाच्या फिड्स देऊ शकता का ? अवांतर : मी फाफॉ न्याहाळक वापरत असल्याने ,’कुठे काय ?’ या संस्थ ला होम पेज केले आहे शिवाय फाफॉ चे अपडेट स्कॅनर एक्सटेंशन वापरून ’कुठं काय ?’ ची सगळी पाने ताबडतोब अद्ययावत करून घेते. ____________

माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !

_____________ माझी दुनिया

मनापासून धन्यवाद. बाकी तांत्रिक बाबी डोक्यावरून गेल्या पण चालू दे. (म्हणूनच प्रोग्रॅमिंग सोडून प्रोजेक्ट मॅनेजमेंटकडे वळलो ;) )

वाचक 12/02/2009 - 20:22
सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल... (एवढा प्रतिसाद मिळेल असे खरेच वाटले नव्हते) आता काही शंकांचे समाधान करण्याचा माझ्यापरीने प्रयत्न करतो. गोगोल लंबुटांगने दिलेले उत्तर बरोबर आहे, एखादे नविन संस्थळ जोडताना कोड बदलायची गरज नाही - एक्सएमएल फाईल मधे नविन संस्थळाची माहिती (आणि रेग्युलर एक्स्प्रेशन) जोडले की झाले. यात्री आज्ञावली फक्त त्या त्या संस्थळावर जाउन योग्य त्या मार्गावर वर जाउन एचटीएमएल गोळा करते. आणि मग रेग्युलर एक्स्प्रेशन वापरुन पोस्ट्स वेगळ्या करते आणि त्यातल्या पहिल्या १० (एक्सएमएल फाईल मधल्या संख्येप्रमाणे) दाखवते. मान्य आहे ह्याच्यात काही त्रुटी असू शकतिल पण दुसरा उपाय अद्याप सापडलेला नाही. दुनिया जशी जशी इतर विषयांवरची संस्थळे उपलब्ध होतील तशी तशी ती जोडली जातील. एक ध्यानात घ्यावे की इथे फक्त तीच संस्थळे जोडली जातील जी 'फोरम' स्वरुपात आहेत म्हणजेच सारखी अद्ययावत होत असतात. सर्किट आज्ञायन कुठल्याही प्रकारचे 'स्क्रीन स्क्रेपिंग' करत नाही. फक्त त्या त्या दुव्यावर जाउन एचटीएमएल गोळा करते. हीच क्रिया कोणीही त्या संकेतस्थळाला भेट देतो तेव्हा होत असते. शिवाय ह्याच्यावर जाहिराती आणि वर्गणी दोन्ही नाही. आणि श्रेय अव्हेर तळटीपेत दिलेला आहे. त्यातून एखाद्या संकेतस्थळ चालकांनी परवानगी नाकारली तर त्या स्थळाची जोडणी काढून टाकता येईल.

वाचक 01/02/2010 - 20:50
नमस्कार आपल्या सर्वांना कळविण्यास आनंद होतो की "कुठे काय" ह्या संकेतस्थळाला आता स्वत:चे घर मिळाले आहे. नवा पत्ता आहे http://www.kuthekay.com ह्या ठिकाणी जाहिराती, पॉप-अप्स वगैरे अजिबात नाहीत. जरुर भेट द्या आणि आपला अभिप्राय (टीका, सूचना) नक्की कळवा. आपला नम्र -- वाचक

सुधीर काळे 01/02/2010 - 21:12
खूप 'आयटी'वालं टेक्निकल असल्यामुळे पूर्णपणे डोक्यावरून गेले. त्यात माहीत नसलेले असे खूप मराठी प्रतिशब्द वापरल्याने आणखीनच अनाकलनीय झाले आहे. असो. ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands to occupy time available. 2. Bureaucrats add subordinates, not rivals. 3. In meetings, time spent on a point is inversely proportional to its importance!

मराठे 01/02/2010 - 22:24
तुमच्या संकेतस्थळाची मांडणी आवडली. थोड्या सूचना करण्याचा मोह अनावर झाला आहे: १. संकेत स्थळाचे नाव दुवा म्हणून वापरावे. म्हणजे (मिसळपाव) हे कंसात दिसते त्यावर जर टिचकी मारता आली तर थेट त्या संकेतस्थळाला जाता येइल. २. गूगल प्रमाणे "शोधा म्हणजे सापडेल" अशी खिडकी. ३. तुमच्याच संकेतस्थळावर तुम्हाला मेल करायची सोय असावी, जेणेंकरून प्रेक्षक तुम्हाला त्यांची मते कळवू शकतील. /मराठे

अनामिक 11/02/2009 - 23:59
उपक्रम आवडला... अवांतरः तुम्हाला 'कुठे काय' वर दोन ओळींचे काथ्याकूट वगळता येतील का? अनामिक.

गोगोल 12/02/2009 - 05:19
तू तयार केलेले डिज़ाइन स्पेसिफिकेशन्स साहिच आहेत. भविष्यातल्या स्केलेबीलिटी साठी आवश्यक आहेत. बाकी एक गोष्टा मला कळली नाही. तू म्हणतोस की स्क्रीन स्करेपिंग चा उपयोग केला. पण मग भविष्यात तुला एखादी नवीन साइट जोडायची झाली तर स्क्रीन स्क्रेपिंग चा कोड त्याप्रमाणे बदलायला नाही का लागणार? कारण की प्रत्येक साइट ची मांडणी वेगळी. मग तुझी क्रमांक एक ची गरज कशी काय पुरी होते?

In reply to by गोगोल

लंबूटांग 12/02/2009 - 06:45
माझ्या माहितीप्रमाणे वेगळा प्रोग्रॅम इन्स्टॉल करायची गरज नाही पण प्रत्येक साईट साठी वेगळे regex (regular expression) लिहावे लागते.

मला लूक आवडला... :) आता हे संस्थळही कायम वापरेन...धन्यवाद... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मी पण नियमित वापरेन. पूर्वी पण वापरत होतो. मधेच विस्मरण झाले होते. लूक छान आहे. बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री 12/02/2009 - 08:02
अत्यंत छान लेख. बाकी नविन लिखाण कोणत्या निकषावर ठरते हे कळले नाही. म्हणजे गद्य लेखनात मिपाचे १६ पोस्ट (मागील २ दिवस जुने), मनोगताचे १५ पोस्ट (मागील ७ दिवस जुने) तर उपक्रमाचे १४ पोस्ट दिसत आहेत (मागील १० दिवस जुने). मी जर मागील २० दिवस आंतरजालावर आलो नसेन तर मला लिखाण कसे वाचायला मिळेल ? (म्हणजे कुठे काय वापरुन वाचणे सोपे कसे होइल ?) उपक्रम स्तुत्य आहे याबाबत वाद नाही.

माझी दुनिया 12/02/2009 - 08:02
तुमचा उपक्रम एकदम झकासच आहे. विशेषतः मिसळपाव, मनोगत, उपक्रम, मायबोली, सुरेशभट यांसारख्या दिग्गज संस्थ.चे दुवे एकाच पानावर उपलब्ध करून दिल्याबद्दल दुग्धशर्करा योग. मला यातले काही ज्ञान नाही. पण अर्थअविषयक, आरोग्य, इ. अनेक पोटविषयही त्यात यावेत असे वाटते. शिवाय एखाद्या विभागात प्रत्येक संकेतस्थळावरच्या ताज्या १० बातम्या दिसत असल्या तरी त्यापूर्वीच्या बातम्या पहायची सोयही हवी असे वाटते. थोडक्यात नव्या पोस्ट, जुन्या पोस्ट पाहाता यायला हव्यात. पुढील वाटचालीकरता शुभेच्छा ! :-) ___________

माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !

_____________ माझी दुनिया

सहज 12/02/2009 - 08:09
अभिनव उपक्रम आवडला. तुमचे संकेतस्थळ न्याहळकाच्या फेव्हरिट्स मधे सामील केले आहे.

अनामिका 12/02/2009 - 12:32
स्तुत्य उपक्रम........संकेतस्थळांवरील वाचनिय पण अनवधानाने वाचायचे राहुन गेलेले सर्व लिखाण एकाच ठिकाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार. वेळेअभावी सगळ्याच संकेतस्थळांना भेट देता न येणार्‍यांसाठी अतिशय उत्तम. "अनामिका"

नीलकांत 12/02/2009 - 12:47
खुप छान संकेतस्थळ आहे. तुमची ही कल्पना मुक्तस्त्रोतात येवो अशी शुभकामना. लेख छान झाला आहे. मुद्देसुद आणि सुटसुटीत. नीलकांत

महेंद्र 12/02/2009 - 12:47
मस्त आहे एकदम.. होम पेजच करुन टाकतो ह्या पेजला.

