मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

प्रियेच्या भेटी

पुष्कराज ·

मन 31/05/2008 - 20:19
मस्तच! आवडलं बुवा आपल्याला. आपलाच, मनोबा

फटू 01/06/2008 - 00:19
दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी आपण तर अगदी पंखा झालो आहोत तुमचा... अजुन येवुद्यात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मन 31/05/2008 - 20:19
मस्तच! आवडलं बुवा आपल्याला. आपलाच, मनोबा

फटू 01/06/2008 - 00:19
दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी आपण तर अगदी पंखा झालो आहोत तुमचा... अजुन येवुद्यात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
प्रियेच्या भेटी चांद्ण्या उन्हात प्रेमाचे घरटे काटेरी वनात कट्यांनासुद्धा गुलाबाची सय वेडाची ओढ वेडच वय तारका हाती जागल्या राती वारयाचा आलाप भैरवी गाती दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी

अरून सवास! भाग १

ॐकार ·

प्राजु 30/05/2008 - 12:47
लेखहि खास आहे. थाई लोकां बद्दल बरिच माहिती सांगितली आहेत आपण. छायाचित्रेही एकदम छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी 30/05/2008 - 13:04
वा , फारच छान फोटो आहेत सर्व . थायलंड ट्रिप ची आठवण जागी झाली . (मी ८-९ वर्षापूर्वी थायलंड ला गेले होते. ) बँकॉक मधील वातारूण (Wat Arun) टेम्पल , नदीतले फ्लोटींग मार्केट , पॅलेस, डाऊनटाऊन, हत्ती आणि मगरींचा थरारक शो ..सगळच सही . पुढचे भाग लवकर टाका. वाचायला उत्सुक. ईश्वरी

आनंदयात्री 30/05/2008 - 12:57
सुंदर लेख ओंकार अन भरपुर सुरेख छायाचित्रांबद्दल धन्यवाद :) >>अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या) 'ऍना अँड दी किंग ऑफ सयाम' या पुस्तकात अयोध्येचा असाच उल्लेख होता असे स्मरले.

अन्जलि 30/05/2008 - 13:14
फोतो खुप छान आले आहेत मस्त वाटले जेथे सोनेरि रन्ग् दिस्तो आहे ते सोने आहे का? शेशनाग, सोनेरि खाम्ब इ.

ध्रुव 30/05/2008 - 13:59
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत -- ध्रुव

फोटो छान आहेत. थायलंड बद्दल कुतूहल आहेच. अजून पुढे लवकर लिहा. एक प्रश्न नेहमी पडतो, थाय संस्कृति वर भारताचा एवढा प्रभाव आहे, पण आज तिथे भारता बद्दल किंवा भारतीय संस्कृतिबद्दल एकंदरीत काय मत आहे? ते भारताला कोणत्या नजरेने बघतात? तुम्हाला असे काही माहित असेल तर जरूर लिहा. बिपिन.

राजे 30/05/2008 - 15:32
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत हेच म्हण्तो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 31/05/2008 - 14:14
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत अगदी असेच म्हणतो.....

अजिंक्य 30/05/2008 - 18:18
आपल्याकडे "अरुणोदय" असं म्हणतात, त्याचप्रमाणे हे अरुन सवास आहे काय? (माझी आपली शंका!) बाकी लेख मात्र अतिशय उत्तम. छायाचित्रे तर अप्रतिम! असेच लेख अजूनही लिहावेत. चालू दे!

शितल 30/05/2008 - 18:30
फोटो पाहुन एकदम छान वाटले तो देश पाहण्याची इच्छा निमार्ण झाली. आणि भारतीय स॑स्कृतीशी जवळीक असल्याचे वर्णन ही छान केले आहे.

मन 30/05/2008 - 22:36
सुरेख वर्णन. सुरुवात तर झकास झालिये. आता पुढले ही भाग द्या टाकुन पटापट. आपलाच, मनोबा

पक्या 30/05/2008 - 23:49
एकसे एक प्रकाशचित्रे. थायलंड च्या सफरीची सुरवात झकास झाली आहे . येऊ द्यात अजून. -- पक्या

प्रियाली 31/05/2008 - 00:54
थायलंडची प्रकाशचित्रे सुरेखच आहेत. रामायणातील प्रसंग बहुधा कुंभकर्णाचा असावा का काय असे वाटून गेले.
हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते.
अयुथ्थ्याबद्दल हा उल्लेख कुठे सापडला? कारण अयुथ्थ्याचे राजे हिंदू/बौद्ध असले तरी ख्मेर नसावेत आणि अयुथ्थ्याचा उदय ख्मेर घराण्याच्या पडत्या काळात झाला, शहरही तेव्हाच वसवले असावे असे वाटते. अयुथ्थ्याच्या एका राजाने सुमारे १४व्या शतकात (चू. भू. दे. घे.) ख्मेर घराणे खिळखिळे झाल्यावर त्यावर स्वारी केली होती असे वाटते.

In reply to by प्रियाली

ॐकार 03/06/2008 - 00:10
ख्मेर राजवटीत वसवल्याचा उल्लेख चुकला. ख्मेर राजवटीच्या अस्तकाळात वसवले गेले असे वाक्य असावयास हवे होते. ख्मेर शिल्पकलेच्या प्रभावाबद्दल लिहायचे होते. ते राहून गेले. संदर्भ - http://www.tourismthailand.org/destination-guide/phranakhonsiayutthaya-14-1-1.html

चित्रा 31/05/2008 - 05:56
सर्वच छायाचित्रे आवडली आणि वर्णनावरून देश बघण्याची इच्छा झालेली आहे. सोनेरी रंग थायलंडमध्ये कुठच्यातरी एका काळात प्रिय झालेला दिसतो आहे. दुसरीकडे अयुथ्थ्यास मात्र इमारतींची नैसर्गिक रंगसंगती दिसते आहे. मस्त चित्रे.

In reply to by चित्रा

प्रियाली 31/05/2008 - 06:36
पुराणे, जातककथा इ. मध्ये वर्णन केलेली सुवर्णभूमी ही थायलंड आहे असे मानले गेल्याने बहुधा येथे सोनेरी रंग प्रिय होता आणि असावा.

विसोबा खेचर 31/05/2008 - 08:31
ओंकारा, सर्व फोटू व वर्णन क्लासच आहे! मला जुन्या थाई लाकडी घराचा फोटू सर्वाधिक आवडला! :) पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच... अरे वाट पाहतो आहे रे! तुझ्या हा लेख म्हणजे मेजवानीच आहे. आम्हाला घरबसल्या थायलंडची चित्रदर्शी सफर घडली. आता थाई खादाडीचं सचित्र वर्णन येऊ द्यात! तात्या.

प्राजु 30/05/2008 - 12:47
लेखहि खास आहे. थाई लोकां बद्दल बरिच माहिती सांगितली आहेत आपण. छायाचित्रेही एकदम छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी 30/05/2008 - 13:04
वा , फारच छान फोटो आहेत सर्व . थायलंड ट्रिप ची आठवण जागी झाली . (मी ८-९ वर्षापूर्वी थायलंड ला गेले होते. ) बँकॉक मधील वातारूण (Wat Arun) टेम्पल , नदीतले फ्लोटींग मार्केट , पॅलेस, डाऊनटाऊन, हत्ती आणि मगरींचा थरारक शो ..सगळच सही . पुढचे भाग लवकर टाका. वाचायला उत्सुक. ईश्वरी

आनंदयात्री 30/05/2008 - 12:57
सुंदर लेख ओंकार अन भरपुर सुरेख छायाचित्रांबद्दल धन्यवाद :) >>अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या) 'ऍना अँड दी किंग ऑफ सयाम' या पुस्तकात अयोध्येचा असाच उल्लेख होता असे स्मरले.

अन्जलि 30/05/2008 - 13:14
फोतो खुप छान आले आहेत मस्त वाटले जेथे सोनेरि रन्ग् दिस्तो आहे ते सोने आहे का? शेशनाग, सोनेरि खाम्ब इ.

ध्रुव 30/05/2008 - 13:59
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत -- ध्रुव

फोटो छान आहेत. थायलंड बद्दल कुतूहल आहेच. अजून पुढे लवकर लिहा. एक प्रश्न नेहमी पडतो, थाय संस्कृति वर भारताचा एवढा प्रभाव आहे, पण आज तिथे भारता बद्दल किंवा भारतीय संस्कृतिबद्दल एकंदरीत काय मत आहे? ते भारताला कोणत्या नजरेने बघतात? तुम्हाला असे काही माहित असेल तर जरूर लिहा. बिपिन.

राजे 30/05/2008 - 15:32
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत हेच म्हण्तो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 31/05/2008 - 14:14
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत अगदी असेच म्हणतो.....

अजिंक्य 30/05/2008 - 18:18
आपल्याकडे "अरुणोदय" असं म्हणतात, त्याचप्रमाणे हे अरुन सवास आहे काय? (माझी आपली शंका!) बाकी लेख मात्र अतिशय उत्तम. छायाचित्रे तर अप्रतिम! असेच लेख अजूनही लिहावेत. चालू दे!

शितल 30/05/2008 - 18:30
फोटो पाहुन एकदम छान वाटले तो देश पाहण्याची इच्छा निमार्ण झाली. आणि भारतीय स॑स्कृतीशी जवळीक असल्याचे वर्णन ही छान केले आहे.

मन 30/05/2008 - 22:36
सुरेख वर्णन. सुरुवात तर झकास झालिये. आता पुढले ही भाग द्या टाकुन पटापट. आपलाच, मनोबा

पक्या 30/05/2008 - 23:49
एकसे एक प्रकाशचित्रे. थायलंड च्या सफरीची सुरवात झकास झाली आहे . येऊ द्यात अजून. -- पक्या

प्रियाली 31/05/2008 - 00:54
थायलंडची प्रकाशचित्रे सुरेखच आहेत. रामायणातील प्रसंग बहुधा कुंभकर्णाचा असावा का काय असे वाटून गेले.
हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते.
अयुथ्थ्याबद्दल हा उल्लेख कुठे सापडला? कारण अयुथ्थ्याचे राजे हिंदू/बौद्ध असले तरी ख्मेर नसावेत आणि अयुथ्थ्याचा उदय ख्मेर घराण्याच्या पडत्या काळात झाला, शहरही तेव्हाच वसवले असावे असे वाटते. अयुथ्थ्याच्या एका राजाने सुमारे १४व्या शतकात (चू. भू. दे. घे.) ख्मेर घराणे खिळखिळे झाल्यावर त्यावर स्वारी केली होती असे वाटते.

In reply to by प्रियाली

ॐकार 03/06/2008 - 00:10
ख्मेर राजवटीत वसवल्याचा उल्लेख चुकला. ख्मेर राजवटीच्या अस्तकाळात वसवले गेले असे वाक्य असावयास हवे होते. ख्मेर शिल्पकलेच्या प्रभावाबद्दल लिहायचे होते. ते राहून गेले. संदर्भ - http://www.tourismthailand.org/destination-guide/phranakhonsiayutthaya-14-1-1.html

चित्रा 31/05/2008 - 05:56
सर्वच छायाचित्रे आवडली आणि वर्णनावरून देश बघण्याची इच्छा झालेली आहे. सोनेरी रंग थायलंडमध्ये कुठच्यातरी एका काळात प्रिय झालेला दिसतो आहे. दुसरीकडे अयुथ्थ्यास मात्र इमारतींची नैसर्गिक रंगसंगती दिसते आहे. मस्त चित्रे.

In reply to by चित्रा

प्रियाली 31/05/2008 - 06:36
पुराणे, जातककथा इ. मध्ये वर्णन केलेली सुवर्णभूमी ही थायलंड आहे असे मानले गेल्याने बहुधा येथे सोनेरी रंग प्रिय होता आणि असावा.

