मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

चिंतातुर जंतू ·

In reply to by रेवती

मुक्तसुनीत 22/12/2010 - 19:12
केळकरांचे अभिनंदन. - भाषेने नातेवाईक :-) "रुजवात" या केळकरांच्या अकादेमीपुरस्कारप्राप्त पुस्तकाची ओळख करून देणारा एक उत्कृष्ट लेख : http://marathiabhyasparishad.org/node/93 ...... आणि हा केळकरांबद्दलचा : http://www.loksatta.com/old/daily/20090423/pvrt23.htm ताक आमचे आणखी एक आवडते लेखक श्री. उदय प्रकाश यांनाही यंदाचा साहित्य अकादेमी पुरस्कार जाहीर झाल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. उदय प्रकाश यांच्या एका कथेची जुजबी ओळख : http://mr.upakram.org/node/2223

आजानुकर्ण 22/12/2010 - 19:28
कालच एका मिपाकराशी झालेल्या चर्चेत केळकरांबाबत कोणीच कसे बोलले नाही हा मुद्दा निघाला होता. धनंजय किंवा चिंतातूर जंतू याबाबत नक्की काहीतरी लिहितील याची खात्री होती. या निमित्ताने या पुरस्काराचाच सन्मान झाला आहे.

चिं.जं.... अभिनंदन करायचेच झाल्यास ते डॉ.अशोक केळकरांचे नव्हे तर अकादमीच्या त्या सदस्यांचे करावे लागेल ज्यानी भाषेच्या या प्रकांडपंडिताचा उशीरा का होईना उचित गौरव केला आहे. स्थानिक लोकवाङ्मय गृहात मी तब्बल ६०० रुपये किंमतीचा 'रुजुवात' हा ग्रंथराज फक्त हाताळला होता (खरेदीसाठी त्यावेळी पुरेसे पैसे नसल्याने...) आणि त्यातही प्रा० मे०पुं० रेगे यांनी ब्लर्बवर डॉ.केळकर यांच्या अभ्यासाला केलेला सलाम वाचून काढला होता. आता अंधुकसे आठवते ते हे की 'अनेक विद्याशाखांत ज्याची पाळेमुळे विस्तारलेली आहेत अशा भाषाशास्त्राचे डॉ० अशोक केळकर हे अधिकारी पंडित आहेत' अशा स्वरूपाचे प्रा.रेगे यांचे एक वाक्य. त्यांच्या विविध विद्याशाखांतील अधिकाराकडे केवळ नजर जरी टाकली तरी भोवळ यावी इतकी विद्वत्ता "डॉ.अशोक केळकर" या नावाशी निगडित झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर केळकर पुण्यात भांडारकर रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात राहतात (पूर्ण पत्ता माहित नाही) आणि जर शक्य झाल्यास एखाद्या पुणेकर मिपा सदस्यांनी या धाग्यावरील आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोच कराव्यात ही विनंती. साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल डॉ.अशोक केळकर यांचे हार्दिक अभिनंदन. इन्द्रा

Nile 22/12/2010 - 22:55
मिपावर दत्त म्हणून उभा ठाकलो(थोडा लेट-च झालो च्यामायला!) अन चांगली बातमी वाचली. चिंतातुरजंतूंचे आभार आणि केळकरांचे अभिनंदन.

डॉ. अशोक केळकरांचं अभिनंदन. पात्र व्यक्तीला योग्य तो सन्मान मिळाला. हे नजरेस आणून देण्याबद्दल चिंतातूरजंतूंना धन्यवाद. यापुढे जाऊन मी त्यांना विनंती करतो की केळकरांनी मांडलेल्या संकल्पनाविश्वाचा थोडक्यात का होईना, पण आढावा घेऊन माझ्यासारख्या सामान्यांना कळेल अशा शब्दात मांडावा.

In reply to by राजेश घासकडवी

यापुढे जाऊन मी त्यांना विनंती करतो की केळकरांनी मांडलेल्या संकल्पनाविश्वाचा थोडक्यात का होईना, पण आढावा घेऊन माझ्यासारख्या सामान्यांना कळेल अशा शब्दात मांडावा.
भाषाविज्ञान हा काही माझ्या विशेष अभ्यासाचा प्रांत नाही. त्यापेक्षा धनंजयला सांगा :-)

In reply to by चिंतातुर जंतू

धनंजय 23/12/2010 - 21:22
माझी योग्यता नाही, पण तरी प्रयत्न करून बघतो. एखादाच लेख घेऊन बघतो - पण काही महिन्यांचा अवधी हवा... अशोक केळकरांचे लेख म्हणजे घट्ट तार्किक वीण असलेल्या "थेसिस" असतात. त्यामुळे सारांश सांगणे म्हणजे धाडसाचे आणि सम्यक-ओळखीचे काम होय. (त्यांच्याशी मतभेद व्यक्त करायचा झाला तर त्यांनी आधीच तसा मतभेद विचारात घेऊन सांगोपांग खंडन केले तर नाही ना? हे तपासून बघावे लागते...)

वाहीदा 23/12/2010 - 23:27
सर्वात आधी दुवा दिल्याबद्दल चिंजं यांचे आभार ! अशोक रा केळकर (मराठी), बशीर बद्र (काश्मिरी), राहामाथ तारीकेरे (कन्नड), केशदा महांता (आसामी) यांनाही समीक्षात्मक पुस्तकांसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. वरिल सर्व मान्यवरांचे अभिनंदन !!

डॉ. केळकर यांचे अभिनंदन. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या लिखाणाशी अल्प परिचय करून देण्याबद्दल चिंजंचे आभार. धनंजय यांच्या लेखाची वाट पहात आहे.

In reply to by रेवती

मुक्तसुनीत 22/12/2010 - 19:12
केळकरांचे अभिनंदन. - भाषेने नातेवाईक :-) "रुजवात" या केळकरांच्या अकादेमीपुरस्कारप्राप्त पुस्तकाची ओळख करून देणारा एक उत्कृष्ट लेख : http://marathiabhyasparishad.org/node/93 ...... आणि हा केळकरांबद्दलचा : http://www.loksatta.com/old/daily/20090423/pvrt23.htm ताक आमचे आणखी एक आवडते लेखक श्री. उदय प्रकाश यांनाही यंदाचा साहित्य अकादेमी पुरस्कार जाहीर झाल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. उदय प्रकाश यांच्या एका कथेची जुजबी ओळख : http://mr.upakram.org/node/2223

आजानुकर्ण 22/12/2010 - 19:28
कालच एका मिपाकराशी झालेल्या चर्चेत केळकरांबाबत कोणीच कसे बोलले नाही हा मुद्दा निघाला होता. धनंजय किंवा चिंतातूर जंतू याबाबत नक्की काहीतरी लिहितील याची खात्री होती. या निमित्ताने या पुरस्काराचाच सन्मान झाला आहे.