सर्किट 12/02/2009 - 13:12
एक सल्ला. स्क्रीन स्क्रेपिंग हे संकेतस्थळचालकाची परवानगी नसताना त्या संकेतस्थळाची प्रत काढल्यासारखे आहे. कारण बहुतेक स्क्रीन स्क्रेपर्स "रोबोट्स.टेक्स्ट" मधील सूचनांचे पालन करीत नाहीत. संचारक (क्रालर्स) हे रोबोट्स.टेक्स्ट चे पालन करतात. अन्यथा त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याची डीएमसीए मध्ये सोय आहे. आपण ज्या संकेतस्थळांचे स्क्रीन स्क्रेपिंग करता आहात, त्यांचे चालक अर्थातच कायद्याच्या भानगडीत पडणार नाहीत (स्वतःच्या खिशाला खार लावून ते ही संकेतस्थळे चालवतात हेच खूप झाले.) पण आपण ह्या सर्वांना आर एस एस फीड्स् (वाहिन्या) सुरू कराव्यात ह्याविषयी आग्रह केलेला आहे का ? कारण एकदा त्यांनी स्वतःहून आर एस एस वाहिनी सुरू केली, की तुम्ही कायद्याच्या कचाट्यातून सुटलात. -- सर्किट

माझी दुनिया 12/02/2009 - 16:07
आणखी एक , जश्या या संस्थ वरच्या नव्या लेखांच्या फिड्स आपण देत आहात, तसेच त्या त्या लेखांच्या प्रतिसादाच्या फिड्स देऊ शकता का ? अवांतर : मी फाफॉ न्याहाळक वापरत असल्याने ,’कुठे काय ?’ या संस्थ ला होम पेज केले आहे शिवाय फाफॉ चे अपडेट स्कॅनर एक्सटेंशन वापरून ’कुठं काय ?’ ची सगळी पाने ताबडतोब अद्ययावत करून घेते. ____________

माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !

_____________ माझी दुनिया

मनापासून धन्यवाद. बाकी तांत्रिक बाबी डोक्यावरून गेल्या पण चालू दे. (म्हणूनच प्रोग्रॅमिंग सोडून प्रोजेक्ट मॅनेजमेंटकडे वळलो ;) )

वाचक 12/02/2009 - 20:22
सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल... (एवढा प्रतिसाद मिळेल असे खरेच वाटले नव्हते) आता काही शंकांचे समाधान करण्याचा माझ्यापरीने प्रयत्न करतो. गोगोल लंबुटांगने दिलेले उत्तर बरोबर आहे, एखादे नविन संस्थळ जोडताना कोड बदलायची गरज नाही - एक्सएमएल फाईल मधे नविन संस्थळाची माहिती (आणि रेग्युलर एक्स्प्रेशन) जोडले की झाले. यात्री आज्ञावली फक्त त्या त्या संस्थळावर जाउन योग्य त्या मार्गावर वर जाउन एचटीएमएल गोळा करते. आणि मग रेग्युलर एक्स्प्रेशन वापरुन पोस्ट्स वेगळ्या करते आणि त्यातल्या पहिल्या १० (एक्सएमएल फाईल मधल्या संख्येप्रमाणे) दाखवते. मान्य आहे ह्याच्यात काही त्रुटी असू शकतिल पण दुसरा उपाय अद्याप सापडलेला नाही. दुनिया जशी जशी इतर विषयांवरची संस्थळे उपलब्ध होतील तशी तशी ती जोडली जातील. एक ध्यानात घ्यावे की इथे फक्त तीच संस्थळे जोडली जातील जी 'फोरम' स्वरुपात आहेत म्हणजेच सारखी अद्ययावत होत असतात. सर्किट आज्ञायन कुठल्याही प्रकारचे 'स्क्रीन स्क्रेपिंग' करत नाही. फक्त त्या त्या दुव्यावर जाउन एचटीएमएल गोळा करते. हीच क्रिया कोणीही त्या संकेतस्थळाला भेट देतो तेव्हा होत असते. शिवाय ह्याच्यावर जाहिराती आणि वर्गणी दोन्ही नाही. आणि श्रेय अव्हेर तळटीपेत दिलेला आहे. त्यातून एखाद्या संकेतस्थळ चालकांनी परवानगी नाकारली तर त्या स्थळाची जोडणी काढून टाकता येईल.

वाचक 01/02/2010 - 20:50
नमस्कार आपल्या सर्वांना कळविण्यास आनंद होतो की "कुठे काय" ह्या संकेतस्थळाला आता स्वत:चे घर मिळाले आहे. नवा पत्ता आहे http://www.kuthekay.com ह्या ठिकाणी जाहिराती, पॉप-अप्स वगैरे अजिबात नाहीत. जरुर भेट द्या आणि आपला अभिप्राय (टीका, सूचना) नक्की कळवा. आपला नम्र -- वाचक

सुधीर काळे 01/02/2010 - 21:12
खूप 'आयटी'वालं टेक्निकल असल्यामुळे पूर्णपणे डोक्यावरून गेले. त्यात माहीत नसलेले असे खूप मराठी प्रतिशब्द वापरल्याने आणखीनच अनाकलनीय झाले आहे. असो. ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands to occupy time available. 2. Bureaucrats add subordinates, not rivals. 3. In meetings, time spent on a point is inversely proportional to its importance!

मराठे 01/02/2010 - 22:24
तुमच्या संकेतस्थळाची मांडणी आवडली. थोड्या सूचना करण्याचा मोह अनावर झाला आहे: १. संकेत स्थळाचे नाव दुवा म्हणून वापरावे. म्हणजे (मिसळपाव) हे कंसात दिसते त्यावर जर टिचकी मारता आली तर थेट त्या संकेतस्थळाला जाता येइल. २. गूगल प्रमाणे "शोधा म्हणजे सापडेल" अशी खिडकी. ३. तुमच्याच संकेतस्थळावर तुम्हाला मेल करायची सोय असावी, जेणेंकरून प्रेक्षक तुम्हाला त्यांची मते कळवू शकतील. /मराठे
लेखनविषय:
नमस्कार (ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळांविषयीचा मजकूर वाचला आणि हा लेख लिहिण्यास धीर आला. सदर लेख ही कुठल्याही प्रकारची जाहिरात समजू नये तसेच सदर संकेतस्थळाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकला तरी चालेल.) मी मराठीतली काही प्रमुख संकेतस्थळे नेहेमी वाचतो. अर्थात प्रत्येक वेळी सर्वच मजकूर वाचायला जमतो असे नाही. पण गेल्या काही महिन्यांमधे मी वैयक्तिकरीत्या जास्त कार्यमग्न झालो आणि त्याचप्रमाणे संकेतस्थळांवर होणार्‍या लिखाणाची वारंवारिताही वाढलेली दिसली. बराच चांगला मजकूर वाचायचा राहून जाउ लागला आणि प्रत्येक वेळी सगळीच्या सगळी स्थळे बघणे अवघड होउन बसले.

बोआ काँस्ट्रिक्टर!

चतुरंग ·

In reply to by घाटावरचे भट

टारझन 11/02/2009 - 07:55
चला ... शेवटी लेख आला ... थँक्स चतुरंग साहेब .

विंजिनेर 10/02/2009 - 11:49
लेख उत्तम आणि प्रवाही आहे. एकूण लिखाणाची पद्धत विकीपिडीयावर असलेल्या चांगल्या दर्जाच्या लेखांत वापरलेल्या पद्धती सारखी आहे असं वाटलं. बाकी शीर्षक पाहून अंमळ गोंधळलो होतो. बोआ काँस्ट्रिक्टर हा अमेझॉन नदीच्या खोर्‍यात असलेला लांबलचक असा साप/अजगर असतो (ना?)

In reply to by विंजिनेर

अमेझॉन नदीच्या खोर्‍यात असलेला लांबलचक असा साप/अजगर असतो (ना?) कार्पोवच्या खेळण्याच्या पद्धतीनुसार त्याला असं नाव पडलं असावं बोआ ...असा आपला एक अंदाज... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

अजगराचं नाव का दिलं हे लेखातच लिहिलं आहे. बुद्धीबळातलं फार काही कळत नाही, पण कारपॉव्हचा छोटेखानी परिचय आवडला. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विंजिनेर 10/02/2009 - 14:34
अजगराचं नाव का दिलं हे लेखातच लिहिलं आहे.
खरंच की! पुन्हा एकवार नजर फिरवल्यावर कळाले

खुप आवडला. कारपोवचा खेळ बघितला की द्रविडची हमखास आठवण येते. अतिशय शिस्तबद्ध, भक्कम बचाव, खराब चेंडुची वाट बघण्याची तयारी आणी आपल्या खेळाने गोलंदाजाला जेरीस आणणे. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

रंगा, मस्त लेख. पण कोणे एके काळी कास्पारॉव्ह वर लिहायचं प्रॉमिस केलं होतंस ते कधी जमेल तेव्हा पूर्ण कर रे बाबा... :) बिपिन कार्यकर्ते

प्रमोद देव 10/02/2009 - 18:45
रंगाशेठ कारपॉवचा परिचय आवडला. बुद्धीबळ आणि त्याचा इतिहास,त्यातले नावाजलेले खेळाडू आणि त्यांचे गाजलेले डाव ह्या बाबतीतला आपला व्यासंग थक्क करणारा आहे.