विसोबा खेचर 31/05/2008 - 08:31
ओंकारा, सर्व फोटू व वर्णन क्लासच आहे! मला जुन्या थाई लाकडी घराचा फोटू सर्वाधिक आवडला! :) पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच... अरे वाट पाहतो आहे रे! तुझ्या हा लेख म्हणजे मेजवानीच आहे. आम्हाला घरबसल्या थायलंडची चित्रदर्शी सफर घडली. आता थाई खादाडीचं सचित्र वर्णन येऊ द्यात! तात्या.
3

स्वप्नपरी

पुष्कराज ·

चेतन 29/05/2008 - 19:54
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते हे मस्तचं स्वप्नपरी ती, धुंद कळी ती ती माझी रातराणी ती मुग्ध बासरी,मंद हासरी प्रिया सखी फुलराणी हे कसे वाटते (उगिच आपली लुडबुड)

फटू 30/05/2008 - 07:01
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते मस्त आहे... चालू द्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु 30/05/2008 - 12:31
अतिशय तरल काव्य.. ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- या ओळी तर अत्युच्च.... अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अजिंक्य 30/05/2008 - 19:03
मस्त कविता! आधी वाटलं होतं की, मुक्त छंदातली असल्यामुळे फारशी रुचणार नाही. पण - वाचून तर बघूया - अशा उद्देशाने वाचायला घेतली, आणि जाणवलं की हे काही वेगळंच रसायन आहे. जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती --- सुरेख!!

चेतन 29/05/2008 - 19:54
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते हे मस्तचं स्वप्नपरी ती, धुंद कळी ती ती माझी रातराणी ती मुग्ध बासरी,मंद हासरी प्रिया सखी फुलराणी हे कसे वाटते (उगिच आपली लुडबुड)

फटू 30/05/2008 - 07:01
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते मस्त आहे... चालू द्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु 30/05/2008 - 12:31
अतिशय तरल काव्य.. ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- या ओळी तर अत्युच्च.... अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अजिंक्य 30/05/2008 - 19:03
मस्त कविता! आधी वाटलं होतं की, मुक्त छंदातली असल्यामुळे फारशी रुचणार नाही. पण - वाचून तर बघूया - अशा उद्देशाने वाचायला घेतली, आणि जाणवलं की हे काही वेगळंच रसायन आहे. जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती --- सुरेख!!
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- जागती रात धुंदीत गात कसली पहाट मग होते जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती ---

गुलाबाचे काटे

पुष्कराज ·

चेतन 29/05/2008 - 19:33
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे सुंदर लिहलयं पु. ले. शु. काटाप्रेमी चेतन

चेतन 29/05/2008 - 19:33
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे सुंदर लिहलयं पु. ले. शु. काटाप्रेमी चेतन
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे मैत्री मध्ये आपुल्या या भांडणच होती फार रुसुनिया कित्येकदा शब्दांचीच मारामार गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे

बाकी शून्य ...कादंबरी परीक्षण

भडकमकर मास्तर ·

कोलबेर 29/05/2008 - 02:34
पुस्तक परिक्षण आवडलं! तटस्थ नजरेतुन पुस्तकाची छान ओळख करुन दिली आहे. कादंबरीला 'बाकी शून्य' हे नाव तरी अगदी समर्पक दिलेले दिसतय.

अन्जलि 29/05/2008 - 12:26
माझेहि हेच मत झाले होते पुस्तक वाचल्यावर. खुप छान आहे असे ऐकले म्हनुन वाचले पन खरेच शुन्य निघाले.

विदुषक 29/05/2008 - 14:29
फार जास्त पाने लिहुन शेवटी 'बाकी शून्य' !!!! असे स्वरुप आहे कदम्बरी चे कोसला ची आठवण करुन देण्याचा केविलवणा प्रयत्न असे माझे मत आहे मजेदार विदुषक

भोचक 29/05/2008 - 14:58
सहमत. माझाही हाच अनुभव. वाचूनही पदरात पडते, ते बाकी शून्यच. असेच अनंत सामंतांच्या अविरत नावाच्या जाडजूड कादंबरीनंतरी वाटले होते.

देवदत्त 16/09/2008 - 22:59
नुकतेच हे पुस्तक वाचायला घेतले. सुरूवातीची काही पाने वाचताना वाटले की सलगता नाही. वेगवेगळे प्रसंग एकत्र लिहिलेत बस्स. नंतर बहुधा त्याची सवय झाली म्हणून वाचू शकलो. अजूनही अर्धेच पुस्तक वाचले आहे. #:S त्यातल्या त्यात ह्याआधीच "दुनियादारी" वाचले होते, त्याचा प्रभाव अजूनही आहेच. त्यामुळेही बहुधा हे पुस्तक विस्कळीत वाटतेय. पुढे वाचू की नाही विचार करतोय. :?

आपला आभि 18/09/2008 - 17:00
मला ही कादंबरी खूप आवडली......... छोटा डॉन आणि माझे याबाबत बरेच विचारमंथन झाले आहे... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं..... अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे.............. :/

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 18/09/2008 - 17:14
ती प्रत माझीच आहे, काय म्हणणे आहे ? पावती दाखवु का ? झालच तर त्या दुकानदाराची पण साक्ष आपण काढु शकतो ... बाकी " बाकी शुन्य" म्हटल्यावर लगेच आमच्यावर टिका करायची संधी काय तुम्ही सोडु नका ... बाकी सविस्तर तुमच्या "खरडवहीत" ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 18/09/2008 - 17:27
आजकाल जमाना खराब आला आहे ... आंतरजालीय साहित्य प्रकाशित व्हायच्या आतच त्याची चोरी होती . हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ... काय म्हणातेस आदिती, बरोबर ना ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ... अगदी, अगदी! तुझ्या डोक्यातूनच चोरी झाली असणार! काय करणार कलियुग आहे ना! मला तुझ्याबद्दल अंमळ (कोरडी) सहानुभूती वाटत्ये रे! त्यातून ते अत्री लोक जीवालाही नाडतात!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदयात्री 18/09/2008 - 17:28
जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !! - (पावत्या फाडणारा) आंद्या मल्ल

In reply to by आनंदयात्री

जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !! मॉनिटर नसला की काही लोकं फार बोलतात बाबा इतरांना!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अती अवांतर गप्पा मारण्यासाठी, खरडफळ्याची ,खरडवहीची, व्य. निरोपाची चांगली सुविधा दिल्याबद्दल मिपाच्या चालकांचे मनापासून आभार !!! ;) (ह. घ्या) -दिलीप बिरुटे (खडूस मास्तर )

छोटा डॉन 18/09/2008 - 17:12
मुळात आपण तुलना का करत आहात ? सरळ आहे की पुस्तक आवडले का नाही, ह्याच्या तुलनेत भिकार** आहे , त्याचा तुलनेने बरे आहे ह्याला अर्थ नाही ... असो. पुस्तक अर्धेच वाचले आहे तर पुर्ण वाचा ... आणि मग मत बनवा, मग ते " भंगार पुस्तक" असे झाले तर कदाचित मान्य करु ... पण एवढीही टाकाऊ कादंबरी नाही ...
... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं..... अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे..............
बस का अभि मालक, कशाला खेचता राव आमची ... कादंबरी जर्मनीला आणली ही बाब खरी आहे. त्यामचा उद्देश असा आहे की कादंबरीची समिक्षा करणारा "एक फक्कड लेख " लिहावा ... लवकरच वेळ मिळेल अशी आशा आहे, तेव्हा टाकुच सविस्तर ... ता . क : " आपली " कादंबरी परत मिळेल कदाचित ... बाकी सर्व कर्ता करविता परमेश्वर आहे ... अवांतर ( काही खास लोकांसाठी ) : "लेख कधी टाकणार" असे सारखे प्रश्न विचारुन मझे जिने हराम नका करु. वेळ मिळाला की टाकतो ... सध्या जर्मन सरकारशी " युरोपमधल्या आर्थीक मंदीचा तुलनात्मक अभ्यास " ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा चालु आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

देवदत्त 19/09/2008 - 00:25
मुळात आपण तुलना का करत आहात ? नाही. तुलना करत नाही आहे. आधीच मी त्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया लिहिली. जे सुरूवातीला वाटले ते लिहिले. बाकी पुस्तक वाचेन जमेल तसे.

आपला आभि 18/09/2008 - 17:15
इतका विश्वासघात? थांब जर्मनीच्या प्रेसिडेंटला फोन लावतो ....आणि जर्मनीत दारू , सिगरेट आणि 'इतर' गोष्टींवर बन्दी आणतो..........

बाकी शुन्यचे परिक्षण आवडले. अवांतर : 'एबारो बारो, सत्यजित राय यांच्या कथेंचे विलास गितेंनी अनुवाद केलेले मस्त पुस्तक.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हटले, एकदम बाकी शून्यला इतके प्रतिसाद?? ... मग कळलं खरडफळा झालाय होय? मग ठीकंय ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 18/09/2008 - 18:38
ही कादंबरी वाचल्याला काही महिने उलटले. कसे कुणास ठाऊक , पण मास्तरांच्या या धाग्यावर लिहायला जमलेच नव्हते... ज्या पुस्तकाचा (कुठल्याही गोष्टीचा ?) "बिल्ड्-अप" अमुक-अमुक-पार्ट्-टू असा होतो , त्या गोष्टीबाबतच्या अपेक्षाभंगाला मनाची तयारी करून ठेवणेच इष्ट ; अशी आपली माझी खूणगाठ. त्यामुळे एकूणच अपेक्षा मी खाली आणलेल्या होत्या. पुस्तकाच्या एकंदर रूपरेषेबाबत मास्तरानी लिहिले आहेच. स्वतःचा शोध म्हणा, स्वत:ची कैफियत म्हणा , अशा स्वरूपाची पुस्तके मराठीत खूप काळापासून चालत आली आहेत. "कोसला" हे पुस्तक आत्मचरित्रात्मक नसले तरी अर्थातच प्रथमपुरुषी आहे. "कोसला" मधे कार्‍या लोकांचे , कॉलेजजीवनाचे , हॉस्टेल वास्तव्याचे चित्रण आहे. तर "बाकी शून्य" मधे एकंदरच पौगंडावस्थेवाटे , उमेदवारीच्या दिवसांपर्यंत केलेला प्रवास चितारलेला आहे. तर मग "बाकी शून्य" चा माझ्या दृष्टीने जमाखर्च नेमका काय ? काही लैंगिक अनुभव यात धाडसीपणे मांडले आहेत. पौगंडावस्थेच्याही आधी कथानायकाला जवळच्या नातेसंबंधामधील मुलींशी संबंध येतो. अगदी संभोग नाही , तरी ज्याचे वर्णन "लैंगिक" असे करता येईल असेच. अशा स्वरूपाच्या धक्कादायक - कारण चाकोरीपेक्षा वेगळ्या - प्रसंगांची रेलचेल यात आहे. कथानायक आपल्या शालेय आणि व्यावसायिक शिक्षणाचा प्रवास, आपल्या नोकरी मधे आलेले सुरवातीचे अनुभव वर्णितो. या सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे ठायीठायी सांगितलेले आहे. आणि या सार्‍यातून धावणारा "सबझूट्"वादाचा एक धागा. कादंबरीचा प्याटर्न ( ज्याचा पन्नासेक पानानंतर मला कंटाळा येऊ लागला) हा असा आहे. माझे आक्षेप : आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल , स्वतःबद्दल , स्वतःला आलेल्या अनुभवांबद्दल लिहीता येणे ही एक सुरवात आहे - इतिकर्तव्यता नव्हे. जे अनुभव आले , यातून तुमचा "वर्ल्ड्-व्ह्यू " काय बनतो ? त्याचा इथे मागमूस नाही. उदाहरणार्थ , कोसला मधे धाकट्या बहिणीचा मृत्यू, त्यानंतरचे अजिंठ्यातील बुद्धाच्या शिल्पाबद्दलचा भाग , कोसलातील महान डायरी यातून आपल्याला जाणवते , की आयुष्याच्या बहुस्तरीय स्वरूपाची , गुंतागुंतीच्या विणीची जाणीव लेखकाला प्रखरतेने जाणवते. "बाकी शून्य" मधे असे एकदाही दिसत नाही की , गुंतागुंतीच्या क्षणी, एखादा धारदार निर्णय नायकाला घ्यावा लागला आहे. त्यातली चलबिचल , नैतिक प्रश्नांची घालमेल यातले काहीच नाही. आयुष्य येऊन आदळते तसे वर्णिले आहे ; आणि कदाचित चारचौघांपेक्षा किंचित वेगळे आहे ; पण लेखकाला निव्वळ ते दिसले . त्याने पाहिले काहीच नाही. त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच.