चिं.जं.... अभिनंदन करायचेच झाल्यास ते डॉ.अशोक केळकरांचे नव्हे तर अकादमीच्या त्या सदस्यांचे करावे लागेल ज्यानी भाषेच्या या प्रकांडपंडिताचा उशीरा का होईना उचित गौरव केला आहे. स्थानिक लोकवाङ्मय गृहात मी तब्बल ६०० रुपये किंमतीचा 'रुजुवात' हा ग्रंथराज फक्त हाताळला होता (खरेदीसाठी त्यावेळी पुरेसे पैसे नसल्याने...) आणि त्यातही प्रा० मे०पुं० रेगे यांनी ब्लर्बवर डॉ.केळकर यांच्या अभ्यासाला केलेला सलाम वाचून काढला होता. आता अंधुकसे आठवते ते हे की 'अनेक विद्याशाखांत ज्याची पाळेमुळे विस्तारलेली आहेत अशा भाषाशास्त्राचे डॉ० अशोक केळकर हे अधिकारी पंडित आहेत' अशा स्वरूपाचे प्रा.रेगे यांचे एक वाक्य. त्यांच्या विविध विद्याशाखांतील अधिकाराकडे केवळ नजर जरी टाकली तरी भोवळ यावी इतकी विद्वत्ता "डॉ.अशोक केळकर" या नावाशी निगडित झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर केळकर पुण्यात भांडारकर रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात राहतात (पूर्ण पत्ता माहित नाही) आणि जर शक्य झाल्यास एखाद्या पुणेकर मिपा सदस्यांनी या धाग्यावरील आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोच कराव्यात ही विनंती. साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल डॉ.अशोक केळकर यांचे हार्दिक अभिनंदन. इन्द्रा

Nile 22/12/2010 - 22:55
मिपावर दत्त म्हणून उभा ठाकलो(थोडा लेट-च झालो च्यामायला!) अन चांगली बातमी वाचली. चिंतातुरजंतूंचे आभार आणि केळकरांचे अभिनंदन.

डॉ. अशोक केळकरांचं अभिनंदन. पात्र व्यक्तीला योग्य तो सन्मान मिळाला. हे नजरेस आणून देण्याबद्दल चिंतातूरजंतूंना धन्यवाद. यापुढे जाऊन मी त्यांना विनंती करतो की केळकरांनी मांडलेल्या संकल्पनाविश्वाचा थोडक्यात का होईना, पण आढावा घेऊन माझ्यासारख्या सामान्यांना कळेल अशा शब्दात मांडावा.

In reply to by राजेश घासकडवी

यापुढे जाऊन मी त्यांना विनंती करतो की केळकरांनी मांडलेल्या संकल्पनाविश्वाचा थोडक्यात का होईना, पण आढावा घेऊन माझ्यासारख्या सामान्यांना कळेल अशा शब्दात मांडावा.
भाषाविज्ञान हा काही माझ्या विशेष अभ्यासाचा प्रांत नाही. त्यापेक्षा धनंजयला सांगा :-)

In reply to by चिंतातुर जंतू

धनंजय 23/12/2010 - 21:22
माझी योग्यता नाही, पण तरी प्रयत्न करून बघतो. एखादाच लेख घेऊन बघतो - पण काही महिन्यांचा अवधी हवा... अशोक केळकरांचे लेख म्हणजे घट्ट तार्किक वीण असलेल्या "थेसिस" असतात. त्यामुळे सारांश सांगणे म्हणजे धाडसाचे आणि सम्यक-ओळखीचे काम होय. (त्यांच्याशी मतभेद व्यक्त करायचा झाला तर त्यांनी आधीच तसा मतभेद विचारात घेऊन सांगोपांग खंडन केले तर नाही ना? हे तपासून बघावे लागते...)

वाहीदा 23/12/2010 - 23:27
सर्वात आधी दुवा दिल्याबद्दल चिंजं यांचे आभार ! अशोक रा केळकर (मराठी), बशीर बद्र (काश्मिरी), राहामाथ तारीकेरे (कन्नड), केशदा महांता (आसामी) यांनाही समीक्षात्मक पुस्तकांसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. वरिल सर्व मान्यवरांचे अभिनंदन !!

डॉ. केळकर यांचे अभिनंदन. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या लिखाणाशी अल्प परिचय करून देण्याबद्दल चिंजंचे आभार. धनंजय यांच्या लेखाची वाट पहात आहे.
लेखनप्रकार
भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाङ्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. म्हैसूरची भारतीय भाषा संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन लँग्वेजेस), मुंबईची राज्य मराठी विकास संस्था, पुण्याची मराठी अभ्यास परिषद अशा संस्थांमागे केळकरांची प्रेरणा आणि त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वैखरी, मध्यमा वगैरे त्यांची भाषाविषयक पुस्तकंही मराठीत यापूर्वी रसिकप्रिय झाली आहेत.

सर्व काव्य्-प्रेमींसाठी निमंत्रण

अनुप्रिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व काव्य्-प्रेमींसाठी निमंत्रण Invitation

सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।

शशिकांत ओक ·

अवलिया 05/12/2010 - 11:37
जाउ द्या हो ओक साहेब... दुर्लक्ष करा ! हल्ली हिंदू, भारतीय, संस्कृती, धर्म, पौर्वात्य ज्ञान याकडे पुर्वग्रहदुषित मनोवृत्तीने पाहुन त्यावर थुंकण्याची फॅशन विचारवंतांमधे आहे. संत एकनाथांना सुद्धा अशा प्रकारे थुंकुन अपमानित करण्यात आले होते. ज्याने केले त्याला जग विसरले. एकनाथ अजुनही कार्यरुपाने जिवंत आहेत. आपण आपले कार्य करत रहावे. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे.

विर्भत्सले निर्भत्सले असे म्हणायचे आहे का? हल्ली हिंदू, भारतीय, संस्कृती, धर्म, पौर्वात्य ज्ञान याकडे पुर्वग्रहदुषित मनोवृत्तीने पाहुन त्यावर थुंकण्याची फॅशन विचारवंतांमधे आहे. काही संदर्भ द्यावा.

अवलिया 05/12/2010 - 11:37
जाउ द्या हो ओक साहेब... दुर्लक्ष करा ! हल्ली हिंदू, भारतीय, संस्कृती, धर्म, पौर्वात्य ज्ञान याकडे पुर्वग्रहदुषित मनोवृत्तीने पाहुन त्यावर थुंकण्याची फॅशन विचारवंतांमधे आहे. संत एकनाथांना सुद्धा अशा प्रकारे थुंकुन अपमानित करण्यात आले होते. ज्याने केले त्याला जग विसरले. एकनाथ अजुनही कार्यरुपाने जिवंत आहेत. आपण आपले कार्य करत रहावे. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे.

विर्भत्सले निर्भत्सले असे म्हणायचे आहे का? हल्ली हिंदू, भारतीय, संस्कृती, धर्म, पौर्वात्य ज्ञान याकडे पुर्वग्रहदुषित मनोवृत्तीने पाहुन त्यावर थुंकण्याची फॅशन विचारवंतांमधे आहे. काही संदर्भ द्यावा.
वो तो है अलबेला । हजारों में अकेला ।।
सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।
हिऱ्याला पत्थर समजून दुर्लक्ष केले। ... बांसरीला लाकडाची पुंगळी समजून विर्भत्सले। ... ज्योतीला न पहाता वातीला पाहून हिणवले। ... गायकाच्या सुरेल तानेला - वा वाह तर म्हणाल,... नृत्याच्या लचकदार आदाकारीला ठेका तरी धराल,...