कार्पोव्ह आणि कास्पारोव्हच्या लढतींबद्दल पेपरमधे नेहमी वाचलेले आठवतंय. >> एकसारख्या दबावाने हळूहळू प्रतिस्पर्ध्याला जेरीला आणून, त्याच्या खेळातल्या अतिशय सूक्ष्म अशा कच्च्या दुव्यांचा आधार घेऊन आपले स्थान बळकट करत नेणारा दीर्घ मुदतीचा खेळ दिसतो. अरे, म्हणजे क्रिकेटच्या भाषेतला ग्लेन मॅकग्रा झाला की !! मॅकग्रा एका मुलाखतीत म्हणाला होता -- बॅट्समनला सतत ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर टप्पा टाकत रहायचं... तो चुका करतोच :) (विशी आनंद चाहता) संदीप

प्राजु 10/02/2009 - 19:49
कारापॉव ची छान ओळख करून दिलीत. उत्तम. मला बुद्धीबळ येत नाही.. आणि आवडत नाही त्यामुळे कधी शिकायचा प्रयत्नही केला नाही. पण आपला लेख आवडला. अशा बुद्धीबळातील दिग्गजांची ओळख करून घ्यायला आवडेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लिखाळ 10/02/2009 - 20:50
मस्त लेख. कारपॉवची छान ओळख करुन दिलीत. असे लेख वाचायला आवडतील.. आधीचेही आवडले होते :) -- लिखाळ.

धनंजय 10/02/2009 - 21:18
बुद्धिबळातले काही न समजाणार्‍या मलासुद्धा याच्या अजगर-विळख्यांबद्दल थोडी कल्पना आली. तुमचे बुद्धिबळावरचे लेख नेहमीच आवडतात.

In reply to by धनंजय

बुद्धिबळातले काही न समजाणार्‍या मलासुद्धा याच्या अजगर-विळख्यांबद्दल थोडी कल्पना आली. आम्हीही सहमत. तूच पूर्वी मला दिलेल्या चेस-गेम्सच्या साईटवर मी वरचेवर जात असतो! "आजचा नवा गेम" बघायला! तुमचे बुद्धिबळावरचे लेख नेहमीच आवडतात. अतिशय सहमत. चांगला विषय आहे रंगा! आणि तू तो वर्णन करतोसही छान! अजून लिही या विषयावर! माझ्या शुभेच्छा!!

एकलव्य 11/02/2009 - 06:17
झकास चिटुकला लेख आवडला! बुद्धिबळपटूंचे रशियात पीक येण्याचे काय कारण असावे याचे नेहमीच मला कोडे पडलेले आहे. (बुद्धिबळ-वेडा) एकलव्य

In reply to by एकलव्य

विंजिनेर 11/02/2009 - 07:02
झकास चिटुकला लेख आवडला! बुद्धिबळपटूंचे रशियात पीक येण्याचे काय कारण असावे याचे नेहमीच मला कोडे पडलेले आहे.
या कोड्याचं उत्तर कदाचित चीन मधे जागतिक दर्जाचे जिमनॅस्टिक्स आणि टेबल टेनिसपटु का निर्माण होतात किंवा भारताचा "राष्ट्रीय खेळ" क्रिकेट का आहे यात मिळेल :)

सहज 11/02/2009 - 07:10
१९७८ मधे त्याला त्याचे विजेतेपद टिकवण्यासाठी पुन्हा कोर्चनॉयसोबत लढावे लागले. हा सामना फिलिपाईन्स येथे झाला. कारपॉवचा टीम मेंबर म्हणून आलेल्या डॉ. झुखार ह्याने कॉर्चनॉयला भर सामन्यात संमोहित (हिप्नॉटाईज) करायचा प्रयत्न करणे, तो फलद्रूप होऊ नये म्हणून कॉर्चनॉयने आरसे बसवलेला चष्मा घालून खेळणे, खुनाचा गुन्हा नावार असलेल्या दोघा इसमांना आपले टीममेंबर्स म्हणून सामन्याच्या ठिकाणी आणणे अशा अनेकविध वैचित्र्यपूर्ण घटनांनी ही स्पर्धा गाजली! सुरुवातीला आघाडी घेतलेला कारपॉव सहज बाजी मारणार असे वाटतानाच अचानक मुसंडी मारुन कॉर्चनॉयने त्याच्या तोंडचे पाणी पळवले होते. धतिंग! रंजक लेख आवडला.

रामदास 11/02/2009 - 08:05
परीचय आवडला.माझ्या समजूतीप्रमाणे त्याची ताकद मनाच्या बळकटीत होती ज्यामुळे लांबलचक चालणार्‍या गेम मध्ये त्याचा मानसीक तोल जाणे, घाईघाईत चुकीची खेळी करणे अशा गोष्टी त्याच्या हातून व्हायच्या नाहीत.विळ्खा हळूहळू आवळत नेणे हा त्याच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता.(चूभूद्याघ्या)

विसोबा खेचर 12/02/2009 - 14:15
रंगा, नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.. तुझ्या व्यासंगाला प्रणाम! कास्पाराववरच्या लेखाची आतुरतेने वाट पाहतो आहे. आपण साला त्याचा जाम फ्यॅन आहे! :) तात्या.

In reply to by घाटावरचे भट

टारझन 11/02/2009 - 07:55
चला ... शेवटी लेख आला ... थँक्स चतुरंग साहेब .

विंजिनेर 10/02/2009 - 11:49
लेख उत्तम आणि प्रवाही आहे. एकूण लिखाणाची पद्धत विकीपिडीयावर असलेल्या चांगल्या दर्जाच्या लेखांत वापरलेल्या पद्धती सारखी आहे असं वाटलं. बाकी शीर्षक पाहून अंमळ गोंधळलो होतो. बोआ काँस्ट्रिक्टर हा अमेझॉन नदीच्या खोर्‍यात असलेला लांबलचक असा साप/अजगर असतो (ना?)

In reply to by विंजिनेर

अमेझॉन नदीच्या खोर्‍यात असलेला लांबलचक असा साप/अजगर असतो (ना?) कार्पोवच्या खेळण्याच्या पद्धतीनुसार त्याला असं नाव पडलं असावं बोआ ...असा आपला एक अंदाज... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

अजगराचं नाव का दिलं हे लेखातच लिहिलं आहे. बुद्धीबळातलं फार काही कळत नाही, पण कारपॉव्हचा छोटेखानी परिचय आवडला. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विंजिनेर 10/02/2009 - 14:34
अजगराचं नाव का दिलं हे लेखातच लिहिलं आहे.
खरंच की! पुन्हा एकवार नजर फिरवल्यावर कळाले

खुप आवडला. कारपोवचा खेळ बघितला की द्रविडची हमखास आठवण येते. अतिशय शिस्तबद्ध, भक्कम बचाव, खराब चेंडुची वाट बघण्याची तयारी आणी आपल्या खेळाने गोलंदाजाला जेरीस आणणे. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

रंगा, मस्त लेख. पण कोणे एके काळी कास्पारॉव्ह वर लिहायचं प्रॉमिस केलं होतंस ते कधी जमेल तेव्हा पूर्ण कर रे बाबा... :) बिपिन कार्यकर्ते

प्रमोद देव 10/02/2009 - 18:45
रंगाशेठ कारपॉवचा परिचय आवडला. बुद्धीबळ आणि त्याचा इतिहास,त्यातले नावाजलेले खेळाडू आणि त्यांचे गाजलेले डाव ह्या बाबतीतला आपला व्यासंग थक्क करणारा आहे.