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 18/09/2008 - 18:44
सुरेख प्रतिसाद !! >>सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे अगदी अगदी ... अन फोटु टाकणे तर अत्यंत हास्यास्पद ! स्वत:च स्वतःला लिव्हिंग लिजेंड बनवायचा प्रचंड फसलेला प्रयत्न !

In reply to by मुक्तसुनीत

कादंबरी वाचल्यानंतर माझा माझ्याशीच प्रचंड गोंधळ उडाला होता. हे जे काही आहे, ते धक्कादायक आहे म्हणून केवळ आपण नाकारतो आहोत काय, हा त्यातला मुख्य प्रश्न होता. पण तुमच्या परीक्षणाने माझ्या गोंधळावर नेमके बोट ठेवले आहे. जसे अंगावर आदळते, तसे लिहिणे ही केवळ सुरुवात आहे, इतिकर्तव्यता नव्हे. इतक्या नेमक्या शब्दांत 'बाकी शून्य'चा फुगा फोडल्याबद्दल आभारी आहे. :)

In reply to by मुक्तसुनीत

त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच. अगदी करेक्ट... विशेषतः शेवटी शेवटी स्वतःच्या अधःपतनात कौतुक करून घेण्यासारखं काय आहे? ( मी खूप हुशार आहे, मी आय ए एस होऊ शकतो पण होऊन तरी काय उपयोग आहे? कशालाच अर्थ नाही =सगळं शून्य आहे,म्हणून मी नशा, बाई वगैरे नाद करतो आणि वाया जातो, वेडा होतो ) अवांतर : काही पेशंट दाताच्या डॉक्टरला म्हणतात, " हा दात नाहीतरी कधीतरी पडणारच आहे, मग काढून टाका...." ..असलं काहीतरी लॉजिक वाटलं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 19/09/2008 - 01:42
सहसा कादंबरीचे नैतिक मूल्य माझ्या मूल्यांपेक्षा वेगळे आहे, हा त्यातला दोष मी मानत नाही. मास्तरांचे परीक्षण त्या अंगाने जात होते, असे मला वाटले, पण ते तसे नाही, म्हणून आवडले. सबझूठवादाच्या समर्थनात कादंबरी लिहू नये असे नाही, पण तो मानव्य अनुभव म्हणून वाचकाला पटवता आला पाहिजे. स्वतःबद्दल खूप मुलींना लैंगिक आकर्षण वाटते असा वृथाभिमान असलेल्या तरुणाच्या दृष्टिकोनातून कादंबरी जर समर्थपणे लिहिली असेल तर मी जरूर वाचणार. पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो. सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे.

In reply to by धनंजय

पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो. मला शब्द सापडत नव्हते मास्तर आणि मुक्तसुनीत यांची परिक्षणं वाचून! पण धनंजय, तुम्ही माझं काम केलंत! सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे. :-D

अभिज्ञ 18/09/2008 - 19:03
मु़क्तसुनीतजी व मास्तर या दोघांचेहि परिक्षण आवडले व त्यांच्या मतांशी १००% सहमत. विशेषतः मुक्तसुनीत जी ह्यांनी केलेले विमोचन आवडले. मला ह्या कादंबरितील पहिली काहि पाने प्रचंड ओंगळवाणि वाटली. मुसु म्हणतात त्याप्रमाणे पौगंडाअवस्थेतील काहि वर्णने अतिशय बकवास वाटली होती. मी त्यापुढेचे वाचायला गेलो नाहि. अभिज्ञ.

विसोबा खेचर 18/09/2008 - 22:44
आंद्या, छोटा डॉन आणि अदिती, कृपया प्रत्येकच ठिकाणी अवांतर गप्पा मारून येथील मोकळ्या वातावरणाचा गैरफायदा घेऊ नये अशी हात जोडून कळकळीची विनंती...! त्यामुळे मूळ धाग्याचे गांभिर्य/महत्व निघून जाते! कृपया विनंतीचा जमल्यास विचार व्हावा अशी कळकळीची विनंती.. तात्या.

कोलबेर 29/05/2008 - 02:34
पुस्तक परिक्षण आवडलं! तटस्थ नजरेतुन पुस्तकाची छान ओळख करुन दिली आहे. कादंबरीला 'बाकी शून्य' हे नाव तरी अगदी समर्पक दिलेले दिसतय.

अन्जलि 29/05/2008 - 12:26
माझेहि हेच मत झाले होते पुस्तक वाचल्यावर. खुप छान आहे असे ऐकले म्हनुन वाचले पन खरेच शुन्य निघाले.

विदुषक 29/05/2008 - 14:29
फार जास्त पाने लिहुन शेवटी 'बाकी शून्य' !!!! असे स्वरुप आहे कदम्बरी चे कोसला ची आठवण करुन देण्याचा केविलवणा प्रयत्न असे माझे मत आहे मजेदार विदुषक

भोचक 29/05/2008 - 14:58
सहमत. माझाही हाच अनुभव. वाचूनही पदरात पडते, ते बाकी शून्यच. असेच अनंत सामंतांच्या अविरत नावाच्या जाडजूड कादंबरीनंतरी वाटले होते.

देवदत्त 16/09/2008 - 22:59
नुकतेच हे पुस्तक वाचायला घेतले. सुरूवातीची काही पाने वाचताना वाटले की सलगता नाही. वेगवेगळे प्रसंग एकत्र लिहिलेत बस्स. नंतर बहुधा त्याची सवय झाली म्हणून वाचू शकलो. अजूनही अर्धेच पुस्तक वाचले आहे. #:S त्यातल्या त्यात ह्याआधीच "दुनियादारी" वाचले होते, त्याचा प्रभाव अजूनही आहेच. त्यामुळेही बहुधा हे पुस्तक विस्कळीत वाटतेय. पुढे वाचू की नाही विचार करतोय. :?

आपला आभि 18/09/2008 - 17:00
मला ही कादंबरी खूप आवडली......... छोटा डॉन आणि माझे याबाबत बरेच विचारमंथन झाले आहे... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं..... अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे.............. :/

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 18/09/2008 - 17:14
ती प्रत माझीच आहे, काय म्हणणे आहे ? पावती दाखवु का ? झालच तर त्या दुकानदाराची पण साक्ष आपण काढु शकतो ... बाकी " बाकी शुन्य" म्हटल्यावर लगेच आमच्यावर टिका करायची संधी काय तुम्ही सोडु नका ... बाकी सविस्तर तुमच्या "खरडवहीत" ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 18/09/2008 - 17:27
आजकाल जमाना खराब आला आहे ... आंतरजालीय साहित्य प्रकाशित व्हायच्या आतच त्याची चोरी होती . हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ... काय म्हणातेस आदिती, बरोबर ना ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ... अगदी, अगदी! तुझ्या डोक्यातूनच चोरी झाली असणार! काय करणार कलियुग आहे ना! मला तुझ्याबद्दल अंमळ (कोरडी) सहानुभूती वाटत्ये रे! त्यातून ते अत्री लोक जीवालाही नाडतात!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदयात्री 18/09/2008 - 17:28
जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !! - (पावत्या फाडणारा) आंद्या मल्ल

In reply to by आनंदयात्री

जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !! मॉनिटर नसला की काही लोकं फार बोलतात बाबा इतरांना!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अती अवांतर गप्पा मारण्यासाठी, खरडफळ्याची ,खरडवहीची, व्य. निरोपाची चांगली सुविधा दिल्याबद्दल मिपाच्या चालकांचे मनापासून आभार !!! ;) (ह. घ्या) -दिलीप बिरुटे (खडूस मास्तर )

छोटा डॉन 18/09/2008 - 17:12
मुळात आपण तुलना का करत आहात ? सरळ आहे की पुस्तक आवडले का नाही, ह्याच्या तुलनेत भिकार** आहे , त्याचा तुलनेने बरे आहे ह्याला अर्थ नाही ... असो. पुस्तक अर्धेच वाचले आहे तर पुर्ण वाचा ... आणि मग मत बनवा, मग ते " भंगार पुस्तक" असे झाले तर कदाचित मान्य करु ... पण एवढीही टाकाऊ कादंबरी नाही ...
... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं..... अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे..............
बस का अभि मालक, कशाला खेचता राव आमची ... कादंबरी जर्मनीला आणली ही बाब खरी आहे. त्यामचा उद्देश असा आहे की कादंबरीची समिक्षा करणारा "एक फक्कड लेख " लिहावा ... लवकरच वेळ मिळेल अशी आशा आहे, तेव्हा टाकुच सविस्तर ... ता . क : " आपली " कादंबरी परत मिळेल कदाचित ... बाकी सर्व कर्ता करविता परमेश्वर आहे ... अवांतर ( काही खास लोकांसाठी ) : "लेख कधी टाकणार" असे सारखे प्रश्न विचारुन मझे जिने हराम नका करु. वेळ मिळाला की टाकतो ... सध्या जर्मन सरकारशी " युरोपमधल्या आर्थीक मंदीचा तुलनात्मक अभ्यास " ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा चालु आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

देवदत्त 19/09/2008 - 00:25
मुळात आपण तुलना का करत आहात ? नाही. तुलना करत नाही आहे. आधीच मी त्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया लिहिली. जे सुरूवातीला वाटले ते लिहिले. बाकी पुस्तक वाचेन जमेल तसे.

आपला आभि 18/09/2008 - 17:15
इतका विश्वासघात? थांब जर्मनीच्या प्रेसिडेंटला फोन लावतो ....आणि जर्मनीत दारू , सिगरेट आणि 'इतर' गोष्टींवर बन्दी आणतो..........

बाकी शुन्यचे परिक्षण आवडले. अवांतर : 'एबारो बारो, सत्यजित राय यांच्या कथेंचे विलास गितेंनी अनुवाद केलेले मस्त पुस्तक.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हटले, एकदम बाकी शून्यला इतके प्रतिसाद?? ... मग कळलं खरडफळा झालाय होय? मग ठीकंय ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 18/09/2008 - 18:38
ही कादंबरी वाचल्याला काही महिने उलटले. कसे कुणास ठाऊक , पण मास्तरांच्या या धाग्यावर लिहायला जमलेच नव्हते... ज्या पुस्तकाचा (कुठल्याही गोष्टीचा ?) "बिल्ड्-अप" अमुक-अमुक-पार्ट्-टू असा होतो , त्या गोष्टीबाबतच्या अपेक्षाभंगाला मनाची तयारी करून ठेवणेच इष्ट ; अशी आपली माझी खूणगाठ. त्यामुळे एकूणच अपेक्षा मी खाली आणलेल्या होत्या. पुस्तकाच्या एकंदर रूपरेषेबाबत मास्तरानी लिहिले आहेच. स्वतःचा शोध म्हणा, स्वत:ची कैफियत म्हणा , अशा स्वरूपाची पुस्तके मराठीत खूप काळापासून चालत आली आहेत. "कोसला" हे पुस्तक आत्मचरित्रात्मक नसले तरी अर्थातच प्रथमपुरुषी आहे. "कोसला" मधे कार्‍या लोकांचे , कॉलेजजीवनाचे , हॉस्टेल वास्तव्याचे चित्रण आहे. तर "बाकी शून्य" मधे एकंदरच पौगंडावस्थेवाटे , उमेदवारीच्या दिवसांपर्यंत केलेला प्रवास चितारलेला आहे. तर मग "बाकी शून्य" चा माझ्या दृष्टीने जमाखर्च नेमका काय ? काही लैंगिक अनुभव यात धाडसीपणे मांडले आहेत. पौगंडावस्थेच्याही आधी कथानायकाला जवळच्या नातेसंबंधामधील मुलींशी संबंध येतो. अगदी संभोग नाही , तरी ज्याचे वर्णन "लैंगिक" असे करता येईल असेच. अशा स्वरूपाच्या धक्कादायक - कारण चाकोरीपेक्षा वेगळ्या - प्रसंगांची रेलचेल यात आहे. कथानायक आपल्या शालेय आणि व्यावसायिक शिक्षणाचा प्रवास, आपल्या नोकरी मधे आलेले सुरवातीचे अनुभव वर्णितो. या सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे ठायीठायी सांगितलेले आहे. आणि या सार्‍यातून धावणारा "सबझूट्"वादाचा एक धागा. कादंबरीचा प्याटर्न ( ज्याचा पन्नासेक पानानंतर मला कंटाळा येऊ लागला) हा असा आहे. माझे आक्षेप : आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल , स्वतःबद्दल , स्वतःला आलेल्या अनुभवांबद्दल लिहीता येणे ही एक सुरवात आहे - इतिकर्तव्यता नव्हे. जे अनुभव आले , यातून तुमचा "वर्ल्ड्-व्ह्यू " काय बनतो ? त्याचा इथे मागमूस नाही. उदाहरणार्थ , कोसला मधे धाकट्या बहिणीचा मृत्यू, त्यानंतरचे अजिंठ्यातील बुद्धाच्या शिल्पाबद्दलचा भाग , कोसलातील महान डायरी यातून आपल्याला जाणवते , की आयुष्याच्या बहुस्तरीय स्वरूपाची , गुंतागुंतीच्या विणीची जाणीव लेखकाला प्रखरतेने जाणवते. "बाकी शून्य" मधे असे एकदाही दिसत नाही की , गुंतागुंतीच्या क्षणी, एखादा धारदार निर्णय नायकाला घ्यावा लागला आहे. त्यातली चलबिचल , नैतिक प्रश्नांची घालमेल यातले काहीच नाही. आयुष्य येऊन आदळते तसे वर्णिले आहे ; आणि कदाचित चारचौघांपेक्षा किंचित वेगळे आहे ; पण लेखकाला निव्वळ ते दिसले . त्याने पाहिले काहीच नाही. त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच.

