मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...
हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...
१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.
२. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे.
.
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
धन्यवाद डाॅक...
येस इए काका
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... ;)
तुमच्या ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... ;)
;)
धन्यवाद
अभ्यासक्रम खरोखरच असे काही
धन्यवाद एक्काकाका!
अ गुड परफॉर्मन्स!
आता तुम्हाला समजलं असेलच मी
निष्पक्ष फॅक्टचेकिंग करण्याची
खरेखोटे काय हे तपासण्याच्या
राहवले नाही
- अजूनही एकाही मुद्द्याचा प्रतीवाद किंवा ही माहीती खोटी आहे असे एकाही प्रवक्त्यानी सांगीतले नाही. मग नेमके तुमच्याकडे कुठुन माहीती आली आणि असेल तर त्यांचे ठळक मुद्दे तरी खोडून काढा.
इराणी रा गा इतक्या शिकलेल्या नसतील पण सवरलेल्या नक्कीच आहेत. ता क मी भाजपचा अंधळा समर्थक नाही पण निव्वळ भाजपाच आहे म्हणून शिव्या देणारेही पाहिले की.... चांगल्याला चांगले म्हणण्याची वाईट्ट खोड असलेला नाखुइराणी रा गा इतक्या शिकलेल्या
पण
ह्याचे असे उत्तर ऐकले आहे की
+१ रे भाई.. हे पटलं.
बरोबर..
उत्तर
political dynasty
राहुल गांधी
बुद्धीगामी प्रतिवाद
बुद्धीगामी प्रतिवाद ???
तुम्हीही एक लेख लिहा. मी
मग असं करा..
आमची
जागल्याचा प्रतिवाद जर
काय खरं अन काय खोटं...??
४९ मिनिटांच्या भाषणातल्या
कल्पना करतोय कि हे भाषण
केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ
असं होऊच शकणार नाही
स्मृती इराणी खोटं बोलताहेत
येस सर! जेव्हा प्रसारमाध्यमं
हेच तुम्ही म्हणालात
एका जबाबदार खात्याच्या मंत्री
एका जबाबदार खात्याच्या मंत्री असलेल्या व्यक्तीने देशाच्या संसदसदनात धडधडीत खोटे बोलणे महत्त्वपूर्ण वाटत नाही,ती चित्रफीत परत एकदा पाहून इराणींनी आपल्या सगळ्या मुद्द्यांसाठी कोणते लेखी पुरावे लोकसभेसमोर मांडले आहेत ते पहावे. याशिवाय, अजून एक महत्वाचा मुद्दा जमेस धरावा की, त्या लोकसभेतील भाषणातील सर्व शब्द आणि सर्व दस्त लोकसभेच्या विवरणात नोंदले गेले आहेत आणि त्यांत काही खोटे आढळले तर ते लोकसभेच्या हक्कभंगाचे कारण होतील. असे असले तरी... देशात कोठेही टाचणी पडली तरी त्याबद्दल पंतप्रधानांकडे जाब विचारला जाण्याच्या हल्लीच्या कालात, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याने, लोकसभेत सादर केलेले ते पुरावे खोटे आहेत असे म्हटलेले नाही ("आमचा पत्रव्यवहार असा उघडा पाडून आम्हाला शरम वाटायला का लावलीत?" असे काही जणांनी जरूर म्हटले आहे, पण ते दस्त खोटे आहेत असे कोणीही म्हटलेले नाही.) सोईस्कर माध्यमांमधल्या सोईस्कर बातम्यांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून राहण्याऐवजी वरच्या वस्तुस्थितीला जास्त महत्व देणे सारासारविवेकाला धरून होईल. आजच्या घडीला, "जो केवळ (विषेशतः, आपल्याला सोईस्कर असलेल्या) माध्यमांवर विसंबला त्याच्या देशाचा कार्यभाग बुडाला" ही म्हण तयार करायला हरकत नाही :) :(थांबा थोडं, इतक्यात निर्णय
जर इराणी खोट्या बोलल्या
त्याकरता अभ्यास लागतो
सिब्बल , सिंदिया , चिदम्बरम,
काय हे ? आता कॉंग्रेस
असो. नका वेळ घालवू.
दिल्ली आपच्या जाहिरातींमधला
वरच्या प्रतिसादातील पहिला
४९ मिनिटांच्या भाषणातल्या
ते विचारलेच आहे वर.
केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ
केजरीवालना ते स्वतः
हा प्रतिवाद निश्चितच अॅड
अगदीच वाईड बॉल आहे बै हा.