लेखन स्पर्धा २०१०

अर्धवट ·

दूरदर्शी 01/12/2010 - 16:23
गेली काही वर्षे मराठी आंतरजालाची उत्तरोत्तर प्रगती होते आहे. मराठी ब्लॉग्स, मीमराठी.नेट सारख्या मराठी सोशल नेटवर्किंग संस्थळावर अनेक मराठी जालकर नियमित लेखन करीत असतात. अनेक उत्तम ब्लॉग लेखक, लेखक मराठी आंतरजालावर प्रसिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा याबाबतची माहिती आवश्यक त्या वेगाने सर्व जालकरांपर्यंत पोहोचत नाही. सहमत त्यामुळे विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवर लिहिणारे जालकर अनेक उत्तम ब्लॉग्सबाबत अनभिज्ञ असतात, तर बहुतेक ब्लॉगर हे अशा सोशल नेटवर्किंग संस्थळावर फारसे दखलपात्र लेखन न होता ते निव्वळ वेळ घालवण्याचे कट्टे असतात असे समजतात. अगदी खरे अशीच काहीशी अनास्था विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवरील सदस्यांची एकमेकांबद्दल असू शकते. या सार्‍या भिंती पाडून विविध संकेतस्थळावरील लेखकांचे, ब्लॉगर्सचे लेखन मराठी आंतरजालावर अधिक दूरवर पोचवावे अशी इच्छा मी-मराठी.नेट च्या अनेक सदस्यांनी व्यक्त केली होती. यातून मी-मराठी.नेट नेच पुढाकार का घेऊ नये असा विचार पुढे आला. याचा पहिला टप्पा म्हणून मीमराठी.नेट व मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे आंतरजालीय ललित-लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भिंती पाडण्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि या जालावरील लेखनाच्या अभिसरणामध्ये आपला वाटा उचलावा ही विनंती आम्ही नक्की प्रयत्न करु. प्रकल्पाच्या यशासाठी शुभेच्छा व आशिर्वाद :)

दूरदर्शी 01/12/2010 - 16:23
गेली काही वर्षे मराठी आंतरजालाची उत्तरोत्तर प्रगती होते आहे. मराठी ब्लॉग्स, मीमराठी.नेट सारख्या मराठी सोशल नेटवर्किंग संस्थळावर अनेक मराठी जालकर नियमित लेखन करीत असतात. अनेक उत्तम ब्लॉग लेखक, लेखक मराठी आंतरजालावर प्रसिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा याबाबतची माहिती आवश्यक त्या वेगाने सर्व जालकरांपर्यंत पोहोचत नाही. सहमत त्यामुळे विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवर लिहिणारे जालकर अनेक उत्तम ब्लॉग्सबाबत अनभिज्ञ असतात, तर बहुतेक ब्लॉगर हे अशा सोशल नेटवर्किंग संस्थळावर फारसे दखलपात्र लेखन न होता ते निव्वळ वेळ घालवण्याचे कट्टे असतात असे समजतात. अगदी खरे अशीच काहीशी अनास्था विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवरील सदस्यांची एकमेकांबद्दल असू शकते. या सार्‍या भिंती पाडून विविध संकेतस्थळावरील लेखकांचे, ब्लॉगर्सचे लेखन मराठी आंतरजालावर अधिक दूरवर पोचवावे अशी इच्छा मी-मराठी.नेट च्या अनेक सदस्यांनी व्यक्त केली होती. यातून मी-मराठी.नेट नेच पुढाकार का घेऊ नये असा विचार पुढे आला. याचा पहिला टप्पा म्हणून मीमराठी.नेट व मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे आंतरजालीय ललित-लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भिंती पाडण्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि या जालावरील लेखनाच्या अभिसरणामध्ये आपला वाटा उचलावा ही विनंती आम्ही नक्की प्रयत्न करु. प्रकल्पाच्या यशासाठी शुभेच्छा व आशिर्वाद :)
लेखनप्रकार
नमस्कार, गेली काही वर्षे मराठी आंतरजालाची उत्तरोत्तर प्रगती होते आहे. मराठी ब्लॉग्स, मीमराठी.नेट सारख्या मराठी सोशल नेटवर्किंग संस्थळावर अनेक मराठी जालकर नियमित लेखन करीत असतात. अनेक उत्तम ब्लॉग लेखक, लेखक मराठी आंतरजालावर प्रसिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा याबाबतची माहिती आवश्यक त्या वेगाने सर्व जालकरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवर लिहिणारे जालकर अनेक उत्तम ब्लॉग्सबाबत अनभिज्ञ असतात, तर बहुतेक ब्लॉगर हे अशा सोशल नेटवर्किंग संस्थळावर फारसे दखलपात्र लेखन न होता ते निव्वळ वेळ घालवण्याचे कट्टे असतात असे समजतात.

'बाभुळझाड' एक सल!

स्पंदना ·

In reply to by नगरीनिरंजन

धमाल मुलगा 29/11/2010 - 14:45
एक बाभुळ ती काय, त्याच्या आधारानं काय सुंदर फुलवलं आहेस रसग्रहणाला. अपर्णा, एक सांग बरं, इतकं छान लिहितेस तर, तू नेहमी का नाही बरं लिहीत?

गवि 29/11/2010 - 11:46
अप्रतिम.. तीस वर्षांनी कोर्टातून सुटलेली आजोबांची शेतजमीन बघायला गेलो होतो तेव्हा आजोबा, बाबा सगळेच निकालाची वाट पाहता पाहता गेले होते वर आणि मी एकटा खाली.. तिथे सगळी बाभळीचीच झाडं. फक्त बाभूळ्..बाकी सारीच टंचाई. कसल्या आठवणी कुठे जोडल्या जातील काय माहीत.

In reply to by गवि

स्पंदना 29/11/2010 - 20:33
गवि ते झगडत होते ते त्यांच्या साठी थोडच? तुम्हाला लाभाव म्हणुनच ! कुणी स्वतःबरोबर काही घेउन नाही जात पण मुला नातवंडाची तरतुद म्हणुनच सारा खटाटोप! वेळ अन जिद्द असेल तर साफ करुन घ्या अन पिकवुन दाखवा.

स्पंदना 29/11/2010 - 20:41
धन्यवाद नगरी निरंजन, धमु भाय, पियु, प्रीत मोहर , यशोधरा, शेहरानी , लालसा, प्राजक्ता, ज्ञानराम , रेवती,अवलियाजी, गणेशा,अन पैसा अन अनामिक. लेखाच्या भावना मनापर्यंत पोहोचल्या यातच सार आल नाही का? ही कविता मला दिल्याबद्दल श्रीयुत शरदजींचे मनःपुर्वक आभार!

प्राजु 29/11/2010 - 22:47
आहाहा! किती सुंदर लिहिलं आहेस गं! मला इंदिरा संतांची 'बाभळी' कविता आठवली. लवलव हिरवी गार पालवी काट्यांची वर मोहक जाळी घमघम करीती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी.. झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे कुसर कलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागर रीती दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी बाळ-गुराखी होऊनिया मन रमते तिथे सांज सकाळी येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे अंगावरती माखून अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे.. :)

In reply to by नगरीनिरंजन

धमाल मुलगा 29/11/2010 - 14:45
एक बाभुळ ती काय, त्याच्या आधारानं काय सुंदर फुलवलं आहेस रसग्रहणाला. अपर्णा, एक सांग बरं, इतकं छान लिहितेस तर, तू नेहमी का नाही बरं लिहीत?

गवि 29/11/2010 - 11:46
अप्रतिम.. तीस वर्षांनी कोर्टातून सुटलेली आजोबांची शेतजमीन बघायला गेलो होतो तेव्हा आजोबा, बाबा सगळेच निकालाची वाट पाहता पाहता गेले होते वर आणि मी एकटा खाली.. तिथे सगळी बाभळीचीच झाडं. फक्त बाभूळ्..बाकी सारीच टंचाई. कसल्या आठवणी कुठे जोडल्या जातील काय माहीत.