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 18/09/2008 - 18:44
सुरेख प्रतिसाद !! >>सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे अगदी अगदी ... अन फोटु टाकणे तर अत्यंत हास्यास्पद ! स्वत:च स्वतःला लिव्हिंग लिजेंड बनवायचा प्रचंड फसलेला प्रयत्न !

In reply to by मुक्तसुनीत

कादंबरी वाचल्यानंतर माझा माझ्याशीच प्रचंड गोंधळ उडाला होता. हे जे काही आहे, ते धक्कादायक आहे म्हणून केवळ आपण नाकारतो आहोत काय, हा त्यातला मुख्य प्रश्न होता. पण तुमच्या परीक्षणाने माझ्या गोंधळावर नेमके बोट ठेवले आहे. जसे अंगावर आदळते, तसे लिहिणे ही केवळ सुरुवात आहे, इतिकर्तव्यता नव्हे. इतक्या नेमक्या शब्दांत 'बाकी शून्य'चा फुगा फोडल्याबद्दल आभारी आहे. :)

In reply to by मुक्तसुनीत

त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच. अगदी करेक्ट... विशेषतः शेवटी शेवटी स्वतःच्या अधःपतनात कौतुक करून घेण्यासारखं काय आहे? ( मी खूप हुशार आहे, मी आय ए एस होऊ शकतो पण होऊन तरी काय उपयोग आहे? कशालाच अर्थ नाही =सगळं शून्य आहे,म्हणून मी नशा, बाई वगैरे नाद करतो आणि वाया जातो, वेडा होतो ) अवांतर : काही पेशंट दाताच्या डॉक्टरला म्हणतात, " हा दात नाहीतरी कधीतरी पडणारच आहे, मग काढून टाका...." ..असलं काहीतरी लॉजिक वाटलं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 19/09/2008 - 01:42
सहसा कादंबरीचे नैतिक मूल्य माझ्या मूल्यांपेक्षा वेगळे आहे, हा त्यातला दोष मी मानत नाही. मास्तरांचे परीक्षण त्या अंगाने जात होते, असे मला वाटले, पण ते तसे नाही, म्हणून आवडले. सबझूठवादाच्या समर्थनात कादंबरी लिहू नये असे नाही, पण तो मानव्य अनुभव म्हणून वाचकाला पटवता आला पाहिजे. स्वतःबद्दल खूप मुलींना लैंगिक आकर्षण वाटते असा वृथाभिमान असलेल्या तरुणाच्या दृष्टिकोनातून कादंबरी जर समर्थपणे लिहिली असेल तर मी जरूर वाचणार. पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो. सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे.

In reply to by धनंजय

पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो. मला शब्द सापडत नव्हते मास्तर आणि मुक्तसुनीत यांची परिक्षणं वाचून! पण धनंजय, तुम्ही माझं काम केलंत! सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे. :-D

अभिज्ञ 18/09/2008 - 19:03
मु़क्तसुनीतजी व मास्तर या दोघांचेहि परिक्षण आवडले व त्यांच्या मतांशी १००% सहमत. विशेषतः मुक्तसुनीत जी ह्यांनी केलेले विमोचन आवडले. मला ह्या कादंबरितील पहिली काहि पाने प्रचंड ओंगळवाणि वाटली. मुसु म्हणतात त्याप्रमाणे पौगंडाअवस्थेतील काहि वर्णने अतिशय बकवास वाटली होती. मी त्यापुढेचे वाचायला गेलो नाहि. अभिज्ञ.

विसोबा खेचर 18/09/2008 - 22:44
आंद्या, छोटा डॉन आणि अदिती, कृपया प्रत्येकच ठिकाणी अवांतर गप्पा मारून येथील मोकळ्या वातावरणाचा गैरफायदा घेऊ नये अशी हात जोडून कळकळीची विनंती...! त्यामुळे मूळ धाग्याचे गांभिर्य/महत्व निघून जाते! कृपया विनंतीचा जमल्यास विचार व्हावा अशी कळकळीची विनंती.. तात्या.
जय सरदेसाई नावाच्या सांगलीतल्या एका हुशार , संवेदनशील माणसाची शाळेपासून ( १९७० ते १९८६) इंजिनियर होईपर्यंत...मग पुढे आयुष्यातील एक से एक वळणांची ही एक बरीचशी इण्ट्रेष्टिंग गोष्ट...( लेखक कमलेश वालावलकर ,राजहंस प्रकाशन ,पृष्ठे ४२५, किंमत १७० रु.) जयची शाळा, मित्र, अभ्यासातली हुशारी, दहावी बोर्डात येणे, खच्चून अभ्यास, बी ई करताना नाटकाचा नाद लागणे, लेखनाचा छंद, सिनेमात जायचा निश्चय, डीग्री घेतल्यानंतर मराठी सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम,पुण्यामध्ये फिल्म बनवणे शिकायसाठी आगमन, पार्टटाईम पत्रकारिता, दिल्लीची बिनधास्त पत्रकार मैत्रीण, नाशिकमधल्या एका कंपनीत मार्केटिंगचा जॉब, प

गुलाबाचा सण

पुष्कराज ·

चेतन 26/05/2008 - 14:03
पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे इथे थोडसं नाद चुकतोय असं मल तरी वाटतयं पुलेशु (काटे टोचण्याला घबरणारा) चेतन

In reply to by चेतन

अरुण मनोहर 29/05/2008 - 07:29
चेतन ---> पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे इथे थोडसं नाद चुकतोय असं मल तरी वाटतयं सुचवू का? पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे माझे फुल वेडे वाटे कसे???

फटू 28/05/2008 - 06:39
फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत खूप छान लिहिली आहे कविता... तेव्हढा अनुस्वार कसा लिहायचा हे जाणकार मिपाकराकडून शिकून घ्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण 28/05/2008 - 08:06
पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे हे मस्तच..... (गोड-गुलाबी) मदनबाण.....

वरदा 30/05/2008 - 00:43
पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे मस्तं....

चेतन 26/05/2008 - 14:03
पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे इथे थोडसं नाद चुकतोय असं मल तरी वाटतयं पुलेशु (काटे टोचण्याला घबरणारा) चेतन

In reply to by चेतन

अरुण मनोहर 29/05/2008 - 07:29
चेतन ---> पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे इथे थोडसं नाद चुकतोय असं मल तरी वाटतयं सुचवू का? पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे माझे फुल वेडे वाटे कसे???

फटू 28/05/2008 - 06:39
फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत खूप छान लिहिली आहे कविता... तेव्हढा अनुस्वार कसा लिहायचा हे जाणकार मिपाकराकडून शिकून घ्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण 28/05/2008 - 08:06
पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे हे मस्तच..... (गोड-गुलाबी) मदनबाण.....

वरदा 30/05/2008 - 00:43
पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे मस्तं....
वर्ष एक झाल सखे गुलाबाचा सण होता दोन मने जोड्णारा एक वेडा क्षण होता फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत मनामध्ये होती भीती काटे त्याचे बोचतिल नकाराचे शब्द तिचे कायमचे टोचतील पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे वर्ष एक गेल कस कळलच नाही काही गुलाबाच्या गंधातच गुंतुनिया मन राही

प॑कज चव्हाण

पंकज चव्हाण ·

पंकज चव्हाण 23/05/2008 - 21:42
आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फ़ोटो असतात आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात गजर तर रोजचाच आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom n Jerry पाहिल पाहिजे. आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे? एखाद्या दिवशी 1 तास द्या, आरश्यासमोर स्वतःला सुन्दर म्हणता आल पाहिजे. भसाडा का असेना आपाल्याच सुरात रमल पाहिजे, वेडेवाकडे अन्ग हलवत नाचणसुध्धा जमल पाहिजे. गीतेच रस्ता योग्यच आहे पण एखादा दिवस पाडगावकराना द्या, रामायण मालिका नैतिक थोर BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे. कधीतरी एकटे उगाचच फ़िरले पाहिजे, तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे. सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच बागेत फ़िरल पाहिजे 'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला कधीतरी भुलल पाहिजे. द्यायला कोनी नसल म्हणुन काय झाल? एक गजरा विकत घ्या ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या. रात्री झोपताना मात्र दोन मिनीटे देवाला द्या, एवढ्या सुन्दर जगण्यासाठी मैत्रि तुझी अशी असवी, आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी

पंकज चव्हाण 23/05/2008 - 21:42
आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फ़ोटो असतात आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात गजर तर रोजचाच आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom n Jerry पाहिल पाहिजे. आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे? एखाद्या दिवशी 1 तास द्या, आरश्यासमोर स्वतःला सुन्दर म्हणता आल पाहिजे. भसाडा का असेना आपाल्याच सुरात रमल पाहिजे, वेडेवाकडे अन्ग हलवत नाचणसुध्धा जमल पाहिजे. गीतेच रस्ता योग्यच आहे पण एखादा दिवस पाडगावकराना द्या, रामायण मालिका नैतिक थोर BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे. कधीतरी एकटे उगाचच फ़िरले पाहिजे, तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे. सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच बागेत फ़िरल पाहिजे 'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला कधीतरी भुलल पाहिजे. द्यायला कोनी नसल म्हणुन काय झाल? एक गजरा विकत घ्या ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या. रात्री झोपताना मात्र दोन मिनीटे देवाला द्या, एवढ्या सुन्दर जगण्यासाठी मैत्रि तुझी अशी असवी, आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी
काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बोलायच खुप असत मला पण बोलणं मात्र जमत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुखवल जात आम्हाला दुखवता आम्हाला येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही खोट खोट हसता हसता रडता मात्र येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुःखात सुख अस समजता दुःख ही फिरकत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बरोबर बरेच असतात पण एकटेपणा काही सोडत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही चार शब्द सांगतो पण कोणी ऐकतच नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही ज्यांना आम्ही मित्र मानतो मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

"थेंब"

चेतन ·

फटू 23/05/2008 - 11:06
थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे || बहुतेक याला अनुप्रास अलंकार म्हणतात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चेतन 23/05/2008 - 12:29
हा शब्दअनुप्रास आहे कि नाही हे माहीत नाही पणं अक्षरअनुप्रास होउ शकतो (चे, रे) शब्दावर केलेल्या अनुप्रासाचे एक ढापलेले उदाहरणं धवल करान्नी धवल फुले ती धवल गुणी गाठी

प्राजु 23/05/2008 - 19:33
कविता आवडली.. थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || हे खास.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चेतन 26/05/2008 - 14:10
सतिश, ईश्वरी, प्राजु ताई, शितल प्रतिक्रियांबद्दल आभार. स्वगतः ह अनुप्रास आहे कि नुसते यमक? बहुतेक नमोगतावरचा लेख परत वाचल पाहिजे

फटू 23/05/2008 - 11:06
थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे || बहुतेक याला अनुप्रास अलंकार म्हणतात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चेतन 23/05/2008 - 12:29
हा शब्दअनुप्रास आहे कि नाही हे माहीत नाही पणं अक्षरअनुप्रास होउ शकतो (चे, रे) शब्दावर केलेल्या अनुप्रासाचे एक ढापलेले उदाहरणं धवल करान्नी धवल फुले ती धवल गुणी गाठी

प्राजु 23/05/2008 - 19:33
कविता आवडली.. थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || हे खास.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चेतन 26/05/2008 - 14:10
सतिश, ईश्वरी, प्राजु ताई, शितल प्रतिक्रियांबद्दल आभार. स्वगतः ह अनुप्रास आहे कि नुसते यमक? बहुतेक नमोगतावरचा लेख परत वाचल पाहिजे
थेंब हे पावसाचे, धरणीसं सुगंधणारे थेंब हे अत्तराचे, सर्वत्र सुवासणारे || थेंब हे घामाचे, सर्वांग निथळणारे थेंब हे दवाचे, आळवास शोभणारे || थेंब हे जलाचे, तहानेस त्रुप्तणारे थेंब हे ओषधाचे, यातनेस सुप्तणारे || थेंब हे सुरांचे, शांततेस भंगणारे थेंब हे मदिरेचे, क्षणभर विसरवणारे || थेंब हे प्रतिभेचे, कवितेसं श्रुंगारणारे थेंब हे तारुण्याचे, बंधनासं झुगारणारे || थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे || थेंब हे तुषाराचे, मनासं अल्हादणारे थेंब हे थेंबाथेंबाचे, थेंबात नाचणारे || (थेंबाथेंबांत ल

संपत असताना सारं काही...