कार्पोव्ह आणि कास्पारोव्हच्या लढतींबद्दल पेपरमधे नेहमी वाचलेले आठवतंय. >> एकसारख्या दबावाने हळूहळू प्रतिस्पर्ध्याला जेरीला आणून, त्याच्या खेळातल्या अतिशय सूक्ष्म अशा कच्च्या दुव्यांचा आधार घेऊन आपले स्थान बळकट करत नेणारा दीर्घ मुदतीचा खेळ दिसतो. अरे, म्हणजे क्रिकेटच्या भाषेतला ग्लेन मॅकग्रा झाला की !! मॅकग्रा एका मुलाखतीत म्हणाला होता -- बॅट्समनला सतत ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर टप्पा टाकत रहायचं... तो चुका करतोच :) (विशी आनंद चाहता) संदीप

प्राजु 10/02/2009 - 19:49
कारापॉव ची छान ओळख करून दिलीत. उत्तम. मला बुद्धीबळ येत नाही.. आणि आवडत नाही त्यामुळे कधी शिकायचा प्रयत्नही केला नाही. पण आपला लेख आवडला. अशा बुद्धीबळातील दिग्गजांची ओळख करून घ्यायला आवडेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लिखाळ 10/02/2009 - 20:50
मस्त लेख. कारपॉवची छान ओळख करुन दिलीत. असे लेख वाचायला आवडतील.. आधीचेही आवडले होते :) -- लिखाळ.

धनंजय 10/02/2009 - 21:18
बुद्धिबळातले काही न समजाणार्‍या मलासुद्धा याच्या अजगर-विळख्यांबद्दल थोडी कल्पना आली. तुमचे बुद्धिबळावरचे लेख नेहमीच आवडतात.

In reply to by धनंजय

बुद्धिबळातले काही न समजाणार्‍या मलासुद्धा याच्या अजगर-विळख्यांबद्दल थोडी कल्पना आली. आम्हीही सहमत. तूच पूर्वी मला दिलेल्या चेस-गेम्सच्या साईटवर मी वरचेवर जात असतो! "आजचा नवा गेम" बघायला! तुमचे बुद्धिबळावरचे लेख नेहमीच आवडतात. अतिशय सहमत. चांगला विषय आहे रंगा! आणि तू तो वर्णन करतोसही छान! अजून लिही या विषयावर! माझ्या शुभेच्छा!!

एकलव्य 11/02/2009 - 06:17
झकास चिटुकला लेख आवडला! बुद्धिबळपटूंचे रशियात पीक येण्याचे काय कारण असावे याचे नेहमीच मला कोडे पडलेले आहे. (बुद्धिबळ-वेडा) एकलव्य

In reply to by एकलव्य

विंजिनेर 11/02/2009 - 07:02
झकास चिटुकला लेख आवडला! बुद्धिबळपटूंचे रशियात पीक येण्याचे काय कारण असावे याचे नेहमीच मला कोडे पडलेले आहे.
या कोड्याचं उत्तर कदाचित चीन मधे जागतिक दर्जाचे जिमनॅस्टिक्स आणि टेबल टेनिसपटु का निर्माण होतात किंवा भारताचा "राष्ट्रीय खेळ" क्रिकेट का आहे यात मिळेल :)

सहज 11/02/2009 - 07:10
१९७८ मधे त्याला त्याचे विजेतेपद टिकवण्यासाठी पुन्हा कोर्चनॉयसोबत लढावे लागले. हा सामना फिलिपाईन्स येथे झाला. कारपॉवचा टीम मेंबर म्हणून आलेल्या डॉ. झुखार ह्याने कॉर्चनॉयला भर सामन्यात संमोहित (हिप्नॉटाईज) करायचा प्रयत्न करणे, तो फलद्रूप होऊ नये म्हणून कॉर्चनॉयने आरसे बसवलेला चष्मा घालून खेळणे, खुनाचा गुन्हा नावार असलेल्या दोघा इसमांना आपले टीममेंबर्स म्हणून सामन्याच्या ठिकाणी आणणे अशा अनेकविध वैचित्र्यपूर्ण घटनांनी ही स्पर्धा गाजली! सुरुवातीला आघाडी घेतलेला कारपॉव सहज बाजी मारणार असे वाटतानाच अचानक मुसंडी मारुन कॉर्चनॉयने त्याच्या तोंडचे पाणी पळवले होते. धतिंग! रंजक लेख आवडला.

रामदास 11/02/2009 - 08:05
परीचय आवडला.माझ्या समजूतीप्रमाणे त्याची ताकद मनाच्या बळकटीत होती ज्यामुळे लांबलचक चालणार्‍या गेम मध्ये त्याचा मानसीक तोल जाणे, घाईघाईत चुकीची खेळी करणे अशा गोष्टी त्याच्या हातून व्हायच्या नाहीत.विळ्खा हळूहळू आवळत नेणे हा त्याच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता.(चूभूद्याघ्या)

विसोबा खेचर 12/02/2009 - 14:15
रंगा, नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.. तुझ्या व्यासंगाला प्रणाम! कास्पाराववरच्या लेखाची आतुरतेने वाट पाहतो आहे. आपण साला त्याचा जाम फ्यॅन आहे! :) तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"ह्या मुलाला बुद्धीबळातले फारसे काही गम्य नाहीये. ह्याला पुढे ह्या खेळात काही भविष्य आहे असे मला वाटत नाही!" आपल्या बुद्धीबळ अकादामीमधे दाखल झालेल्या १२ वर्षाच्या मुलाबद्दल जगज्जेत्या मिखाईल बॉटविनिकने उद्गार काढले! नियतीची खेळी सुद्धा पहा कशी अगम्य असते, हाच मुलगा पुढे अतुलनील जगज्जेता झाला अनातोली कारपॉव आणि बॉटविनिकची भविष्यवाणी खोटी झाली! 'अनातोली' ह्या रशियन नावाचा अर्थ आहे 'सूर्योदय'! किती सार्थ ठरवले ना आपले नाव त्याने? १९५१ मधे पूर्वीच्या सोवियेत रशियामधल्या उराल प्रांतात जन्मलेल्या अनातोलीची बुद्धीबळाशी तोंडओळख झाली ती वयाच्या चौथ्या वर्षी.

वोह कागज की कश्ती वोह बारीश का पानी

वर्षा म्हसकर-नायर ·

शितल 08/02/2009 - 19:58
वर्षाताई, खुपच सुंदर आठवणीं बांधलेला लेख लिहिला आहात. >>>संध्याकाळी ब-याच वेळा आम्ही मुली तेलपोहे करुन खायचो. खास मुलींचा आवडता प्रकार. येस्स. :) तुमचा हा लेख वाचुन मला ते पोहे आठवले, विसरूनच गेले होते त्या पोह्याबद्दल. :)

In reply to by विसोबा खेचर

सहज 09/02/2009 - 04:39
असेच म्हणतो. अजुन येउ द्या.

In reply to by सहज

दशानन 09/02/2009 - 07:25
असेच म्हणतो ! बालपण म्हणजे स्वर्ग सुख ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

केशवराव 09/02/2009 - 06:58
खुपच छान लिहीले आहेस . हा प्रश्न मलाही छळत असतो. हल्लीच्या मुलांना कंटाळा लगेच येतो. मी विचार करतो की आम्ही कसा वेळ घालवायचो ? तू खुपच छान मांडले आहेस. डबा ऐस - पैस, चोर शिपाई, ५-३-२, ही आमच्या वेळ घालवण्याची साधनें होती. स्मरण रंजनाची छान सफर घडवलीस.

अमोल केळकर 09/02/2009 - 08:09
मस्त लेख खूप आवडला -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

बबलु 09/02/2009 - 13:42
छान आठवणी. "डब्बा-ऐसपैस, खांब खांब खांबोळी , ३०४, जजमेंट" वाचून तर गलबलून वगैरे म्हणतात तसं आलं. ....बबलु

