सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
31 May 2024 - 6:04 pm | नठ्यारा
बाजीगर,
भ व्हिटामिन चा उल्लेख जरासा खटकला. मात्र नंतर त्याची उपयुक्तटा कळून आली. खरंतर महाभारतकाळापासून भ व्हिटामिन वर प्रस्थापितांचा दात आहे. चालायचंच !
-नाठाळ नठ्या
31 May 2024 - 10:01 pm | कर्नलतपस्वी
दुनिया के बाज़ार में, सब सामान बिकता है !
किसी का नाम, तो किसी का मान बिकता है !
कौन कहता है कि मंहगी हो गयी हैं चीज़ें,
“मिश्र”,
जितना चाहो खरीदो, सस्ते में ईमान बिकता है !
शंभूराज मिश्र.
काही भुतलवरच्या देवांनी सुद्धा स्वताला बाजारात बसवले आहे. विश्वास केव्हांच पानिपतावर धराशायी झाला आहे.
31 May 2024 - 11:11 pm | मुक्त विहारि
पाऊले चालती, भ्रष्ट्राचाराची वाट...
3 Jun 2024 - 3:53 pm | पाषाणभेद
तुरूंगात पाठवा त्यांना आणि त्यांच्या कोणत्याच पिढीला सरकारी नोकरी नका देऊ असा कायदा करायाला हवा.
3 Jun 2024 - 5:13 pm | भागो
त्यांच्या कोणत्याच पिढीला सरकारी नोकरी नका देऊ असा कायदा करायाला हवा.>>> काय्स्च्या काही. अस का बर.? पुढच्या पिढीचा काय गुन्हा?
"मेरा बाप चोर है"ची आठवण झाली.
3 Jun 2024 - 10:14 pm | रामचंद्र
यावरून इंग्रजांनी बाळाजीपंत नातूला भरभक्कम मोबदला दिल्यावर त्याच्या कुठल्याही वारसांना सरकारी नोकरी मिळणार नाही असं स्पष्ट केलं होतं असं म्हणतात ते आठवलं.
3 Jun 2024 - 5:37 pm | चौथा कोनाडा
अस्वस्थ करणारी दाहक रचना !
असं काही वाचलं की मन काळवंडून जातं ... आणि आपण ही या चक्राचा भाग आहोत याची ही जाणीव होऊन मन खंतावतं !