फटू ·

धमाल मुलगा 23/05/2008 - 10:19
सतिश भाऊ, एकदम फर्मास फोटू... आणि चारोळी पण झकास हो :) "कुठुन आणली ही स्थितप्रज्ञता हे तुला विचारायचं राहिलं होतं" :) छान! एक (अगाऊ) सुचना: शेवटल्या ओळीत तुला विचारायचंच राहिलं होतं असं जास्त नीट बसु शकेल काय? म्हणजे विचारायला विसरण्याचा इफेक्ट जास्त ठळक दाखवता येइल, नाही?

विसोबा खेचर 23/05/2008 - 13:04
अप्रतीम चित्र! 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला' या गाण्याची आठवण झाली....! तात्या.

प्राजु 23/05/2008 - 19:54
सुंदर फोटो. नुकतीच गणपतीपुळ्याची ट्रीप झाली. हा सुर्यास्त पाहिला.. पण तो पाहण्याच्या नादात फोटो काढायचे राहून गेले. आणि जेव्हा लक्षात आले तेव्हा नारयणराव.. आपल्या घरी पोहोचले होते.. त्यांच्या रथाची दोरीच राहिली होती. मग तो फोटो टिपला. कोई बात नही.. लेट इज बेटर दॅन नेव्हर... आवांतर : तात्यानी, माझ्या प्रोफाईलमधल्या फोटोचं कॅप्शन ढापलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 24/05/2008 - 02:16
प्राजू, तात्यानी, माझ्या प्रोफाईलमधल्या फोटोचं कॅप्शन ढापलं.. मी तुझ्या प्रोफाईलमधलं कॅप्शन खरंच ढापलं नाही. सतीशने टाकलेला फोटू पाहून मलाही याच ओळी सुचल्या म्हणून मी त्या लिहिल्या आहेत. तुझ्या प्रोफाईलमधलं कॅप्शन मी ढापलं असतं तर तुझ्या नावाचा तसा उल्लेख जरूर केला असता, व तिच गोष्ट इथेही कबूल केली असती! जमल्यास विश्वास ठेव, नायतर राहिलं! अवांतर - बाय द वे, असा एखादा सुरेख फोटू पाहून "तिन्ही सांजा सखे मिळाल्या" या ओळींची आठवण फक्त तुलाच होते असा जर तुझा दावा असेल तर मग प्रश्नच मिटला! तात्या.

धमाल मुलगा 23/05/2008 - 10:19
सतिश भाऊ, एकदम फर्मास फोटू... आणि चारोळी पण झकास हो :) "कुठुन आणली ही स्थितप्रज्ञता हे तुला विचारायचं राहिलं होतं" :) छान! एक (अगाऊ) सुचना: शेवटल्या ओळीत तुला विचारायचंच राहिलं होतं असं जास्त नीट बसु शकेल काय? म्हणजे विचारायला विसरण्याचा इफेक्ट जास्त ठळक दाखवता येइल, नाही?

विसोबा खेचर 23/05/2008 - 13:04
अप्रतीम चित्र! 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला' या गाण्याची आठवण झाली....! तात्या.

प्राजु 23/05/2008 - 19:54
सुंदर फोटो. नुकतीच गणपतीपुळ्याची ट्रीप झाली. हा सुर्यास्त पाहिला.. पण तो पाहण्याच्या नादात फोटो काढायचे राहून गेले. आणि जेव्हा लक्षात आले तेव्हा नारयणराव.. आपल्या घरी पोहोचले होते.. त्यांच्या रथाची दोरीच राहिली होती. मग तो फोटो टिपला. कोई बात नही.. लेट इज बेटर दॅन नेव्हर... आवांतर : तात्यानी, माझ्या प्रोफाईलमधल्या फोटोचं कॅप्शन ढापलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 24/05/2008 - 02:16
प्राजू, तात्यानी, माझ्या प्रोफाईलमधल्या फोटोचं कॅप्शन ढापलं.. मी तुझ्या प्रोफाईलमधलं कॅप्शन खरंच ढापलं नाही. सतीशने टाकलेला फोटू पाहून मलाही याच ओळी सुचल्या म्हणून मी त्या लिहिल्या आहेत. तुझ्या प्रोफाईलमधलं कॅप्शन मी ढापलं असतं तर तुझ्या नावाचा तसा उल्लेख जरूर केला असता, व तिच गोष्ट इथेही कबूल केली असती! जमल्यास विश्वास ठेव, नायतर राहिलं! अवांतर - बाय द वे, असा एखादा सुरेख फोटू पाहून "तिन्ही सांजा सखे मिळाल्या" या ओळींची आठवण फक्त तुलाच होते असा जर तुझा दावा असेल तर मग प्रश्नच मिटला! तात्या.
तसं खालील चित्रात विशेष अस काही नाही... गणपतीपुळेच्या समुद्र किना~यावरील हा सूर्यास्त आहे... समुद्र किनारा आणि सूर्यास्त हे दोन्ही आमचे कमकुवत बिंदू असल्यामुळे आम्हाला राहवलं नाही... बास चढवून टाकलं ते चित्र इथे....

माझे मन तुझे झाले...

विसोबा खेचर ·

ऍडीजोशी 21/05/2008 - 21:13
तात्या आपले आभार कसे मानू हे कळत नाहिये. मी सुद्ध हे गाणं कधी पासून शोधत होतो. पुन्हा एकदा धन्यवाद. अक्षरश: भिडतं उलट प्रेम तर बर्‍याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं! १०००००% सहमत आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

वाटाड्या... 21/05/2008 - 21:15
वाह, तात्या... आज बर्‍याच दिवसांनी संगिताच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. पुरियाधनश्री मध्ये इतकी आर्तता दुसर्‍या कुठल्या रागात क्वचीतच आढळते. फारच छान राग. शब्द भिडतात ह्या गाण्याचे... असेच संगीत विषयक रागदारी लेख येऊ द्यात हीच विनंती. आपला, मुकुल

अप्रतिम. तुझे वेदनेवरचे भाष्य पण खरे आहे. जगातील बहुतेक सर्व महान साहित्यकृति ह्या वेदनेतूनच जन्माला आल्या आहेत किंवा परिणत झाल्या आहेत. रामायण हे क्रौंच युगुलाच्या वेदनेने प्रेरित झाले तर महाभारतामध्ये सुद्धा जगातील काही महानतम वेदनादायक घटना आहेत. अभिजात प्राचीन ग्रीक साहित्य तर 'ट्रॅजेडी' साठीच प्रसिद्ध आहे. दुव्या साठी धन्यवाद. (मृणाल कुलकर्णीचा फॅन) बिपिन. अवांतरः 'दुव्या साठी' की 'दुव्यासाठी' :D

मानस 21/05/2008 - 21:41
फारच सुरेख, इतक्या हळुवारपणे या गाण्याचं विश्लेषण केलं आहे .......... गाण्याला व तात्यांना दोघांना मनापासून दाद.

ईश्वरी 21/05/2008 - 21:48
फारच छान लिहीलंत तात्या. गाण्याचं विश्लेषण समर्पक शब्दात केले आहे. या निमित्ताने 'स्वामी ' मालिकेची आठवण जागी झाली. त्याकाळची माझी आवडती मालिका होती गाण्याला व तात्यांना दोघांना मनापासून दाद. -- हेच म्हणते मी ईश्वरी

वरदा 21/05/2008 - 22:12
तात्या मस्तच लिहिलय्... हे गाणं मलाही खूप आवडतं....छान वाटलं एकदम...

गाण्यातील व्याकरण समजले नाही तरी गोडवा जाणवतो. स्वामी ही एक उत्कट मालीका होती. रविंद्र मांकणींचा कसदार अभिनय, मृणाल कुळकर्णींची लावण्यवती रमा, राघोबादादांमधील 'राघोबत्व' ह्या सर्व जमेच्या बाजूंनी 'स्वामी' अजरामर झाले. धन्यवाद तात्या.

विसोबा खेचर 22/05/2008 - 00:34
यावरून थोरले आबासाहेब व सईबाईसाहेबांचा विचार मनात येतो! सईबाई ही थोरल्या आबासाहेबांची अत्यंत लाडकी! परंतु थोरले आबासाहेब सतत मोहिमेवर! त्यातच सईबाईंचे निधनही फार लवकरच झाले. त्यामुळे त्याही थोरल्या आबासाहेबांना फारश्या लाभल्या नाहीत! थोरल्या आबासाहेबांची राजकीय कारकीर्द तर तुम्हाआम्हाला तोंडपाठ आहे. परंतु सईबाईच्या निधनामुळे तो पहाड मनातल्या मनात किती ढासळला असेल, आतल्या आत किती दु:खी झाला असेल हे तुम्हाआम्हाला कधी कळलंच नाही आणि कळणारही नाही! अजून एक पुरियाधनाश्री! दुसरं काय?! आपला, (थोरल्या आबासाहेबांचा निस्सीम भक्त!) तात्या.

प्रियाली 22/05/2008 - 00:57
हे शीर्षक गीत आणि स्वामी मालिका डोक्यात फिट्ट आहेत परंतु वरील गाणे विस्मृतीत गेले होते. तात्या लेख आवडला आणि स्वामी मालिकेच्या आठवणी जाग्या झाल्या.