मदनबाण 09/02/2009 - 13:57
मस्त लेख... आवारात आंब्याची ३ मोठ्ठी झाडे, चिंच, विलायती चिंच, बुच असे मोठे वृक्ष. आंगण अनेक फळा -फुलांच्या झाडांनी भरलेले होतं. माझ्या इथं तर आमराईच होती..असतील अंदाजे २५०-३०० झाडे...आम्ही मुले इतक्या कैर्‍या तोडायचो ही दीड गोणी प्रत्येकाला मिळुन उरतील इतक्या कैर्‍या..मला तर आठवतय मी जमीनीवर झोपुन कैर्‍या तोडल्या आहेत!!! इतकी त्या झाडाची फांदी खाली आली होती !!! लहान वयातील मुले ७-८, ५-३-२, तर आम्ही लॅडीज, ३०४, बिझिक, बदाम सात, गुलाम चोर, चॅलेंज, नॉट एट होम, जजमेंट आणि असंख्य इतर पत्त्यांचे खेळ खेळायचो. आणि हळुच इतरांचे पत्ते बघणे, खुप बदमाशी करणे वैगरे चालायचे. खरंच किती सुंदर दिवस होते ते. सगळ्या चिंतातून मुक्त जीवन. खरंच असेच रम्य दिवस होते ते !!! लॅडीज मधेच लाडवांची वख्खई बोलतातना ? आता निटस आठवत नाही बरेच वर्ष झाली लॅडीज खेळुन !!! :( पतंग आणणे, मग बरवलीचा मांजा आणणे आणि गच्चीवरुन मनसोक्त पतंग उडविणे. इतक्या वेळी बोट कापायची की बोटांना जॉन्सच्या पांढर्‍या पट्ट्या लावुन आम्ही पतंग उडवायचो..बरेच पतंग ऍटिनांच्या नळ्यांना बळी जायचे. त्याकाळातील दूरदर्शनवरिल कार्यक्रम हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. किती साधे, गोंडस कार्यक्रम होते ते. १३ भागात serial संपायच्या. Lucy Show, Different Strokes ह्या इंग्रजी मालिका आणि हमलोग, खानदान, एक कहानी, कथा सागर, मालगुडी डेज, ये जो है जिंदगी, पेईंग गेस्ट, सारख्या छान मालिका चालायच्या. रविवारी सकाळी दिसणारा तो जुन्या हिंदी गाण्यावरील कार्यक्रम 'रंगोली' फुल खिले है गुलशन गुलशन आठवला,,,आणि आमच्या वेळी फन-टाईम म्हणुन एक कार्यक्रम लागायचा त्याच्यातच आम्ही जायंट रोबर्ट्,,ही-मॅन इं.कार्यक्रम पाहायचो. परत एकदा जुन्याकाळात नेल्या बध्दल धन्यु... :) मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

In reply to by मदनबाण

मदनबाण तूम्ही इतक्या मन लावून लेख वाचलात त्याबद्दल खरंच आनंद वाटला. हो.. हो.. लॅडिज मधली वख्खई आणि लाडु :) . कित्ती कित्ती दिवसांनी हे शब्द ऐकले :)

मस्त लेख....तुझा लेखाने बालपणाची सैर केली आहे...मस्त आठवणी... दिवाळीत आम्ही सुद्धा न उडालेले फटाके एका कागदात गोळा करून, कागदाला जाळ लावयचा..मजा यायची...:) पत्ते म्हणशील तर, आम्ही अजुनही घरी खेळतो .मी, माझा नवरा आणि मुलगा (वय १२ वर्षे). सर्वच नाही पण चॅलेंज,बदाम ७, रमी नी खेळतो..:) बाकी लेख सुंदर लिहिला आहेस....

छोटा डॉन 09/02/2009 - 19:02
वर्षाताई, एकदम क्लास जमला आहे लेख, अगदी जुन्या आठवणीत हरवुन गेलो म्हणा ना ..! छे, संध्याकाळी असे काही वाचले की एकदम नॉस्टलॅजीक व्हायला होते बॉ. तंत्रज्ञानातल्या विकासाचे आपल्या करमणुकीच्या खेळावर होणारे परिणाम अतिशय उत्तम चितारले आहेत. विकास तर होणारच पण सध्या तो ज्या गतीने होत आहे ते पाहुन आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही. आम्ही लहानपणी खेळलेले ( म्हणजे जास्त नाही, साधारणता १०-१२ वर्षे मागे ) खेळ आत्ता कोणी खेळत असेल वाटत नाही, कमीत कमी आम्ही ज्या "आर्थीक व कौटुंबिक" परिस्थीतीत राहिलो त्या कंडीशनमध्ये तरी. सगळेच सोपे व स्वस्त झाले आहे आता. त्याकाळी प्रामुख्याने "लपंडाव, विट्टीदांडु, लगोरी, गोट्या" वगैरे स्वस्तातले व अलमोस्ट फुकटातले खेळ फार प्रचलीत होते, सध्या ज्यांचे पेव फुटले आहे असे व्हिडिओ गेम्स अगदीच अपवादाने दिसत होते. त्या काळी आमच्या गल्लीतल्या एका मुलाच्या मामाने कुठुनतरी टीव्हीला जोडुन खेळायचा गेम आणला होता, काय कौतुक त्याचे हे सांगायलाच नको. आज मात्र बच्चा बच्चा कंप्युटर गेम्स जानता है, घरी आणुन खेळणे शक्य नसेल तर आईवडीलांकडुन १५-२० रुपये घेऊन "गेम्स पार्लर / नेटकॅफे" इथे जाऊन खेळणार्‍या लहान मुलांची संख्या कमी नाही. ठिकठिकाणी गेम खेळणार्‍या मुलांनी ओसंडुन वाहणारे छोट्या गावातले नेटकॅफेज हे त्याचेच उदाहरण ...! असो. लेख आवडला व जुन्या आठवणीत घेऊन गेला ...! ------ ( लहानपणी "विट्टीदांडु, गोट्या, फळकुटाचे क्रिकेट " व सध्या "आय जी आय व क्वेक-३ व सर्व साहित्यानिशी खेळले जाणारे क्रिकेट व टीटी "ह्यावर विषेश वर प्रेम असणारा ) छोटा डॉन

बेसनलाडू 10/02/2009 - 04:08
वास्तविक मला निवडक अपवाद - नि खास करून व्यक्तिचित्रे - वगळता स्मृतीरंजनात रमणे आवडत नाही (अर्थहीन, निरुपयोगी वाटते). त्यामुळे मी शीर्षकावरून आतल्या मजकुराचा अंदाज आल्यावर पुढे वाचणे टाळतो. पण हे एकंदर आवडले. आवर्जून पुन्हा एकदा वाचले. गावची मजा, टीव्ही व त्यावरच्या 'त्या' जाहिराती, मांजा बनविणे इ. इतरांकडूनही पाहिले-ऐकले असल्याने आता नवलाई कमी झाली आहे. मात्र संगणक अभियांत्रिकीच्या वेळचे तुमचे अनुभव थक्क करणारे वाटले. आणि जवळजवळ प्रत्येक अभियंता रेडिओच्या संगतीत रात्रीचा दिवस करून अभ्यास करत असतो या साधर्म्याबाबत अजूनही वाटणारे नवल पुन्हा एकदा वाटून गेले :) तुमच्या वेळचे बिनाका गीतमाला आणि आमच्या दिवसांतले रेडिओ मिरची वगैरे इतकाच (?) काय तो फरक! (स्मरणशील)बेसनलाडू

महेंद्र 10/02/2009 - 07:25
क्या बात है! वर्षाताई तुमचा लेख आणि इतर सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. लहान पण आठवलं. अहो आमच्या गावी तर टिव्ही पण नव्हता . मी चांगला १७ वर्षाचा होइ पर्यंत टिव्ही बघितला नव्हता, जेंव्हा मी मुंबईला आत्याकडे सुटिमधे आलो तेंव्हा टिव्ही पहिल्यांदा पाहिला आयुष्यात!! मस्त लेख आहे... आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया पण..

शितल 08/02/2009 - 19:58
वर्षाताई, खुपच सुंदर आठवणीं बांधलेला लेख लिहिला आहात. >>>संध्याकाळी ब-याच वेळा आम्ही मुली तेलपोहे करुन खायचो. खास मुलींचा आवडता प्रकार. येस्स. :) तुमचा हा लेख वाचुन मला ते पोहे आठवले, विसरूनच गेले होते त्या पोह्याबद्दल. :)

In reply to by विसोबा खेचर

सहज 09/02/2009 - 04:39
असेच म्हणतो. अजुन येउ द्या.

In reply to by सहज

दशानन 09/02/2009 - 07:25
असेच म्हणतो ! बालपण म्हणजे स्वर्ग सुख ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

केशवराव 09/02/2009 - 06:58
खुपच छान लिहीले आहेस . हा प्रश्न मलाही छळत असतो. हल्लीच्या मुलांना कंटाळा लगेच येतो. मी विचार करतो की आम्ही कसा वेळ घालवायचो ? तू खुपच छान मांडले आहेस. डबा ऐस - पैस, चोर शिपाई, ५-३-२, ही आमच्या वेळ घालवण्याची साधनें होती. स्मरण रंजनाची छान सफर घडवलीस.