In reply to by गवि

स्पंदना 29/11/2010 - 20:33
गवि ते झगडत होते ते त्यांच्या साठी थोडच? तुम्हाला लाभाव म्हणुनच ! कुणी स्वतःबरोबर काही घेउन नाही जात पण मुला नातवंडाची तरतुद म्हणुनच सारा खटाटोप! वेळ अन जिद्द असेल तर साफ करुन घ्या अन पिकवुन दाखवा.

स्पंदना 29/11/2010 - 20:41
धन्यवाद नगरी निरंजन, धमु भाय, पियु, प्रीत मोहर , यशोधरा, शेहरानी , लालसा, प्राजक्ता, ज्ञानराम , रेवती,अवलियाजी, गणेशा,अन पैसा अन अनामिक. लेखाच्या भावना मनापर्यंत पोहोचल्या यातच सार आल नाही का? ही कविता मला दिल्याबद्दल श्रीयुत शरदजींचे मनःपुर्वक आभार!

प्राजु 29/11/2010 - 22:47
आहाहा! किती सुंदर लिहिलं आहेस गं! मला इंदिरा संतांची 'बाभळी' कविता आठवली. लवलव हिरवी गार पालवी काट्यांची वर मोहक जाळी घमघम करीती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी.. झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे कुसर कलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागर रीती दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी बाळ-गुराखी होऊनिया मन रमते तिथे सांज सकाळी येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे अंगावरती माखून अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे.. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
थोरल्या आईंकडून एक म्हण ऐकली होती,' आउली सारी माया , अन बाभळी सारी छाया असावी' . मोठ आश्चर्य वाटल मला. आता आईची माया सर्वशृत आहे. अन ती कधीच कमी होत नाही हे ही तितकच खर ! पण ,छाया ? बाभळीची? थोरल्या आईंच स्पष्टीकरण मोठ मार्मिक ! "बाभळीला पान गळली तरी काट्या मुळ सावली राहते. सगळी बाभळ जरी बोडकी झाली तरी तिची सावली कायम तश्शीच राहते , असं म्हणत्यात बाय पूर्वीची माणस." थोरल्या आई कधीच कुठल्या ज्ञानाचा हक्क स्वत: जवळ ठेवीत नाहीत. 'असं म्हणत्यात बाई पूर्वीची माणस' म्हणून त्या रिकाम्या होतात. बाभळी कड पहायची नजर अगदी सर्वात पाहिला बदलली ती या म्हणी मुळ !

नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम

अरुंधती ·

नगरीनिरंजन 24/11/2010 - 15:31
कमाल! अप्रतिम काव्य आणि सुंदर भावानुवाद! विशेषतः "आणि तृप्ताने टेकविला माथा आपल्या गर्भाचे ठायी उमगले स्वप्नांचे मर्म मला ना हा परका ना अपुला कोणी मृत्युलोकीचा योगी अशीच लहर म्हणून आला असाच पळभरासाठी टेकला शेकत गर्भाची धुनी..." या ओळी कंठ रुद्ध करून गेल्या.

In reply to by नगरीनिरंजन

मनिष 24/11/2010 - 16:09
ह्याच ओळी देणार होतो. भावानुवाद खुपच छान जमलाय. अमृता प्रीतमचे मुळ काव्य वाचायल वादेल, पण भाषा समजणार नाही ती.

ढब्बू पैसा 24/11/2010 - 15:54
>>>ही कसली सूत्रकाठी? हे कसले माप? जसे काही काल मी सारी रात्र किरणांना विणत होते... भावानुवादासाठी hats off!! मूळ काव्य किती सुंदर असेल ह्याचा सारखा विचार येतोय मनात!

गणेशा 24/11/2010 - 17:02
अतिशय छान काव्य आहेत सगळी .. ८ वे काव्य तर खुप जबरदस्त आहे ...... ''हे माझं जीवन कोणत्या सरोवरांचं पाणी मी आत्ताच इथे एका हंसाला बसलेलं पाहिलं हे ही खुप आवडले

स्पा 24/11/2010 - 17:06
मुळातच, काव्य आणि त्याचे रसग्रहण वगेरे.. याबाबतीत आम्ही मुलखाचे मठ्ठ असल्याने इतके सुंदर काव्य (सगळेच म्हन्तायेत म्हणून आम्ही बी) डोक्यावरून गेले........ त्यामुळे एकही स्वप्न कळले नाही....

शुचि 24/11/2010 - 19:48
अरुंधती खूप आभार इतकं सुंदर काव्य आमच्यापर्यंत पोहोचवलस त्याबद्दल. गुरु नानक यांचे जपजी साहिब, आनंद साहिब ऐकून इतकं शांत अणि फक्त प्रसन्न वाटतं ना. त्यांच्या आईचे हे सुंदर स्वप्न, ९ मास .... अहाहा!!! अवर्णनिय. कसे तुझे आभार मानू कळत नाही. परवाच गुरु नानक जयंती झाली. अगदी समयोचित लेख लिहीला आहेस. ब्लेस यु.

अरुंधती 24/11/2010 - 21:38
नगरीनिरंजन, मूक वाचक, ढब्बू पैसा, गणेशा, स्पा, शुचि, स्वाती, जयंत, मनिष.... सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार. स्पा, जाऊ देत हो. तुम्ही तरीही वाचलात ना भावानुवाद! त्याबद्दल धन्यवाद. :-)

In reply to by अरुंधती

मी माझ्या प्रतिक्रियेत आत्ताच टाकलेली कविता टाकली होती. पण आपल्या कवितेतील भाव बघून काढून टाकली आणि त्याचा वेगळा धागा केला. एवढ्या सुंदर आणि रम्य भावनांच्या जाणिवेत मला उद्वेगाचे बोल नाही टाकावेसे वाटले.

अरुंधती 25/11/2010 - 19:58
जयंत, ती सिगरेटवाली कविता ना? हो, ती कविता उद्वेगाचे बोल बोलते खरी! अमृताच्या ह्याच कौशल्याची मला दाद द्यावीशी वाटते. तिच्या रचना प्रामाणिक असतात. मनाला भिडणार्‍या, कधी अंगावर काटा आणणार्‍या तर कधी मुलायम अनुभूती देणार्‍या. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. लालसा.... जमलं तर अमृताच्या इतर रचनाही जरूर वाचा. प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

यशोधरा 20/03/2013 - 08:50
चांगलं लिहिलं आहे. अमृता प्रीतम ह्यांच्या कवितांविषयी काय बोलावं! खामोशीकी इक नदी बहती है,ही अशीच एक नितांतसुंदर कविता आहे.

अनन्न्या 20/03/2013 - 18:59
परत परत वाचावे असे काव्य! दोन तीन वेळा वाचले आणि लक्षात आले आपण प्रतिसाद दिलाच नाही. क्षमस्व! एवढ्या चांगल्या धाग्याला प्रतिसाद न दिल्याबद्दल!!

प्यारे१ 20/03/2013 - 19:44
अप्रतिम.... बी कितीही चांगलं असलं तरी कसदार भूमीतूनच ते अधिक चांगल्या प्रकारे वाढू शकतं. सत श्री अकाल!