In reply to by प्रियाली

ऍडीजोशी 22/05/2008 - 10:32
जो जनतेचे रक्षण करतो, पालन करतो हे गाणं कुठे मिळू शकेल का? किमान लिरीक्स??? आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

अर्धवटराव 25/11/2010 - 07:28
जो जनतेचे रक्षण करितो... पोषण करितो... पालन करितो... तोच पीता... साक्षात मानावा... जन्म दे तो.. निमित्त केवळ. अर्धवटराव

विकास 22/05/2008 - 01:32
शिर्षक गीत (जो जनतेचे..) आणि अंतीम गीत (माझे मन...) दोन्ही डोक्यात बसलेली गाणी. पुरीयाधनश्रीच्या माहीतीबद्दल धन्यवाद! >>>ऐन तारुण्यात माधवरावांच्या आयुष्याची संध्याकाळ व्हावी आणि ही भावना, ही पार्श्वभूमी हे गाणं ऐकत असताना सतत कुठेतरी जाणवते! म्हणून तर मोघेसाहेबांनी या गाण्याकरता पुरियाधनाश्री निवडला असेल आणि एका विराणी स्वरुपात हे गाणं आपल्यापुढे मांडलं असेल असं मला वाटतं! छान विश्लेषण. १००% पटले. ________ या गाण्या संदर्भात अजून एक आठवत असलेला भागः स्वामी मालीका चालू असताना अथवा त्याच सुमारास राजस्थान मधील रूपकंवरच्या सतीचा किस्सा घडला होता. आणि त्यावर स्वाभावीक आरडाओरडा चालू होता. त्यात स्वामी नाटकाचा शेवट हा रमाबाईंच्या सती जाण्याने असल्यामुळे काही संघटना ते दाखवायला अथवा त्याचा उल्लेख करायला विरोध करत होत्या. तो भाग न सांगणे म्हणजे कादंबरी आणि इतिहासावर अन्याय असे इतरांचे म्हणणे. त्यातून कल्पकता दाखवून या गाण्याचा उपयोग केला गेला होता. स्वामी कादंबरीत माधवरावांच्या निधनाच्या वेळचे जे हेलावून टाकनारे वर्णन आहे, ते चित्ररूपाने दाखवत त्यांनी त्यांचे डोळे मिटताच बाकी "फिल्मी सेंटीमेंटलपणा" न करता दोन पांढरे पक्षि एकत्र उडत आकाशात जात असताना आणि त्याच वेळेस तीच जोगीण हे गाणे म्हणत रानावनातून फिरताना दाखवली होती. अर्थातच हा प्रसंग फिल्मी नसला तरी भावनात्मक नक्कीच झाला आणि म्हणूनच दिग्दर्शकाच्या (आणि माझ्या सारख्या प्रेक्षकांच्या) दृष्टीने यशस्वीपण ठरला. त्यामुळे दोन आत्मे एकमेकात विलीन होत असताना ते, ते एकमेकांना संबोधून आणि जोगीण तेच गाणे ईश्वराला संबोधून म्हणत संसारापासून लांब जात आहे असा "सटल" अर्थ त्यातून ध्वनीत केला गेला आणि रमाबाई सती गेली, कशी गेली, त्याला प्रोत्साहन दिले का नाही इत्यादी प्रश्न दूर राहीले!

In reply to by विकास

विसोबा खेचर 22/05/2008 - 06:11
चित्ररूपाने दाखवत त्यांनी त्यांचे डोळे मिटताच बाकी "फिल्मी सेंटीमेंटलपणा" न करता दोन पांढरे पक्षि एकत्र उडत आकाशात जात असताना आणि त्याच वेळेस तीच जोगीण हे गाणे म्हणत रानावनातून फिरताना दाखवली होती. विकासराव, आपली आठवण अगदी बरोबर आहे. ती जोगिण हे गाणं गात आहे आणि या गाण्याच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षी आकाशात उडत गेलेले दाखवत या मालिकेचा अतिशय सुंदर व टचिंग शेवट साधला होता... तात्या.

In reply to by विकास

ए.चंद्रशेखर 25/11/2010 - 07:49
श्री. विकास यांनी सांगितलेली आठवण अगदी बरोबर आहे. स्वामी मालिकेचे जे चित्रीकरण प्रथम झाले होते त्यात रमाबाई सती जाते असा प्रसंग शेवटच्या भागात होता. त्याच सुमारास राजस्थानमधे रूपकुंवर ही महिला सती गेली व त्यावरून प्रचंड वादळ उठले. सतीच्या प्रथेचे कोणत्याही प्रकाराने गौरवीकरण माध्यमातून केले जाऊ नये असा योग्य निर्णय त्यावेळी सरकारने घेतला. मूळ कथेतील गंभीरता तर टिकली पाहिजे पण सती जाणे या परंपरेचा साधा उल्लेखही होता कामा नये या कात्रीत सापडलेले मालिकेचे लेखक व दिग्दर्शक यांनी हे गाणे वापरून या मालिकेची हृदयाला भिड्णारी समाप्ती केली होती.

शितल 22/05/2008 - 05:58
तात्या, गाणे ऐकुन खुप छान वाटले. स्वामी का॑दबरी वाचली पण सिरीअल पाहिली नाही एकाचित बाल्य अवस्थेत असु त्यावेळी.

'स्वामी' काद॑बरी म्हणजे एक साहित्यलेण॑च आहे.. सुदैवाने त्यावर आधारित मालिकाही चा॑गली झाली होती. गजानन जागीरदारा॑सारखे अनुभवी दिग्दर्शक आणि श्रीका॑त मोघे॑सारखे कल्पक निर्माते लाभल्यामुळे मालिका जमली. सगळी पात्रे काद॑बरी वाचता॑ना जशी इमॅजिन केली होती तशीच होती. माधवराव- रवि॑द्र म॑कणी, रमाबाई- मृणाल देव, गोपिकाबाई- दया डो॑गरे, राघोबा- श्रीका॑त मोघे, सखारामबापू- सुधीर दळवी, त्र्य॑बकमामा पेठे- रवि पटवर्धन, ग॑गोबातात्या- बाळ कर्वे, श्रीपती- उदय टिकेकर, विसाजीप॑त लेले- अन॑त जोग, मल्हाररा॑व होळकर- सूर्यका॑त, रामशास्त्री- अभ्य॑कर (नाव विसरलो) अशी सॉलिड स्टारकास्ट होती. स्वामीचे चित्रिकरण पुण्यातल्या विश्रामबागवाड्यात झाले होते. मस्त लिहिले आहेत तात्या.. पुरिया धनश्रीतल्या 'पायलिया झनकार..' ची रम्य आठवण झाली. हाच राग ए.आर. रहमानने 'हाये रामा ये क्या हुआ' (र॑गीला) या गाण्यात मस्त वापरला आहे.

तात्या, गाण्याचं विश्लेषण मस्त केले आहे, लेखन आवडले. पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग! क्या बात है !!! पुरियाधनाश्रीची ओळख आवडली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदयात्री 22/05/2008 - 10:43
सुंदर लेख तात्या, स्वामी मालिका आठवत नाही निटशी :( , लहान असुत तेव्हा बहुदा. पण कादंबरी अत्युत्कृष्ट. त्या अनुंषंगाने दिलेले गाण्याचे विवेचन आवडले.

मनिष 22/05/2008 - 11:13
व्हीडीओ मोठा आहे, सवडीने बघतो, पुरियाधनाश्रीची सुरावट कशी असते?

In reply to by मनिष

हाय रामा ये क्या हुआ रंगीला रुत आ गयी रे १९४७ - अर्थ लबोंसे चूम लो, आंखोंसे थाम लो मुझको आस्था कितने दिनोंके बाद है आयी ,सजना रात मिलनकी..." आये मिलन की रात रंग और नूर की बारात किसे पेश करूं ..( फिल्म आठवत नाही...) अहाहा आत्ता सगळी गाणी जमेल तशी वाजवून पाहत आहे... मजाय हं यात.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

रंग और नूर की बारात किसे पेश करूं ..( फिल्म आठवत नाही...) गझल.. स॑गीत मदनमोहन नामक एक शापित यक्ष.. मनाला विव्हल करणारे अप्रतिम गाणे रफीसाहेबा॑च्या स्वर्गीय सु॑दर आवाजात सुनील दत्तने पडद्यावर साकार केले आहे. त्याच चित्रपटातले 'नगमा और शेर कि' हेही गाणे असेच सैरभैर करणारे आहे.. (मदन मोहनचा वेडा) प्रसाद

मनस्वी 22/05/2008 - 11:41
तात्या स्वामी मालिकेच्या वेळेस लहान असल्याने गाण्यातला मर्म कळलाच नाही. दुवा दिल्याबद्दल शतशः आभार. तुमचे विश्लेषण सुरेख! गाणे खरोखरीच भिडते!

प्राजु 22/05/2008 - 11:49
तात्या, खरंच प्रेम हे मुकंच असतं. समजून घेणार्‍याला ते कळलं तर प्रेम करणारा नशिबवान असतो... अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते! एकदम पटलं. वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही! हे अगदी खरंय. अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे गाण्याचं. मालिका थोडिफारच आठवते. पण कादंबरीची पारायणं केली आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुंदर गाणे.... छान आठवणी स्वामी मालिकेच्या च्या.... अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते! मस्त ओळी.....

कलंत्री 22/05/2008 - 13:53
तात्यांनी अगदी भारावुन लिहिल्यामूळे सर्वच लिखाण मनाला भिडते. माधवारावांचा गुणग्राहकत्व मनालाही प्रत्यक्ष इतिहास वाचताना मनाला भिडते. सखारामबापू हे साडेतिन शहाण्या पैकी एक. दुर्दैवाने त्यांचे आणि माधवरावांचे पटले नाही. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. नागपूरचे भोसले माधवरावांच्या विरुद्ध आणि त्यांनी लढ्यासाठी पुण्याकडे प्रयाण केले अशी पार्श्वभूमी, माधवरावांना हा लढा नको होता त्याचबरोबर हा टाळता येणार नाही हेही समजले होते. अश्या पार्श्वभूमीवर भोसल्यांचा वकिल सखारामबापू बोकिल यांना भेटण्याची अनुमती मागतो. माधवराव परवानगी देतात. बापू आणि वकिल २ तास एकत्र बसतात आणि संवादा शिवाय बैठक संपते. माधवराव हेराला विचारतात काय वार्ता झाली काय? तो म्हणतो काहीच बोलणे झाले नाही, फक्त एकदा बुद्धिबळाचा खेळ चालु असतांना बापू बोलले की राजा दोन घरे मागे घ्या. ८/१० दिवसांनतर कळते की भोसल्यांचे सैन्य माघारी गेले आहे. माधवराव बापुंना चांदीचा बुध्दिबळाचा संच भेट म्हणून पाठवतात. मराठ्यांच्या राजकारणातील हा परमोच्च बिंदु असावा. इतिहास तज्ज्ञ आणि विष्लेषक ( १/२ शहाणा) कलंत्री

स्वामी मालिका फारच छान होती... ते शेवटचे गाणे आत्ता आठवत नव्हते... लिन्क पाहिली.... खूप छान... मंडळी, पुरियाधनाश्री बद्दल मी काय लिहू? माझे शब्द खूप तोकडे आहेत! पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग! उत्तर संध्याकाळच्या सुमारास गायला जाणारा. ...जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते! वाह तात्या...काय एकेका रागात साली ताकद असते... उत्तम लेख... मजा आली.... ........ अवांतर : आम्हाला मारवा रागाने सुद्धा सालं असंच भकास, अतृप्त, सैरभैर आणि बेचैन वाटतं.... ( पुरिया मारवा थाटातलाच का? ) तुम्ही अजून वेगवेगळ्या रागांबद्दल असंच लिहा.. _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग 23/05/2008 - 00:38
मस्त. हे गाणं मी विसरुन गेलो होतो पण तुमच्या लेखाने पुन्हा ते ऐकण्याचा आनंद दिलात. अप्रतिम काव्य, तेवढीच उत्तम चाल आणि सुरेल आवाज! क्या बात है! 'पूरियाधनश्री' ने हेलावून जायला होतं. धन्यवाद तात्या. (स्वगत - 'बसंतच्या' लग्नाचा समारंभ पुढे कधी सुरु होणार? :W :? ) चतुरंग

ऋषिकेश 23/05/2008 - 00:45
वा तात्या वा!.. लेख फार आवडला. मालिका नीट आठवत नाहि पण कादंबरी मात्र सुंदर आहे. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसोबा खेचर 23/05/2008 - 08:44
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकांचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.

मदनबाण 23/05/2008 - 12:48
तात्या दुव्याबद्दल आभार..... लेख मला फार आवडला. गाण अजुन गुणगुणतो आहे...... खरचं मनाला चटका लागावा असचं हे गाण आहे. मदनबाण.....

सखी 23/05/2008 - 17:32
अप्रतिम लेख झाला आहे. खरच ह्या गाण्याचे शब्द, सुर, गायिकेचा भावपूर्ण आवाज, दिग्दर्शन आणि कलाकारांचा साधा अभिनय सगळच सुरेख! मी ही हे गाणे खूप दिवस शोधत होते, निदान नुसते ऐकायला तरी मिळेल म्हणुन, पण त्याबरोबर व्हिडीओ दुवा आणि तुमचा अप्रतिम लेखही मिळाला म्हणजे दुग्धशर्करा योग! धन्यवाद!