अमोल केळकर 09/02/2009 - 08:09
मस्त लेख खूप आवडला -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

बबलु 09/02/2009 - 13:42
छान आठवणी. "डब्बा-ऐसपैस, खांब खांब खांबोळी , ३०४, जजमेंट" वाचून तर गलबलून वगैरे म्हणतात तसं आलं. ....बबलु

मदनबाण 09/02/2009 - 13:57
मस्त लेख... आवारात आंब्याची ३ मोठ्ठी झाडे, चिंच, विलायती चिंच, बुच असे मोठे वृक्ष. आंगण अनेक फळा -फुलांच्या झाडांनी भरलेले होतं. माझ्या इथं तर आमराईच होती..असतील अंदाजे २५०-३०० झाडे...आम्ही मुले इतक्या कैर्‍या तोडायचो ही दीड गोणी प्रत्येकाला मिळुन उरतील इतक्या कैर्‍या..मला तर आठवतय मी जमीनीवर झोपुन कैर्‍या तोडल्या आहेत!!! इतकी त्या झाडाची फांदी खाली आली होती !!! लहान वयातील मुले ७-८, ५-३-२, तर आम्ही लॅडीज, ३०४, बिझिक, बदाम सात, गुलाम चोर, चॅलेंज, नॉट एट होम, जजमेंट आणि असंख्य इतर पत्त्यांचे खेळ खेळायचो. आणि हळुच इतरांचे पत्ते बघणे, खुप बदमाशी करणे वैगरे चालायचे. खरंच किती सुंदर दिवस होते ते. सगळ्या चिंतातून मुक्त जीवन. खरंच असेच रम्य दिवस होते ते !!! लॅडीज मधेच लाडवांची वख्खई बोलतातना ? आता निटस आठवत नाही बरेच वर्ष झाली लॅडीज खेळुन !!! :( पतंग आणणे, मग बरवलीचा मांजा आणणे आणि गच्चीवरुन मनसोक्त पतंग उडविणे. इतक्या वेळी बोट कापायची की बोटांना जॉन्सच्या पांढर्‍या पट्ट्या लावुन आम्ही पतंग उडवायचो..बरेच पतंग ऍटिनांच्या नळ्यांना बळी जायचे. त्याकाळातील दूरदर्शनवरिल कार्यक्रम हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. किती साधे, गोंडस कार्यक्रम होते ते. १३ भागात serial संपायच्या. Lucy Show, Different Strokes ह्या इंग्रजी मालिका आणि हमलोग, खानदान, एक कहानी, कथा सागर, मालगुडी डेज, ये जो है जिंदगी, पेईंग गेस्ट, सारख्या छान मालिका चालायच्या. रविवारी सकाळी दिसणारा तो जुन्या हिंदी गाण्यावरील कार्यक्रम 'रंगोली' फुल खिले है गुलशन गुलशन आठवला,,,आणि आमच्या वेळी फन-टाईम म्हणुन एक कार्यक्रम लागायचा त्याच्यातच आम्ही जायंट रोबर्ट्,,ही-मॅन इं.कार्यक्रम पाहायचो. परत एकदा जुन्याकाळात नेल्या बध्दल धन्यु... :) मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

In reply to by मदनबाण

मदनबाण तूम्ही इतक्या मन लावून लेख वाचलात त्याबद्दल खरंच आनंद वाटला. हो.. हो.. लॅडिज मधली वख्खई आणि लाडु :) . कित्ती कित्ती दिवसांनी हे शब्द ऐकले :)

मस्त लेख....तुझा लेखाने बालपणाची सैर केली आहे...मस्त आठवणी... दिवाळीत आम्ही सुद्धा न उडालेले फटाके एका कागदात गोळा करून, कागदाला जाळ लावयचा..मजा यायची...:) पत्ते म्हणशील तर, आम्ही अजुनही घरी खेळतो .मी, माझा नवरा आणि मुलगा (वय १२ वर्षे). सर्वच नाही पण चॅलेंज,बदाम ७, रमी नी खेळतो..:) बाकी लेख सुंदर लिहिला आहेस....

छोटा डॉन 09/02/2009 - 19:02
वर्षाताई, एकदम क्लास जमला आहे लेख, अगदी जुन्या आठवणीत हरवुन गेलो म्हणा ना ..! छे, संध्याकाळी असे काही वाचले की एकदम नॉस्टलॅजीक व्हायला होते बॉ. तंत्रज्ञानातल्या विकासाचे आपल्या करमणुकीच्या खेळावर होणारे परिणाम अतिशय उत्तम चितारले आहेत. विकास तर होणारच पण सध्या तो ज्या गतीने होत आहे ते पाहुन आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही. आम्ही लहानपणी खेळलेले ( म्हणजे जास्त नाही, साधारणता १०-१२ वर्षे मागे ) खेळ आत्ता कोणी खेळत असेल वाटत नाही, कमीत कमी आम्ही ज्या "आर्थीक व कौटुंबिक" परिस्थीतीत राहिलो त्या कंडीशनमध्ये तरी. सगळेच सोपे व स्वस्त झाले आहे आता. त्याकाळी प्रामुख्याने "लपंडाव, विट्टीदांडु, लगोरी, गोट्या" वगैरे स्वस्तातले व अलमोस्ट फुकटातले खेळ फार प्रचलीत होते, सध्या ज्यांचे पेव फुटले आहे असे व्हिडिओ गेम्स अगदीच अपवादाने दिसत होते. त्या काळी आमच्या गल्लीतल्या एका मुलाच्या मामाने कुठुनतरी टीव्हीला जोडुन खेळायचा गेम आणला होता, काय कौतुक त्याचे हे सांगायलाच नको. आज मात्र बच्चा बच्चा कंप्युटर गेम्स जानता है, घरी आणुन खेळणे शक्य नसेल तर आईवडीलांकडुन १५-२० रुपये घेऊन "गेम्स पार्लर / नेटकॅफे" इथे जाऊन खेळणार्‍या लहान मुलांची संख्या कमी नाही. ठिकठिकाणी गेम खेळणार्‍या मुलांनी ओसंडुन वाहणारे छोट्या गावातले नेटकॅफेज हे त्याचेच उदाहरण ...! असो. लेख आवडला व जुन्या आठवणीत घेऊन गेला ...! ------ ( लहानपणी "विट्टीदांडु, गोट्या, फळकुटाचे क्रिकेट " व सध्या "आय जी आय व क्वेक-३ व सर्व साहित्यानिशी खेळले जाणारे क्रिकेट व टीटी "ह्यावर विषेश वर प्रेम असणारा ) छोटा डॉन

बेसनलाडू 10/02/2009 - 04:08
वास्तविक मला निवडक अपवाद - नि खास करून व्यक्तिचित्रे - वगळता स्मृतीरंजनात रमणे आवडत नाही (अर्थहीन, निरुपयोगी वाटते). त्यामुळे मी शीर्षकावरून आतल्या मजकुराचा अंदाज आल्यावर पुढे वाचणे टाळतो. पण हे एकंदर आवडले. आवर्जून पुन्हा एकदा वाचले. गावची मजा, टीव्ही व त्यावरच्या 'त्या' जाहिराती, मांजा बनविणे इ. इतरांकडूनही पाहिले-ऐकले असल्याने आता नवलाई कमी झाली आहे. मात्र संगणक अभियांत्रिकीच्या वेळचे तुमचे अनुभव थक्क करणारे वाटले. आणि जवळजवळ प्रत्येक अभियंता रेडिओच्या संगतीत रात्रीचा दिवस करून अभ्यास करत असतो या साधर्म्याबाबत अजूनही वाटणारे नवल पुन्हा एकदा वाटून गेले :) तुमच्या वेळचे बिनाका गीतमाला आणि आमच्या दिवसांतले रेडिओ मिरची वगैरे इतकाच (?) काय तो फरक! (स्मरणशील)बेसनलाडू

महेंद्र 10/02/2009 - 07:25
क्या बात है! वर्षाताई तुमचा लेख आणि इतर सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. लहान पण आठवलं. अहो आमच्या गावी तर टिव्ही पण नव्हता . मी चांगला १७ वर्षाचा होइ पर्यंत टिव्ही बघितला नव्हता, जेंव्हा मी मुंबईला आत्याकडे सुटिमधे आलो तेंव्हा टिव्ही पहिल्यांदा पाहिला आयुष्यात!! मस्त लेख आहे... आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया पण..
लेखनविषय:
लेखनप्रकार
आई मला पि.एस्.पी. हवाय, माझ्या सगळ्या फ्रेंड्स कडे आहे तो. ''ओन्ली आय डोन्ट हॅव इट". इति माझा ६ वर्षाचा मुलगा. 'अरे पण काही महिन्यांपुर्विच आपण तूला गेमबॉय घेतला ना, तो खेळ ना " इति मी 'अग आई गेमबॉय आता आउटटेड झाला, मला पि.एस्.पी. च हवा. त्यावर वेगळे गेम्स आहेत.' इति माझा ६ वर्षीय मुलगा. इथे दुबईमधे शुक्रवार शनिवार हे जे सुट्टीचे वार असतात, तेव्हाच काय ते मुलांना एखाद्या क्लब ची वैगरे मेम्बरशीप घेउन बॅडमिंटन, टेनिस अथवा इतर तत्सम जे सोकॉल्ड साहेबी खेळ आहेत ते खेळायला घेउन जाउ शकतो. एरवी शाळा असतांना बाहेर कुठेही मैदानी खेळ खेळायला मुलांना जाता येत नाही. वेळच नसतो.