बहुगुणी 21/03/2013 - 01:55
अरुंधतीताई: रत्न शोधून त्याला आणखी झळाळी आणलीत, बहोत खूब! (शुचीताई: उत्खननाबद्दल खास आभार!) जगातल्या सर्वच महात्म्यांच्या/ महान स्त्रियांच्या माता-पित्यांना, आपल्या अद्वितीय मुलाला/मुलीला, for the greater good of humanity, असं आपल्यापासून सहज विलग करणं किती कठीण जात असेल? तरीही तसं करण्यात मनाचा किती मोठेपणा आणि किती मोठा त्याग असेल त्याची जाणीव झाली या खालच्या ओळी वाचल्यावरः आणि तृप्ताने टेकविला माथा आपल्या गर्भाचे ठायी उमगले स्वप्नांचे मर्म मला ना हा परका ना अपुला कोणी मृत्युलोकीचा योगी अशीच लहर म्हणून आला असाच पळभरासाठी टेकला शेकत गर्भाची धुनी... नि:संगपणा म्हणजे काय वेगळा असेल?

नगरीनिरंजन 24/11/2010 - 15:31
कमाल! अप्रतिम काव्य आणि सुंदर भावानुवाद! विशेषतः "आणि तृप्ताने टेकविला माथा आपल्या गर्भाचे ठायी उमगले स्वप्नांचे मर्म मला ना हा परका ना अपुला कोणी मृत्युलोकीचा योगी अशीच लहर म्हणून आला असाच पळभरासाठी टेकला शेकत गर्भाची धुनी..." या ओळी कंठ रुद्ध करून गेल्या.

In reply to by नगरीनिरंजन

मनिष 24/11/2010 - 16:09
ह्याच ओळी देणार होतो. भावानुवाद खुपच छान जमलाय. अमृता प्रीतमचे मुळ काव्य वाचायल वादेल, पण भाषा समजणार नाही ती.

ढब्बू पैसा 24/11/2010 - 15:54
>>>ही कसली सूत्रकाठी? हे कसले माप? जसे काही काल मी सारी रात्र किरणांना विणत होते... भावानुवादासाठी hats off!! मूळ काव्य किती सुंदर असेल ह्याचा सारखा विचार येतोय मनात!

गणेशा 24/11/2010 - 17:02
अतिशय छान काव्य आहेत सगळी .. ८ वे काव्य तर खुप जबरदस्त आहे ...... ''हे माझं जीवन कोणत्या सरोवरांचं पाणी मी आत्ताच इथे एका हंसाला बसलेलं पाहिलं हे ही खुप आवडले

स्पा 24/11/2010 - 17:06
मुळातच, काव्य आणि त्याचे रसग्रहण वगेरे.. याबाबतीत आम्ही मुलखाचे मठ्ठ असल्याने इतके सुंदर काव्य (सगळेच म्हन्तायेत म्हणून आम्ही बी) डोक्यावरून गेले........ त्यामुळे एकही स्वप्न कळले नाही....

शुचि 24/11/2010 - 19:48
अरुंधती खूप आभार इतकं सुंदर काव्य आमच्यापर्यंत पोहोचवलस त्याबद्दल. गुरु नानक यांचे जपजी साहिब, आनंद साहिब ऐकून इतकं शांत अणि फक्त प्रसन्न वाटतं ना. त्यांच्या आईचे हे सुंदर स्वप्न, ९ मास .... अहाहा!!! अवर्णनिय. कसे तुझे आभार मानू कळत नाही. परवाच गुरु नानक जयंती झाली. अगदी समयोचित लेख लिहीला आहेस. ब्लेस यु.

अरुंधती 24/11/2010 - 21:38
नगरीनिरंजन, मूक वाचक, ढब्बू पैसा, गणेशा, स्पा, शुचि, स्वाती, जयंत, मनिष.... सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार. स्पा, जाऊ देत हो. तुम्ही तरीही वाचलात ना भावानुवाद! त्याबद्दल धन्यवाद. :-)

In reply to by अरुंधती

मी माझ्या प्रतिक्रियेत आत्ताच टाकलेली कविता टाकली होती. पण आपल्या कवितेतील भाव बघून काढून टाकली आणि त्याचा वेगळा धागा केला. एवढ्या सुंदर आणि रम्य भावनांच्या जाणिवेत मला उद्वेगाचे बोल नाही टाकावेसे वाटले.

अरुंधती 25/11/2010 - 19:58
जयंत, ती सिगरेटवाली कविता ना? हो, ती कविता उद्वेगाचे बोल बोलते खरी! अमृताच्या ह्याच कौशल्याची मला दाद द्यावीशी वाटते. तिच्या रचना प्रामाणिक असतात. मनाला भिडणार्‍या, कधी अंगावर काटा आणणार्‍या तर कधी मुलायम अनुभूती देणार्‍या. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. लालसा.... जमलं तर अमृताच्या इतर रचनाही जरूर वाचा. प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

यशोधरा 20/03/2013 - 08:50
चांगलं लिहिलं आहे. अमृता प्रीतम ह्यांच्या कवितांविषयी काय बोलावं! खामोशीकी इक नदी बहती है,ही अशीच एक नितांतसुंदर कविता आहे.

अनन्न्या 20/03/2013 - 18:59
परत परत वाचावे असे काव्य! दोन तीन वेळा वाचले आणि लक्षात आले आपण प्रतिसाद दिलाच नाही. क्षमस्व! एवढ्या चांगल्या धाग्याला प्रतिसाद न दिल्याबद्दल!!

प्यारे१ 20/03/2013 - 19:44
अप्रतिम.... बी कितीही चांगलं असलं तरी कसदार भूमीतूनच ते अधिक चांगल्या प्रकारे वाढू शकतं. सत श्री अकाल!

बहुगुणी 21/03/2013 - 01:55
अरुंधतीताई: रत्न शोधून त्याला आणखी झळाळी आणलीत, बहोत खूब! (शुचीताई: उत्खननाबद्दल खास आभार!) जगातल्या सर्वच महात्म्यांच्या/ महान स्त्रियांच्या माता-पित्यांना, आपल्या अद्वितीय मुलाला/मुलीला, for the greater good of humanity, असं आपल्यापासून सहज विलग करणं किती कठीण जात असेल? तरीही तसं करण्यात मनाचा किती मोठेपणा आणि किती मोठा त्याग असेल त्याची जाणीव झाली या खालच्या ओळी वाचल्यावरः आणि तृप्ताने टेकविला माथा आपल्या गर्भाचे ठायी उमगले स्वप्नांचे मर्म मला ना हा परका ना अपुला कोणी मृत्युलोकीचा योगी अशीच लहर म्हणून आला असाच पळभरासाठी टेकला शेकत गर्भाची धुनी... नि:संगपणा म्हणजे काय वेगळा असेल?
लेखनप्रकार
अद्भुतरस! नवल, आश्चर्य, अहोऽभाव, चमत्कृती, विस्मय यांच्या विलक्षण छटा दाखविणारा, गूढत्वाकडे प्रवास करणारा, कल्पनाशक्तीला अफाट वाव देणारा हा रस. भव्यदिव्यतेचे, आकलनाच्या पलीकडील जगताचे केवळ संकेत देऊन उर्वरित प्रतिमाचित्र पूर्ण करण्याचे काम आपल्या कल्पकतेवर सोडणारा, ज्ञातापासून अज्ञाताकडे जाताना उमटणार्‍या भावभावनांचा आस्वाद घेणारा हा रस. अशीच एक अद्भुतरसाने भारलेली कविता वाचनात आली. कवितेची नायिका आहे माता तृप्ता. शीख संप्रदायाचे संस्थापक श्री गुरू नानक यांचे मातृत्व लाभलेली वत्सल स्त्री. तसे बघावयास गेले तर तृप्ता माता ही शीख संप्रदायाची आद्य जननीच!

दडपलेल्या पोह्यांची कहाणी..