तात्या,लेख सुंदर झाला आहे,सुरुवातीचे गाणे..जो जनतेचे रक्षण करतो.. आणि माझे मन.. दोन्ही गाणी आणि स्वामी मालिकेची आठवण करून दिलीस. स्वाती

शुचि 20/03/2010 - 00:45
>>उलट प्रेम तर बर्‍याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं!>> खूप दिवसांनी मनमोकळं रडले..... कचेरीत असूनही स्वतःला लपवून रडले. इतकं सुंदर, इतकं सुंदर कोणी लिहू शकतं सहजीवनाबद्दल? किती हळूवार .... किती किती सुरेख. विश्वास .... सहजीवनाचा पाया!!! तात्या मला फार अवडला हा लेख .... माझी पहीली -वहीली वाचन-खूण भलतीच गोजीरवाणी निघाली. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

अरुंधती 20/03/2010 - 01:02
अतिशय सुरेख गाणे, मनाला भिडणारे शब्द आणि पूरियाधनश्री! शिवाय ज्यांच्यावर हे गाणं बेतलंय ती रमामाधवासारखी मनाला हुरहूर लावणारी जोडी! त्या सुरांत जी डोळ्यांत टचकन पाणी आणण्याची ताकद आहे त्यांचे वर्णन काय करावे? केवळ अप्रतिम! धन्यवाद तात्या, इतक्या सुंदर गाण्याची अशी हळूवार आठवण करून दिल्याबद्दल! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

sur_nair 20/03/2010 - 01:53
अतिशय सुरेख राग आणि तितकंच सुंदर गाणं. मला 'मालवून टाक दीप' ऐकताना सुद्धा नेहमी असंच एखादं महालातलं राजेशाही तरुण जोडपं डोळ्यासमोर येतं. का कोण जाणे पण या रागांच्या स्वरांनाच ( कोमल रिषभ, तीव्र मध्यम, शुद्ध निषाद ) असं काही खानदानी वजन आहे असं वाटतं.

शशिकांत ओक 21/03/2010 - 14:45
तात्या, अगदी भारावून टाकणारे लिखाण. संगीत व इतिहास आपले हातखंडा विषय मग काय बहारच बहार. आणखी येऊ द्या हो. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

नितिन थत्ते 21/03/2010 - 21:40
तात्या विंग कमांडरांना आणखी येऊद्या म्हणणार आणि विंग कमांडर तात्यांना. त्यातलं तात्यांना येऊद्या म्हणणं मान्यच. नितिन थत्ते

पिंगू 21/03/2010 - 23:08
राग काय कळत न्हाय बुवा!!!!!! हे गाणे मात्र सुरेख आणि मनाला भिडणारे ह्यात तिळमात्रही शंका नाही......

समंजस 22/03/2010 - 11:01
मंत्रमुग्ध करणारे शब्द आणि तशीच चाल, गायन @) शब्दांना पुर्ण गुण द्यावेत की गायनाला ? काही कळत नाही :? पहिल्यांदा मालिका बघीतली तेव्हा हे गाणं एवढं काही कळलं नाही(कदाचीत वयामुळे :) ) पण आता हे गाणं परत ऐकून, जी काही अवस्था झालीय ती शब्दात नाही सांगता येणार : धन्यवाद तात्या!

ऍडीजोशी 21/05/2008 - 21:13
तात्या आपले आभार कसे मानू हे कळत नाहिये. मी सुद्ध हे गाणं कधी पासून शोधत होतो. पुन्हा एकदा धन्यवाद. अक्षरश: भिडतं उलट प्रेम तर बर्‍याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं! १०००००% सहमत आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

वाटाड्या... 21/05/2008 - 21:15
वाह, तात्या... आज बर्‍याच दिवसांनी संगिताच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. पुरियाधनश्री मध्ये इतकी आर्तता दुसर्‍या कुठल्या रागात क्वचीतच आढळते. फारच छान राग. शब्द भिडतात ह्या गाण्याचे... असेच संगीत विषयक रागदारी लेख येऊ द्यात हीच विनंती. आपला, मुकुल

अप्रतिम. तुझे वेदनेवरचे भाष्य पण खरे आहे. जगातील बहुतेक सर्व महान साहित्यकृति ह्या वेदनेतूनच जन्माला आल्या आहेत किंवा परिणत झाल्या आहेत. रामायण हे क्रौंच युगुलाच्या वेदनेने प्रेरित झाले तर महाभारतामध्ये सुद्धा जगातील काही महानतम वेदनादायक घटना आहेत. अभिजात प्राचीन ग्रीक साहित्य तर 'ट्रॅजेडी' साठीच प्रसिद्ध आहे. दुव्या साठी धन्यवाद. (मृणाल कुलकर्णीचा फॅन) बिपिन. अवांतरः 'दुव्या साठी' की 'दुव्यासाठी' :D

मानस 21/05/2008 - 21:41
फारच सुरेख, इतक्या हळुवारपणे या गाण्याचं विश्लेषण केलं आहे .......... गाण्याला व तात्यांना दोघांना मनापासून दाद.

ईश्वरी 21/05/2008 - 21:48
फारच छान लिहीलंत तात्या. गाण्याचं विश्लेषण समर्पक शब्दात केले आहे. या निमित्ताने 'स्वामी ' मालिकेची आठवण जागी झाली. त्याकाळची माझी आवडती मालिका होती गाण्याला व तात्यांना दोघांना मनापासून दाद. -- हेच म्हणते मी ईश्वरी

वरदा 21/05/2008 - 22:12
तात्या मस्तच लिहिलय्... हे गाणं मलाही खूप आवडतं....छान वाटलं एकदम...

गाण्यातील व्याकरण समजले नाही तरी गोडवा जाणवतो. स्वामी ही एक उत्कट मालीका होती. रविंद्र मांकणींचा कसदार अभिनय, मृणाल कुळकर्णींची लावण्यवती रमा, राघोबादादांमधील 'राघोबत्व' ह्या सर्व जमेच्या बाजूंनी 'स्वामी' अजरामर झाले. धन्यवाद तात्या.

विसोबा खेचर 22/05/2008 - 00:34
यावरून थोरले आबासाहेब व सईबाईसाहेबांचा विचार मनात येतो! सईबाई ही थोरल्या आबासाहेबांची अत्यंत लाडकी! परंतु थोरले आबासाहेब सतत मोहिमेवर! त्यातच सईबाईंचे निधनही फार लवकरच झाले. त्यामुळे त्याही थोरल्या आबासाहेबांना फारश्या लाभल्या नाहीत! थोरल्या आबासाहेबांची राजकीय कारकीर्द तर तुम्हाआम्हाला तोंडपाठ आहे. परंतु सईबाईच्या निधनामुळे तो पहाड मनातल्या मनात किती ढासळला असेल, आतल्या आत किती दु:खी झाला असेल हे तुम्हाआम्हाला कधी कळलंच नाही आणि कळणारही नाही! अजून एक पुरियाधनाश्री! दुसरं काय?! आपला, (थोरल्या आबासाहेबांचा निस्सीम भक्त!) तात्या.

प्रियाली 22/05/2008 - 00:57
हे शीर्षक गीत आणि स्वामी मालिका डोक्यात फिट्ट आहेत परंतु वरील गाणे विस्मृतीत गेले होते. तात्या लेख आवडला आणि स्वामी मालिकेच्या आठवणी जाग्या झाल्या.

In reply to by प्रियाली

ऍडीजोशी 22/05/2008 - 10:32
जो जनतेचे रक्षण करतो, पालन करतो हे गाणं कुठे मिळू शकेल का? किमान लिरीक्स??? आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

अर्धवटराव 25/11/2010 - 07:28
जो जनतेचे रक्षण करितो... पोषण करितो... पालन करितो... तोच पीता... साक्षात मानावा... जन्म दे तो.. निमित्त केवळ. अर्धवटराव

विकास 22/05/2008 - 01:32
शिर्षक गीत (जो जनतेचे..) आणि अंतीम गीत (माझे मन...) दोन्ही डोक्यात बसलेली गाणी. पुरीयाधनश्रीच्या माहीतीबद्दल धन्यवाद! >>>ऐन तारुण्यात माधवरावांच्या आयुष्याची संध्याकाळ व्हावी आणि ही भावना, ही पार्श्वभूमी हे गाणं ऐकत असताना सतत कुठेतरी जाणवते! म्हणून तर मोघेसाहेबांनी या गाण्याकरता पुरियाधनाश्री निवडला असेल आणि एका विराणी स्वरुपात हे गाणं आपल्यापुढे मांडलं असेल असं मला वाटतं! छान विश्लेषण. १००% पटले. ________ या गाण्या संदर्भात अजून एक आठवत असलेला भागः स्वामी मालीका चालू असताना अथवा त्याच सुमारास राजस्थान मधील रूपकंवरच्या सतीचा किस्सा घडला होता. आणि त्यावर स्वाभावीक आरडाओरडा चालू होता. त्यात स्वामी नाटकाचा शेवट हा रमाबाईंच्या सती जाण्याने असल्यामुळे काही संघटना ते दाखवायला अथवा त्याचा उल्लेख करायला विरोध करत होत्या. तो भाग न सांगणे म्हणजे कादंबरी आणि इतिहासावर अन्याय असे इतरांचे म्हणणे. त्यातून कल्पकता दाखवून या गाण्याचा उपयोग केला गेला होता. स्वामी कादंबरीत माधवरावांच्या निधनाच्या वेळचे जे हेलावून टाकनारे वर्णन आहे, ते चित्ररूपाने दाखवत त्यांनी त्यांचे डोळे मिटताच बाकी "फिल्मी सेंटीमेंटलपणा" न करता दोन पांढरे पक्षि एकत्र उडत आकाशात जात असताना आणि त्याच वेळेस तीच जोगीण हे गाणे म्हणत रानावनातून फिरताना दाखवली होती. अर्थातच हा प्रसंग फिल्मी नसला तरी भावनात्मक नक्कीच झाला आणि म्हणूनच दिग्दर्शकाच्या (आणि माझ्या सारख्या प्रेक्षकांच्या) दृष्टीने यशस्वीपण ठरला. त्यामुळे दोन आत्मे एकमेकात विलीन होत असताना ते, ते एकमेकांना संबोधून आणि जोगीण तेच गाणे ईश्वराला संबोधून म्हणत संसारापासून लांब जात आहे असा "सटल" अर्थ त्यातून ध्वनीत केला गेला आणि रमाबाई सती गेली, कशी गेली, त्याला प्रोत्साहन दिले का नाही इत्यादी प्रश्न दूर राहीले!

In reply to by विकास

विसोबा खेचर 22/05/2008 - 06:11
चित्ररूपाने दाखवत त्यांनी त्यांचे डोळे मिटताच बाकी "फिल्मी सेंटीमेंटलपणा" न करता दोन पांढरे पक्षि एकत्र उडत आकाशात जात असताना आणि त्याच वेळेस तीच जोगीण हे गाणे म्हणत रानावनातून फिरताना दाखवली होती. विकासराव, आपली आठवण अगदी बरोबर आहे. ती जोगिण हे गाणं गात आहे आणि या गाण्याच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षी आकाशात उडत गेलेले दाखवत या मालिकेचा अतिशय सुंदर व टचिंग शेवट साधला होता... तात्या.

In reply to by विकास

ए.चंद्रशेखर 25/11/2010 - 07:49
श्री. विकास यांनी सांगितलेली आठवण अगदी बरोबर आहे. स्वामी मालिकेचे जे चित्रीकरण प्रथम झाले होते त्यात रमाबाई सती जाते असा प्रसंग शेवटच्या भागात होता. त्याच सुमारास राजस्थानमधे रूपकुंवर ही महिला सती गेली व त्यावरून प्रचंड वादळ उठले. सतीच्या प्रथेचे कोणत्याही प्रकाराने गौरवीकरण माध्यमातून केले जाऊ नये असा योग्य निर्णय त्यावेळी सरकारने घेतला. मूळ कथेतील गंभीरता तर टिकली पाहिजे पण सती जाणे या परंपरेचा साधा उल्लेखही होता कामा नये या कात्रीत सापडलेले मालिकेचे लेखक व दिग्दर्शक यांनी हे गाणे वापरून या मालिकेची हृदयाला भिड्णारी समाप्ती केली होती.

शितल 22/05/2008 - 05:58
तात्या, गाणे ऐकुन खुप छान वाटले. स्वामी का॑दबरी वाचली पण सिरीअल पाहिली नाही एकाचित बाल्य अवस्थेत असु त्यावेळी.