मी माझ्यातच संतुष्ट आहे.

श्रीकृष्ण सामंत ·

आपले कपडे कसे आहेत, ह्या पेक्षा आपले मन कसे आहे हे म्हत्वाचे. उगाच ब्रँडेड कपडे घातले म्हणजे खुप चांगले होत नाही. आपले विचार आपल्याला इतरांपासुन वेगळे करतात.

आपले कपडे कसे आहेत, ह्या पेक्षा आपले मन कसे आहे हे म्हत्वाचे. उगाच ब्रँडेड कपडे घातले म्हणजे खुप चांगले होत नाही. आपले विचार आपल्याला इतरांपासुन वेगळे करतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"माझ्या अशुद्ध बोलण्याच्या पद्धतीमुळे माझ्या व्यक्तिमत्वात काही फरक झालेला नाही.मला वाटतं मी कोण आहे त्याची व्याख्या मीच करावी आणि माझ्या जीवनात काय कारवाई करावी ते पण मीच ठरवावं." मी एकदा एका लायब्ररीत पुस्तकं चाळीत बसलो होतो.दोन तीन पुस्तकं मला आवडली आणि वाचायला न्याविशी वाटली.ती घेऊन मी काऊंन्टरवर गेलो.काऊंटरवर बसलेली व्यक्ति मला जरा वयाने लहान वाटली.मी कुतुहलाने त्याला विचारलं, "तू शाळेत शिकत असशिलच."तो हो म्हणाला.

अजितकाका

संदीप चित्रे ·

मानस 07/02/2009 - 00:19
खरोखरच निरपेक्ष व्यक्तिमत्व ..... थोडे-बहुत वेळेस काकांना भेटलो आहे, ऐकलही आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...... या इथे इतक्या लांब राहुन काही काही माणसं आपल्यापासुन दूर जातात, आपल्याला समजतही नाही. परवा असेच तात्यांच्या लेखामधे 'वसंत पोतदार' गेल्याचे समजले. धक्काच बसला. प्रतिक्रिया तर सोडाच पण काय करावं तेच सुचेना. असो..... सुंदर आठवणी!

सुचेल तसं 07/02/2009 - 08:20
हा लेख वाचताना मला अनिल अवचटांच्या छंदांविषयी ह्या पुस्तकामधील बासरीवरच्या लेखाची आठवण झाली. Life is what happens to you while you are busy making other plans. -- John Lennon

रेवती 07/02/2009 - 18:01
अजितकाका छानच! तू बासरीही वाजवतोस माहित नव्हते. आता पुढच्या भेटीत बासरीवादनाचा कार्यक्रम! रेवती

आपला अभिजित 08/02/2009 - 07:23
एवढ्या मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभणं, विशेष म्हणजे त्यांच्याकडून काही शिकायला मिळणं, हे भाग्यच. आमच्या वाट्याला कधी आले नाही ते. तशी कोणती विशेष कलाही नव्हती (की नाही?) म्हणा अंगात! रावसाहेबांच्या भाषेत सांगायचं तर `च्यायला एक वाद्य म्हणून वाजवता येत नाही बगा! सगळं कलागिला काय ते सारलंय देवानं नेऊन इतरांच्यात!' असो. लेख आवडला. सध्याच्या काळात दुसर्‍यासाठी एवढा वेळ देऊन कलेचा प्रसार करणारे लोक विरळाच!!

गोमट्या 08/02/2009 - 10:54
+१, लेख आवडला. सध्याच्या काळात दुसर्‍यासाठी एवढा वेळ देऊन कलेचा प्रसार करणारे लोक विरळाच!! समान भावना माझ्यापण.. गोमट्या

जयवी 08/02/2009 - 13:43
संदीप..अगदी मनाच्या तळातून आलाय रे लेख !! इतकं साधं रहाता आलं पाहिजे ना.....!! तू बासरी सुद्धा वाजवतोस.........ग्रेट !! आता खरंच एक मैफिल ड्यू आहे :)

शितल 08/02/2009 - 20:18
सुंदर आठवणी उलघडल्या आहेस रे संदिप. :) तुला अशा मोठ्या लोकांचा सहवास लाभला तु नशिबवान आहेस. :)

छान लिहीले आहेस संदीप. जवळची व्यक्ती गेल्याचे दु:ख काय असते ते जो सहन करतो त्यालाच कळते. अजितकाकांचे व्यक्तीचित्र आवडले. एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

चतुरंग 09/02/2009 - 04:27
कुठेतरी वाईट वाटून गेलं की तुझी त्यांची नजिकच्या काळात भेट होऊ शकली नाही म्हणून! :( (स्टँडअप कॉमेडी सोबत तुझं बासरीवादनही ऐकलच पाहिजे पुढल्या भेटीत. हरहुन्नरी आहेस खरा!) चतुरंग

In reply to by चतुरंग

>> कुठेतरी वाईट वाटून गेलं की तुझी त्यांची नजिकच्या काळात भेट होऊ शकली नाही म्हणून! 'चुटपूट किंवा रूखरूख लागून राहणं' म्हणतात ना तसं झालंय !

छान स्मृतिचित्र... मिलिंद आणि अजितकाका एकत्र वाजवायला लागले. त्या दिवशी मी जे बासरीवादन ऐकलंय ना ते इथे शब्दांत सांगताच येणार नाही. अजितकाका आणि मिलिंद तल्लीन होऊन एक से एक सुरावटी वाजवत होते आणि त्या खजिन्याचा एकमेव मालक -- मी ! ही आठवण फार आवडली... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

सुख असं अनपेक्षितपणे भेटतं ना कधी कधी की तो क्षण रेकॉर्ड करून ठेवणं जमत नाही; मनातच जपून ठेवायचा :)

मानस 07/02/2009 - 00:19
खरोखरच निरपेक्ष व्यक्तिमत्व ..... थोडे-बहुत वेळेस काकांना भेटलो आहे, ऐकलही आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...... या इथे इतक्या लांब राहुन काही काही माणसं आपल्यापासुन दूर जातात, आपल्याला समजतही नाही. परवा असेच तात्यांच्या लेखामधे 'वसंत पोतदार' गेल्याचे समजले. धक्काच बसला. प्रतिक्रिया तर सोडाच पण काय करावं तेच सुचेना. असो..... सुंदर आठवणी!

सुचेल तसं 07/02/2009 - 08:20
हा लेख वाचताना मला अनिल अवचटांच्या छंदांविषयी ह्या पुस्तकामधील बासरीवरच्या लेखाची आठवण झाली. Life is what happens to you while you are busy making other plans. -- John Lennon

रेवती 07/02/2009 - 18:01
अजितकाका छानच! तू बासरीही वाजवतोस माहित नव्हते. आता पुढच्या भेटीत बासरीवादनाचा कार्यक्रम! रेवती

आपला अभिजित 08/02/2009 - 07:23
एवढ्या मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभणं, विशेष म्हणजे त्यांच्याकडून काही शिकायला मिळणं, हे भाग्यच. आमच्या वाट्याला कधी आले नाही ते. तशी कोणती विशेष कलाही नव्हती (की नाही?) म्हणा अंगात! रावसाहेबांच्या भाषेत सांगायचं तर `च्यायला एक वाद्य म्हणून वाजवता येत नाही बगा! सगळं कलागिला काय ते सारलंय देवानं नेऊन इतरांच्यात!' असो. लेख आवडला. सध्याच्या काळात दुसर्‍यासाठी एवढा वेळ देऊन कलेचा प्रसार करणारे लोक विरळाच!!

गोमट्या 08/02/2009 - 10:54
+१, लेख आवडला. सध्याच्या काळात दुसर्‍यासाठी एवढा वेळ देऊन कलेचा प्रसार करणारे लोक विरळाच!! समान भावना माझ्यापण.. गोमट्या

जयवी 08/02/2009 - 13:43
संदीप..अगदी मनाच्या तळातून आलाय रे लेख !! इतकं साधं रहाता आलं पाहिजे ना.....!! तू बासरी सुद्धा वाजवतोस.........ग्रेट !! आता खरंच एक मैफिल ड्यू आहे :)

शितल 08/02/2009 - 20:18
सुंदर आठवणी उलघडल्या आहेस रे संदिप. :) तुला अशा मोठ्या लोकांचा सहवास लाभला तु नशिबवान आहेस. :)

छान लिहीले आहेस संदीप. जवळची व्यक्ती गेल्याचे दु:ख काय असते ते जो सहन करतो त्यालाच कळते. अजितकाकांचे व्यक्तीचित्र आवडले. एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

चतुरंग 09/02/2009 - 04:27
कुठेतरी वाईट वाटून गेलं की तुझी त्यांची नजिकच्या काळात भेट होऊ शकली नाही म्हणून! :( (स्टँडअप कॉमेडी सोबत तुझं बासरीवादनही ऐकलच पाहिजे पुढल्या भेटीत. हरहुन्नरी आहेस खरा!) चतुरंग

In reply to by चतुरंग

>> कुठेतरी वाईट वाटून गेलं की तुझी त्यांची नजिकच्या काळात भेट होऊ शकली नाही म्हणून! 'चुटपूट किंवा रूखरूख लागून राहणं' म्हणतात ना तसं झालंय !