प्राजु ·

In reply to by प्रभो

असुर 23/11/2010 - 21:50
प्रभ्याजीरावबाजी, तुम गप्रावो. तुझंतर विमानपण दुबै वरुन जाणार आहे! तू पत्ता घेऊन काय करतो? तू दुबैला एअरपोर्टावर पोहे-अल-दडप खा! --असुर

शुचि 23/11/2010 - 21:43
दडपे पोहे, साबुदाणा खिचडी हे माझीही वीक पॉईंट्स होते. दडपे पोहे - भरपूर शेंगदाणे, कोथींबीर घालून शिवाय भरपूर मोहरीची अन हिंग-हळदीची फोडणी दिलेले. अगदी प्रत्येक मोहरीचा दाणा चावत चावत मस्त उपभोग घेत (एंन्जॉय) खायचे. मला व्यवस्थित तळलेली पण न जळलेली मोहरी चावून खायला खूप आवडते. लेखाने या आठवणी चाळवल्या तर गेल्याच पण आईची खूप आठवण येऊ लागली आहे. लेख छान झाला आहे.

विकास 23/11/2010 - 21:59
दडपे पोहे मला देखील कुठल्याही वेळेस खायला आवडतात. लेख आवडला. फक्त दह्या बरोबरची फोडणी असलेले पोहे आवडतील का याबाबत जरा शंका येत आहे...

प्रभो 23/11/2010 - 22:03
दडपे पोहे कहाणी मस्तच.... दडपेपोहे(खरंतर गरम गरम कांदापोहासोडून सर्व पोहे) मला हाताने खायला आवडतात...चमच्याने नाही..

कौशी 23/11/2010 - 23:08
सुन्दर लिखाण प्राजुताई, वाचता.वाचता दड्पे पोह्याची चव अगदी जिभेवर अनुभवली.

रेवती 23/11/2010 - 23:09
पोहे हा प्रकार फार्फार ग्रेट आहे. मीही सगळ्याप्रकारचे पोहे दिवसातल्या कोणत्याही वेळेला खाऊ शकते. आता द. पो. करायलाच हवेत. आजकाल ना क्यालरी हा शब्द शाप वाटायला लागलेला आहे. आपण आपल्या मनानं ठरवून 'हे एवढच खायचं, ते तेवढच खायचं'....श्या...! लेख आवडलाच आवडला! पोह्यांइतकाच चवदार!

In reply to by रेवती

शाल्मली 27/11/2010 - 11:30
पोह्यासारखाच चवदार लेख ! दडपे पोहे हा माझाही अत्यंत आवडता पदार्थ आहे. त्याचबरोबर मटार पोहे, फ्लॉवर पोहे हेही आवडतात. खूप दिवसात केले नाहीत दडपे पोहे.. आता करायलाच हवेत.

प्रशु 23/11/2010 - 23:49
माझा रविवारचा आवडता नाष्टा म्हणजे पोहे. छान लेख आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचा पिल्लु बर्गर, पिझ्झा चा आग्रह न धरता पोह्यासारख्या पारंपारिक आणि आरोग्याच्या दृष्टीने चागल्या गोष्टीचा आग्रह धरतोय...

सुनील 23/11/2010 - 23:58
वा! पोह्यांइतकाच मस्त लेख! माझी व्यक्तीशः आवड म्हणजे, प्रथम कोळाचे पोहे आणि मग दडपे पोहे.

In reply to by चित्रा

छोटा डॉन 24/11/2010 - 10:04
संदीपशी सहमत ... पोह्यासारखाच मस्त मस्त लेख आहे, पोह्याइतकाच आवडला :) असेच अजुन येऊद्यात. - छोटा डॉन

दडपे पोहे माझेही फेवरिट,त्याबरोबर खमंग,चुरचुरीत सांडगी मिरची आणि मिरगुंड हवीत.. तसाच खमंग लेख, प्राजु.. स्वाती

बेसनलाडू 24/11/2010 - 04:48
दडपे पोहे म्हटले की मला कणेकरांच्या फिल्लमबाजीतले "आज तुम्हारे लिए दडपा पोहा बनाया है, वहीच दडपो!" हे सगळ्यात पहिल्यांदा आठवते. त्यानंतर दिवाळीच्या अभ्यंगस्नानानंतर फराळासोबतच्या पाच पोह्यांतले एक ते दडपे पोहे. मग शाळेतून/कॉलेजातून/कचेरीतून घरी आल्यावर पोटात भस्म्या उठलेला असताना केलेले आणि अक्षरशः दुष्काळातून उठल्यागत खाल्लेले दडपे पोहे. लेखातला फोटो बघून सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. लगेचच खावेसे वाटू लागले आहेत. लेखन आवडले, हे वेगळे सांगायला नकोच. (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

नंदन 24/11/2010 - 16:12
त्यानंतर दिवाळीच्या अभ्यंगस्नानानंतर फराळासोबतच्या पाच पोह्यांतले एक ते दडपे पोहे. मग शाळेतून/कॉलेजातून/कचेरीतून घरी आल्यावर पोटात भस्म्या उठलेला असताना केलेले आणि अक्षरशः दुष्काळातून उठल्यागत खाल्लेले दडपे पोहे. लेखातला फोटो बघून सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. लगेचच खावेसे वाटू लागले आहेत. लेखन आवडले, हे वेगळे सांगायला नकोच.
--- सहमत आहे :), लेख आवडला.

मदनबाण 24/11/2010 - 08:32
सकाळी सकाळी खादाडीवाले धागे वाचायचे पाप करु नये ते मी केले आहे... ;) शेवटी दडपे पोहे ते दडपे पोहेच..!! सेंट परसेंट सहमत... ;) आय वॉन्ट येल्लो पोहाज... आय वॉन्ट येल्लो पोहाज... आय वॉन्ट येल्लो पोहाज... ;) (खादाड)

स्पंदना 24/11/2010 - 08:37
प्राजु पोहे लेखमाला सुरु कर. मला यातला एकच प्रकार माहीत आहे, तो नारळाच पाणी शिंपुन केलेला. बाकिचे सव्विस्तर लिही ना. थांब जरा , पाणी सुतलय तोंडाला!

प्राजु 24/11/2010 - 09:18
सर्वांचे मनापासून आभार!! अपर्णा , अगं इथे पोह्यांच्या खूप पाकृ आहेत अगं. मागची पाने चाळलीस तर नक्की मिळतील. मी ही मला जसा वेळ मिळेल तश्या लिहिन. पण, माझ्या पाकृंवर फार अवलंबून राहू नको असाच (फुकटचा)सल्ला देईन. ;) हे पोहे प्रकार आहेच असा काय करणार. जरा सात्विक खायचं तर दूध-गूळ्-पोहे , दही पोहे.. पण पोहे हवेच. :) होना?

In reply to by नीधप

सुनील 24/11/2010 - 15:59
कोळाचे कसे करतात? चिंच-गूळ अधिक नारळाचे दूध यांचा कोळ बनवायचा आणि तो वाफवलेल्या पोह्यांसोबत खायचा. (कुणीतरी फोटोसहित पाकृ द्या हो!) दडप्या पोह्यासाठी पातळ पोहे वापरतात (नाहीतर दडपले जाणार नाहीत!) तर कोळासाठी मात्र जाड पोहे वापरले जातात. वसई भागात इस्ट-इंडियन (मराठी ख्रिस्ती) मंडळीत भुजिंग हा भाजलेल्या कोंबडीचे तुकडे घालून केलेला पोह्याचा सुरेख प्रकार करतात.

बद्दु 24/11/2010 - 10:56
( कागदावरचे) दडपे पोहे आवडले. असेच येउ द्या आणखी..आणि हो, तेवढे तळलेले पापड ही आणा हो....