'स्वामी' काद॑बरी म्हणजे एक साहित्यलेण॑च आहे.. सुदैवाने त्यावर आधारित मालिकाही चा॑गली झाली होती. गजानन जागीरदारा॑सारखे अनुभवी दिग्दर्शक आणि श्रीका॑त मोघे॑सारखे कल्पक निर्माते लाभल्यामुळे मालिका जमली. सगळी पात्रे काद॑बरी वाचता॑ना जशी इमॅजिन केली होती तशीच होती. माधवराव- रवि॑द्र म॑कणी, रमाबाई- मृणाल देव, गोपिकाबाई- दया डो॑गरे, राघोबा- श्रीका॑त मोघे, सखारामबापू- सुधीर दळवी, त्र्य॑बकमामा पेठे- रवि पटवर्धन, ग॑गोबातात्या- बाळ कर्वे, श्रीपती- उदय टिकेकर, विसाजीप॑त लेले- अन॑त जोग, मल्हाररा॑व होळकर- सूर्यका॑त, रामशास्त्री- अभ्य॑कर (नाव विसरलो) अशी सॉलिड स्टारकास्ट होती. स्वामीचे चित्रिकरण पुण्यातल्या विश्रामबागवाड्यात झाले होते. मस्त लिहिले आहेत तात्या.. पुरिया धनश्रीतल्या 'पायलिया झनकार..' ची रम्य आठवण झाली. हाच राग ए.आर. रहमानने 'हाये रामा ये क्या हुआ' (र॑गीला) या गाण्यात मस्त वापरला आहे.

तात्या, गाण्याचं विश्लेषण मस्त केले आहे, लेखन आवडले. पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग! क्या बात है !!! पुरियाधनाश्रीची ओळख आवडली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदयात्री 22/05/2008 - 10:43
सुंदर लेख तात्या, स्वामी मालिका आठवत नाही निटशी :( , लहान असुत तेव्हा बहुदा. पण कादंबरी अत्युत्कृष्ट. त्या अनुंषंगाने दिलेले गाण्याचे विवेचन आवडले.

मनिष 22/05/2008 - 11:13
व्हीडीओ मोठा आहे, सवडीने बघतो, पुरियाधनाश्रीची सुरावट कशी असते?

In reply to by मनिष

हाय रामा ये क्या हुआ रंगीला रुत आ गयी रे १९४७ - अर्थ लबोंसे चूम लो, आंखोंसे थाम लो मुझको आस्था कितने दिनोंके बाद है आयी ,सजना रात मिलनकी..." आये मिलन की रात रंग और नूर की बारात किसे पेश करूं ..( फिल्म आठवत नाही...) अहाहा आत्ता सगळी गाणी जमेल तशी वाजवून पाहत आहे... मजाय हं यात.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

रंग और नूर की बारात किसे पेश करूं ..( फिल्म आठवत नाही...) गझल.. स॑गीत मदनमोहन नामक एक शापित यक्ष.. मनाला विव्हल करणारे अप्रतिम गाणे रफीसाहेबा॑च्या स्वर्गीय सु॑दर आवाजात सुनील दत्तने पडद्यावर साकार केले आहे. त्याच चित्रपटातले 'नगमा और शेर कि' हेही गाणे असेच सैरभैर करणारे आहे.. (मदन मोहनचा वेडा) प्रसाद

मनस्वी 22/05/2008 - 11:41
तात्या स्वामी मालिकेच्या वेळेस लहान असल्याने गाण्यातला मर्म कळलाच नाही. दुवा दिल्याबद्दल शतशः आभार. तुमचे विश्लेषण सुरेख! गाणे खरोखरीच भिडते!

प्राजु 22/05/2008 - 11:49
तात्या, खरंच प्रेम हे मुकंच असतं. समजून घेणार्‍याला ते कळलं तर प्रेम करणारा नशिबवान असतो... अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते! एकदम पटलं. वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही! हे अगदी खरंय. अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे गाण्याचं. मालिका थोडिफारच आठवते. पण कादंबरीची पारायणं केली आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुंदर गाणे.... छान आठवणी स्वामी मालिकेच्या च्या.... अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते! मस्त ओळी.....

कलंत्री 22/05/2008 - 13:53
तात्यांनी अगदी भारावुन लिहिल्यामूळे सर्वच लिखाण मनाला भिडते. माधवारावांचा गुणग्राहकत्व मनालाही प्रत्यक्ष इतिहास वाचताना मनाला भिडते. सखारामबापू हे साडेतिन शहाण्या पैकी एक. दुर्दैवाने त्यांचे आणि माधवरावांचे पटले नाही. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. नागपूरचे भोसले माधवरावांच्या विरुद्ध आणि त्यांनी लढ्यासाठी पुण्याकडे प्रयाण केले अशी पार्श्वभूमी, माधवरावांना हा लढा नको होता त्याचबरोबर हा टाळता येणार नाही हेही समजले होते. अश्या पार्श्वभूमीवर भोसल्यांचा वकिल सखारामबापू बोकिल यांना भेटण्याची अनुमती मागतो. माधवराव परवानगी देतात. बापू आणि वकिल २ तास एकत्र बसतात आणि संवादा शिवाय बैठक संपते. माधवराव हेराला विचारतात काय वार्ता झाली काय? तो म्हणतो काहीच बोलणे झाले नाही, फक्त एकदा बुद्धिबळाचा खेळ चालु असतांना बापू बोलले की राजा दोन घरे मागे घ्या. ८/१० दिवसांनतर कळते की भोसल्यांचे सैन्य माघारी गेले आहे. माधवराव बापुंना चांदीचा बुध्दिबळाचा संच भेट म्हणून पाठवतात. मराठ्यांच्या राजकारणातील हा परमोच्च बिंदु असावा. इतिहास तज्ज्ञ आणि विष्लेषक ( १/२ शहाणा) कलंत्री

स्वामी मालिका फारच छान होती... ते शेवटचे गाणे आत्ता आठवत नव्हते... लिन्क पाहिली.... खूप छान... मंडळी, पुरियाधनाश्री बद्दल मी काय लिहू? माझे शब्द खूप तोकडे आहेत! पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग! उत्तर संध्याकाळच्या सुमारास गायला जाणारा. ...जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते! वाह तात्या...काय एकेका रागात साली ताकद असते... उत्तम लेख... मजा आली.... ........ अवांतर : आम्हाला मारवा रागाने सुद्धा सालं असंच भकास, अतृप्त, सैरभैर आणि बेचैन वाटतं.... ( पुरिया मारवा थाटातलाच का? ) तुम्ही अजून वेगवेगळ्या रागांबद्दल असंच लिहा.. _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग 23/05/2008 - 00:38
मस्त. हे गाणं मी विसरुन गेलो होतो पण तुमच्या लेखाने पुन्हा ते ऐकण्याचा आनंद दिलात. अप्रतिम काव्य, तेवढीच उत्तम चाल आणि सुरेल आवाज! क्या बात है! 'पूरियाधनश्री' ने हेलावून जायला होतं. धन्यवाद तात्या. (स्वगत - 'बसंतच्या' लग्नाचा समारंभ पुढे कधी सुरु होणार? :W :? ) चतुरंग

ऋषिकेश 23/05/2008 - 00:45
वा तात्या वा!.. लेख फार आवडला. मालिका नीट आठवत नाहि पण कादंबरी मात्र सुंदर आहे. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसोबा खेचर 23/05/2008 - 08:44
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकांचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.

मदनबाण 23/05/2008 - 12:48
तात्या दुव्याबद्दल आभार..... लेख मला फार आवडला. गाण अजुन गुणगुणतो आहे...... खरचं मनाला चटका लागावा असचं हे गाण आहे. मदनबाण.....

सखी 23/05/2008 - 17:32
अप्रतिम लेख झाला आहे. खरच ह्या गाण्याचे शब्द, सुर, गायिकेचा भावपूर्ण आवाज, दिग्दर्शन आणि कलाकारांचा साधा अभिनय सगळच सुरेख! मी ही हे गाणे खूप दिवस शोधत होते, निदान नुसते ऐकायला तरी मिळेल म्हणुन, पण त्याबरोबर व्हिडीओ दुवा आणि तुमचा अप्रतिम लेखही मिळाला म्हणजे दुग्धशर्करा योग! धन्यवाद!

तात्या,लेख सुंदर झाला आहे,सुरुवातीचे गाणे..जो जनतेचे रक्षण करतो.. आणि माझे मन.. दोन्ही गाणी आणि स्वामी मालिकेची आठवण करून दिलीस. स्वाती

शुचि 20/03/2010 - 00:45
>>उलट प्रेम तर बर्‍याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं!>> खूप दिवसांनी मनमोकळं रडले..... कचेरीत असूनही स्वतःला लपवून रडले. इतकं सुंदर, इतकं सुंदर कोणी लिहू शकतं सहजीवनाबद्दल? किती हळूवार .... किती किती सुरेख. विश्वास .... सहजीवनाचा पाया!!! तात्या मला फार अवडला हा लेख .... माझी पहीली -वहीली वाचन-खूण भलतीच गोजीरवाणी निघाली. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

अरुंधती 20/03/2010 - 01:02
अतिशय सुरेख गाणे, मनाला भिडणारे शब्द आणि पूरियाधनश्री! शिवाय ज्यांच्यावर हे गाणं बेतलंय ती रमामाधवासारखी मनाला हुरहूर लावणारी जोडी! त्या सुरांत जी डोळ्यांत टचकन पाणी आणण्याची ताकद आहे त्यांचे वर्णन काय करावे? केवळ अप्रतिम! धन्यवाद तात्या, इतक्या सुंदर गाण्याची अशी हळूवार आठवण करून दिल्याबद्दल! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

sur_nair 20/03/2010 - 01:53
अतिशय सुरेख राग आणि तितकंच सुंदर गाणं. मला 'मालवून टाक दीप' ऐकताना सुद्धा नेहमी असंच एखादं महालातलं राजेशाही तरुण जोडपं डोळ्यासमोर येतं. का कोण जाणे पण या रागांच्या स्वरांनाच ( कोमल रिषभ, तीव्र मध्यम, शुद्ध निषाद ) असं काही खानदानी वजन आहे असं वाटतं.

शशिकांत ओक 21/03/2010 - 14:45
तात्या, अगदी भारावून टाकणारे लिखाण. संगीत व इतिहास आपले हातखंडा विषय मग काय बहारच बहार. आणखी येऊ द्या हो. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

नितिन थत्ते 21/03/2010 - 21:40
तात्या विंग कमांडरांना आणखी येऊद्या म्हणणार आणि विंग कमांडर तात्यांना. त्यातलं तात्यांना येऊद्या म्हणणं मान्यच. नितिन थत्ते

पिंगू 21/03/2010 - 23:08
राग काय कळत न्हाय बुवा!!!!!! हे गाणे मात्र सुरेख आणि मनाला भिडणारे ह्यात तिळमात्रही शंका नाही......

समंजस 22/03/2010 - 11:01
मंत्रमुग्ध करणारे शब्द आणि तशीच चाल, गायन @) शब्दांना पुर्ण गुण द्यावेत की गायनाला ? काही कळत नाही :? पहिल्यांदा मालिका बघीतली तेव्हा हे गाणं एवढं काही कळलं नाही(कदाचीत वयामुळे :) ) पण आता हे गाणं परत ऐकून, जी काही अवस्था झालीय ती शब्दात नाही सांगता येणार : धन्यवाद तात्या!
राम राम मिपाकरहो, कृपया यूट्यूबवरील हा दुवा पाहा. यात एक सुंदर गाणं आहे, त्या गाण्याबदल मी दोन शब्द लिहिणार आहे! काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर थोरल्या माधवरावांवरची 'स्वामी' ही मालिका दाखवली होती, त्यातल्या एका भागात हे नितांतसुंदर गाणं होतं. गेले अनेक दिवस मी या गाण्याच्या शोधात होतो. आज जालावर मुशाफिरी करताना अचानक यूट्यूबवर स्वामी मालिकेचा हा भाग आणि हे गाणं कानी पडलं व विलक्षण सांगितिक तृप्ती अनुभवली. तिच इथे आपल्यापुढे मांडायचा एक छोटेखानी प्रयत्न करत आहे.