छान स्मृतिचित्र... मिलिंद आणि अजितकाका एकत्र वाजवायला लागले. त्या दिवशी मी जे बासरीवादन ऐकलंय ना ते इथे शब्दांत सांगताच येणार नाही. अजितकाका आणि मिलिंद तल्लीन होऊन एक से एक सुरावटी वाजवत होते आणि त्या खजिन्याचा एकमेव मालक -- मी ! ही आठवण फार आवडली... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

सुख असं अनपेक्षितपणे भेटतं ना कधी कधी की तो क्षण रेकॉर्ड करून ठेवणं जमत नाही; मनातच जपून ठेवायचा :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
“बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे या कलावंतांचा अजित सोमण लाडका बासरीवादक होता” esakal.com वाचताना, वर दिलेल्या ओळीतला 'होता' हा भूतकाळ दर्शवणारा उल्लेख खटकला. मनात शंकेची पाल चुकचुकली…. पण म्हटलं, “हॅ ! तसं काही नसेल; आता अजितकाका कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून तसं लिहिलं असेल. आपल्याला अजितकाकांनीच तर फोनवर दोन-तीन आठवड्यांपूर्वी सांगितलंय की ते आता कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून !” दुर्दैवाने काही शंका खऱ्या ठरतात !

मिनीची आई

नीधप ·

अनिल हटेला 05/02/2009 - 12:06
लेख आवडला !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सहज 05/02/2009 - 12:08
आई गेल्याचं दु:ख वेगळचं. २००३ पासुन अजुनही निटसं न समजलेले, हलके नाही पण जरा सवयीचे झालेले दु:ख. आई गेल्यापासुन त्या घराचे घरपण च गेलयं. तिकडे जावेसेच नाही वाटत.

In reply to by सहज

खरं सांगू, आता तर गणित करायला लागतं किती वर्ष झाली ते सांगायला! काळासारखं औषध नाही ... तुमचं लिखाण वाचून मी हे आणि आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही असंच वाटतं. खूप सुंदर लिहिलं आहेत, एका छोट्या मुलीच्या नजरेतून! ती छोटी मुलगीच फक्त हरवते आईच्या पाठी!! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

नीधप 05/02/2009 - 12:16
>>ती छोटी मुलगीच फक्त हरवते आईच्या पाठी!! आदिती... अगदीच गं! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

sanjubaba 05/02/2009 - 12:20
"आई" तुझ्या आठवणीने आज मन हेलावते.... पण तूच दिलेल्या मायेने दु:ख माझे सावरते.... हीच प्रार्थना माझी त्या दयाळु ईश्वराला..... तुझ्याकडे नेऊ नको कधी कुणाच्या आईला..... असेच लिहित रहा...अप्रतिम लेख.....हृदयस्पर्शी !

झेल्या 05/02/2009 - 13:01
भावस्पर्शी लेख आवडला. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

प्राजु 05/02/2009 - 20:08
अगं शेवटचा पॅरा.. वाचताना अडवून ठेवलेला बांध फुटलाच . सुंदर! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 05/02/2009 - 22:18
एका लहानग्या मिनीच्या नजरेतून आईच्या आठवणी आल्याने त्या जाई-जुई-पारिजातकासारख्या नाजूक होऊन आल्या आहेत. आईसाठी आपलं मूल हे नेहेमीच लहान असतं कुठेतरी. आई जाण्यातली एक भीषण पोकळी आणि संपूर्ण व्यक्तिमत्वाचं एकप्रकारे उकलून जाणं फारच चटका लावून गेलं. पोटात खड्डा पडला आणि डोळे भरुन आले. जियो!! चतुरंग

भाग्यश्री 06/02/2009 - 00:14
बापरे.. हे एकटेपण सहन करण्याचं बळ तुला मिळो.. तू केलेली कविता वाचली होती मागच्या वर्षी.. त्याही पेक्षा जास्त कळवळले हे वाचताना.. :( http://bhagyashreee.blogspot.com/

सुंदर लिखाण!! (आणि बदलेला आयडी आवडला! नुसत्या नी पेक्षा नीधप हे जास्त सुरेल वाटतं!!!!)

अनिल हटेला 05/02/2009 - 12:06
लेख आवडला !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सहज 05/02/2009 - 12:08
आई गेल्याचं दु:ख वेगळचं. २००३ पासुन अजुनही निटसं न समजलेले, हलके नाही पण जरा सवयीचे झालेले दु:ख. आई गेल्यापासुन त्या घराचे घरपण च गेलयं. तिकडे जावेसेच नाही वाटत.

In reply to by सहज

खरं सांगू, आता तर गणित करायला लागतं किती वर्ष झाली ते सांगायला! काळासारखं औषध नाही ... तुमचं लिखाण वाचून मी हे आणि आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही असंच वाटतं. खूप सुंदर लिहिलं आहेत, एका छोट्या मुलीच्या नजरेतून! ती छोटी मुलगीच फक्त हरवते आईच्या पाठी!! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

नीधप 05/02/2009 - 12:16
>>ती छोटी मुलगीच फक्त हरवते आईच्या पाठी!! आदिती... अगदीच गं! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

sanjubaba 05/02/2009 - 12:20
"आई" तुझ्या आठवणीने आज मन हेलावते.... पण तूच दिलेल्या मायेने दु:ख माझे सावरते.... हीच प्रार्थना माझी त्या दयाळु ईश्वराला..... तुझ्याकडे नेऊ नको कधी कुणाच्या आईला..... असेच लिहित रहा...अप्रतिम लेख.....हृदयस्पर्शी !

झेल्या 05/02/2009 - 13:01
भावस्पर्शी लेख आवडला. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

प्राजु 05/02/2009 - 20:08
अगं शेवटचा पॅरा.. वाचताना अडवून ठेवलेला बांध फुटलाच . सुंदर! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 05/02/2009 - 22:18
एका लहानग्या मिनीच्या नजरेतून आईच्या आठवणी आल्याने त्या जाई-जुई-पारिजातकासारख्या नाजूक होऊन आल्या आहेत. आईसाठी आपलं मूल हे नेहेमीच लहान असतं कुठेतरी. आई जाण्यातली एक भीषण पोकळी आणि संपूर्ण व्यक्तिमत्वाचं एकप्रकारे उकलून जाणं फारच चटका लावून गेलं. पोटात खड्डा पडला आणि डोळे भरुन आले. जियो!! चतुरंग

भाग्यश्री 06/02/2009 - 00:14
बापरे.. हे एकटेपण सहन करण्याचं बळ तुला मिळो.. तू केलेली कविता वाचली होती मागच्या वर्षी.. त्याही पेक्षा जास्त कळवळले हे वाचताना.. :( http://bhagyashreee.blogspot.com/

सुंदर लिखाण!! (आणि बदलेला आयडी आवडला! नुसत्या नी पेक्षा नीधप हे जास्त सुरेल वाटतं!!!!)
लेखनविषय:
लेखनप्रकार
हा लेख मी माझ्या आईच्या, प्रा. माधवी पटवर्धन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त (४ नोव्हेंबर २००८) लिहिला होता. पुणे लोकसत्ता मधे प्रसिद्ध झाला होता पण त्यांनी संपूर्ण न छापता शेवटचा काही भाग जागेअभावी गाळला होता. तस्मात पूर्ण लेख इथे लिहित आहे. ----------------------------------------------- वाड्याच्या ओट्यावर छोटीशी मिनी बसलेली असते. आईला टाटा करत असते. मिनीची आई, गोरीपान, एक वेणी आणि खांद्याला पिशवी. "रडायचं नाही हं. अण्णांना आजीला त्रास द्यायचा नाही. आई क्लासला जाउन दोन तासात येईलच हं." आई सांगते. मिनी हसत हसत टाटा करते. आठवणींचा तळ गाठायचा झाला तर मिनीला आईची पहिली आठवण आहे ती ही.