हे पोहे दडपुन खायच्याच चवीचे असतात. त्यामुळेच बहुदा त्यांना दडपे पोहे म्हणत असावेत ;) आपली फ्यावरेट डिश आहे ही. प्राजुतै पुन्हा एकदा लिहायला लागली हे बघुन आनंद झाला. (प्राजुतै पुन्हा अ‍ॅक्टिव झाली आहे हे कोणितरी आमच्या कोदाला कळवा रे !)

रमणरमा 25/11/2010 - 00:28
तोंडाला पाणी सुटले ! आमच्या शेजारच्या काकू कोल्हापुरच्या आहेत त्यानी एकदा हळद ना टाकता केले होते नारळाच्या दुधात भिजवून... त्याची पण चव मस्त होति

गवि 25/11/2010 - 05:59
लेखाची ताकद इतकी जबरदस्त आहे की अस्मादिकांनी रात्रीच्या जेवणात ऑलरेडी चार प्लेटा भरुन दडपे पोहे दडपले आहेत.आमच्यकडेही त्यात हळद नसते. Try without it,its even better.

जयवी 25/11/2010 - 10:54
प्राजू.....तू ज्या आत्मीयतेने दडप्या पोह्यांबद्दल लिहिलं आहेस.....त्याला तोड नाही. एक सांगू...... कदाचित तुझा विश्वास बसणार नाही...... पण मी हे पोहे कधीच चाखले नाहीयेत गं. बघूया...कोणाला दया येते का माझी ;)

तिमा 25/11/2010 - 13:17
प्राजुताई, लेख उत्तम. दडपे पोहे कधीही एक प्लेटवर समाधान होतच नाही. पण त्यातही तासभर पोहून आल्यावर मग खाऊन पहा, पातेलं रिकामं कराल.

ईन्टरफेल 26/11/2010 - 21:33
काय खाता ? ताई / ......... बाजरीचभाकर अन! लाल मीरची लसुन टाकुन खाऊन बघा? कसी चटकदार लागते ति तिखट खेडवळ

निनाद 27/11/2010 - 05:40
काय झकास लिहिलय आणि चित्रे पण! अगदी भूकच लागली हे सकाळी सकाळी वाचून... आता करावे लागतील मला. :)

मस्त कलंदर 27/11/2010 - 21:28
यापूर्वी मेघनाने 'सुगरणीच्या सल्ला' मध्ये पोह्यांचे वेगवेगळे प्रकार दिले होते. त्याआधी काही धागे निघाले असतील तर माहित नाही. तेव्हा मिपा सुगरणींना आणि सुगरणांना विनंती की त्यांनी आधीच्या धाग्यात भर घालावी अथवा नवीन धागा काढून त्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या पोह्यांची पाकृ द्यावी. प्राजुला दहा प्रकारचे पोहे माहित आहेत, शाल्मलीने सांगितलेले फ्लॉवर पोहे आज पहिल्यांदाच वाचले तेव्हा अशा वेगळ्या प्रकारांची सचित्र माहिती आली तर फारच बरं होईल. त्याचं काय आहे, पोहे हा अंमळ भारीच हळवा कोपरा आहे.

In reply to by मस्त कलंदर

रेवती 27/11/2010 - 21:49
सहमत. फ्लॉवर, मटार, वांगी या भाज्या मिक्स किंवा एकेक आवडीप्रमाणे फोडणीत परतायच्या आणि पोहे नेहमीप्रमाणे करायचे. सगळे प्रकार छानच लागतात. अगदी वांगीपोहेसुद्धा! मला कोळाच्या पोह्यांची कृती माहित नाही. कोणी पायरीपायरीने देत असेल तर बरे होइल. पोहे हा माझाही हळवा कोपरा आहे. माझ्या इथे ज्या हिरव्या मिरच्या मिळतात त्या इतक्या बंडल असतात कि तिखटपणा नावालाच असतो. पण भारतात खूप छान मिरच्या मिळतात, त्याचा स्वाद मस्तच!

In reply to by प्रभो

असुर 23/11/2010 - 21:50
प्रभ्याजीरावबाजी, तुम गप्रावो. तुझंतर विमानपण दुबै वरुन जाणार आहे! तू पत्ता घेऊन काय करतो? तू दुबैला एअरपोर्टावर पोहे-अल-दडप खा! --असुर

शुचि 23/11/2010 - 21:43
दडपे पोहे, साबुदाणा खिचडी हे माझीही वीक पॉईंट्स होते. दडपे पोहे - भरपूर शेंगदाणे, कोथींबीर घालून शिवाय भरपूर मोहरीची अन हिंग-हळदीची फोडणी दिलेले. अगदी प्रत्येक मोहरीचा दाणा चावत चावत मस्त उपभोग घेत (एंन्जॉय) खायचे. मला व्यवस्थित तळलेली पण न जळलेली मोहरी चावून खायला खूप आवडते. लेखाने या आठवणी चाळवल्या तर गेल्याच पण आईची खूप आठवण येऊ लागली आहे. लेख छान झाला आहे.

विकास 23/11/2010 - 21:59
दडपे पोहे मला देखील कुठल्याही वेळेस खायला आवडतात. लेख आवडला. फक्त दह्या बरोबरची फोडणी असलेले पोहे आवडतील का याबाबत जरा शंका येत आहे...

प्रभो 23/11/2010 - 22:03
दडपे पोहे कहाणी मस्तच.... दडपेपोहे(खरंतर गरम गरम कांदापोहासोडून सर्व पोहे) मला हाताने खायला आवडतात...चमच्याने नाही..

कौशी 23/11/2010 - 23:08
सुन्दर लिखाण प्राजुताई, वाचता.वाचता दड्पे पोह्याची चव अगदी जिभेवर अनुभवली.

रेवती 23/11/2010 - 23:09
पोहे हा प्रकार फार्फार ग्रेट आहे. मीही सगळ्याप्रकारचे पोहे दिवसातल्या कोणत्याही वेळेला खाऊ शकते. आता द. पो. करायलाच हवेत. आजकाल ना क्यालरी हा शब्द शाप वाटायला लागलेला आहे. आपण आपल्या मनानं ठरवून 'हे एवढच खायचं, ते तेवढच खायचं'....श्या...! लेख आवडलाच आवडला! पोह्यांइतकाच चवदार!

In reply to by रेवती

शाल्मली 27/11/2010 - 11:30
पोह्यासारखाच चवदार लेख ! दडपे पोहे हा माझाही अत्यंत आवडता पदार्थ आहे. त्याचबरोबर मटार पोहे, फ्लॉवर पोहे हेही आवडतात. खूप दिवसात केले नाहीत दडपे पोहे.. आता करायलाच हवेत.

प्रशु 23/11/2010 - 23:49
माझा रविवारचा आवडता नाष्टा म्हणजे पोहे. छान लेख आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचा पिल्लु बर्गर, पिझ्झा चा आग्रह न धरता पोह्यासारख्या पारंपारिक आणि आरोग्याच्या दृष्टीने चागल्या गोष्टीचा आग्रह धरतोय...

सुनील 23/11/2010 - 23:58
वा! पोह्यांइतकाच मस्त लेख! माझी व्यक्तीशः आवड म्हणजे, प्रथम कोळाचे पोहे आणि मग दडपे पोहे.

In reply to by चित्रा

छोटा डॉन 24/11/2010 - 10:04
संदीपशी सहमत ... पोह्यासारखाच मस्त मस्त लेख आहे, पोह्याइतकाच आवडला :) असेच अजुन येऊद्यात. - छोटा डॉन

दडपे पोहे माझेही फेवरिट,त्याबरोबर खमंग,चुरचुरीत सांडगी मिरची आणि मिरगुंड हवीत.. तसाच खमंग लेख, प्राजु.. स्वाती

बेसनलाडू 24/11/2010 - 04:48
दडपे पोहे म्हटले की मला कणेकरांच्या फिल्लमबाजीतले "आज तुम्हारे लिए दडपा पोहा बनाया है, वहीच दडपो!" हे सगळ्यात पहिल्यांदा आठवते. त्यानंतर दिवाळीच्या अभ्यंगस्नानानंतर फराळासोबतच्या पाच पोह्यांतले एक ते दडपे पोहे. मग शाळेतून/कॉलेजातून/कचेरीतून घरी आल्यावर पोटात भस्म्या उठलेला असताना केलेले आणि अक्षरशः दुष्काळातून उठल्यागत खाल्लेले दडपे पोहे. लेखातला फोटो बघून सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. लगेचच खावेसे वाटू लागले आहेत. लेखन आवडले, हे वेगळे सांगायला नकोच. (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

नंदन 24/11/2010 - 16:12
त्यानंतर दिवाळीच्या अभ्यंगस्नानानंतर फराळासोबतच्या पाच पोह्यांतले एक ते दडपे पोहे. मग शाळेतून/कॉलेजातून/कचेरीतून घरी आल्यावर पोटात भस्म्या उठलेला असताना केलेले आणि अक्षरशः दुष्काळातून उठल्यागत खाल्लेले दडपे पोहे. लेखातला फोटो बघून सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. लगेचच खावेसे वाटू लागले आहेत. लेखन आवडले, हे वेगळे सांगायला नकोच.
--- सहमत आहे :), लेख आवडला.

मदनबाण 24/11/2010 - 08:32
सकाळी सकाळी खादाडीवाले धागे वाचायचे पाप करु नये ते मी केले आहे... ;) शेवटी दडपे पोहे ते दडपे पोहेच..!! सेंट परसेंट सहमत... ;) आय वॉन्ट येल्लो पोहाज... आय वॉन्ट येल्लो पोहाज... आय वॉन्ट येल्लो पोहाज... ;) (खादाड)

स्पंदना 24/11/2010 - 08:37
प्राजु पोहे लेखमाला सुरु कर. मला यातला एकच प्रकार माहीत आहे, तो नारळाच पाणी शिंपुन केलेला. बाकिचे सव्विस्तर लिही ना. थांब जरा , पाणी सुतलय तोंडाला!

प्राजु 24/11/2010 - 09:18
सर्वांचे मनापासून आभार!! अपर्णा , अगं इथे पोह्यांच्या खूप पाकृ आहेत अगं. मागची पाने चाळलीस तर नक्की मिळतील. मी ही मला जसा वेळ मिळेल तश्या लिहिन. पण, माझ्या पाकृंवर फार अवलंबून राहू नको असाच (फुकटचा)सल्ला देईन. ;) हे पोहे प्रकार आहेच असा काय करणार. जरा सात्विक खायचं तर दूध-गूळ्-पोहे , दही पोहे.. पण पोहे हवेच. :) होना?

In reply to by नीधप

सुनील 24/11/2010 - 15:59
कोळाचे कसे करतात? चिंच-गूळ अधिक नारळाचे दूध यांचा कोळ बनवायचा आणि तो वाफवलेल्या पोह्यांसोबत खायचा. (कुणीतरी फोटोसहित पाकृ द्या हो!) दडप्या पोह्यासाठी पातळ पोहे वापरतात (नाहीतर दडपले जाणार नाहीत!) तर कोळासाठी मात्र जाड पोहे वापरले जातात. वसई भागात इस्ट-इंडियन (मराठी ख्रिस्ती) मंडळीत भुजिंग हा भाजलेल्या कोंबडीचे तुकडे घालून केलेला पोह्याचा सुरेख प्रकार करतात.

बद्दु 24/11/2010 - 10:56
( कागदावरचे) दडपे पोहे आवडले. असेच येउ द्या आणखी..आणि हो, तेवढे तळलेले पापड ही आणा हो....

हे पोहे दडपुन खायच्याच चवीचे असतात. त्यामुळेच बहुदा त्यांना दडपे पोहे म्हणत असावेत ;) आपली फ्यावरेट डिश आहे ही. प्राजुतै पुन्हा एकदा लिहायला लागली हे बघुन आनंद झाला. (प्राजुतै पुन्हा अ‍ॅक्टिव झाली आहे हे कोणितरी आमच्या कोदाला कळवा रे !)

रमणरमा 25/11/2010 - 00:28
तोंडाला पाणी सुटले ! आमच्या शेजारच्या काकू कोल्हापुरच्या आहेत त्यानी एकदा हळद ना टाकता केले होते नारळाच्या दुधात भिजवून... त्याची पण चव मस्त होति

गवि 25/11/2010 - 05:59
लेखाची ताकद इतकी जबरदस्त आहे की अस्मादिकांनी रात्रीच्या जेवणात ऑलरेडी चार प्लेटा भरुन दडपे पोहे दडपले आहेत.आमच्यकडेही त्यात हळद नसते. Try without it,its even better.

जयवी 25/11/2010 - 10:54
प्राजू.....तू ज्या आत्मीयतेने दडप्या पोह्यांबद्दल लिहिलं आहेस.....त्याला तोड नाही. एक सांगू...... कदाचित तुझा विश्वास बसणार नाही...... पण मी हे पोहे कधीच चाखले नाहीयेत गं. बघूया...कोणाला दया येते का माझी ;)

तिमा 25/11/2010 - 13:17
प्राजुताई, लेख उत्तम. दडपे पोहे कधीही एक प्लेटवर समाधान होतच नाही. पण त्यातही तासभर पोहून आल्यावर मग खाऊन पहा, पातेलं रिकामं कराल.

ईन्टरफेल 26/11/2010 - 21:33
काय खाता ? ताई / ......... बाजरीचभाकर अन! लाल मीरची लसुन टाकुन खाऊन बघा? कसी चटकदार लागते ति तिखट खेडवळ

निनाद 27/11/2010 - 05:40
काय झकास लिहिलय आणि चित्रे पण! अगदी भूकच लागली हे सकाळी सकाळी वाचून... आता करावे लागतील मला. :)

मस्त कलंदर 27/11/2010 - 21:28
यापूर्वी मेघनाने 'सुगरणीच्या सल्ला' मध्ये पोह्यांचे वेगवेगळे प्रकार दिले होते. त्याआधी काही धागे निघाले असतील तर माहित नाही. तेव्हा मिपा सुगरणींना आणि सुगरणांना विनंती की त्यांनी आधीच्या धाग्यात भर घालावी अथवा नवीन धागा काढून त्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या पोह्यांची पाकृ द्यावी. प्राजुला दहा प्रकारचे पोहे माहित आहेत, शाल्मलीने सांगितलेले फ्लॉवर पोहे आज पहिल्यांदाच वाचले तेव्हा अशा वेगळ्या प्रकारांची सचित्र माहिती आली तर फारच बरं होईल. त्याचं काय आहे, पोहे हा अंमळ भारीच हळवा कोपरा आहे.

In reply to by मस्त कलंदर

रेवती 27/11/2010 - 21:49
सहमत. फ्लॉवर, मटार, वांगी या भाज्या मिक्स किंवा एकेक आवडीप्रमाणे फोडणीत परतायच्या आणि पोहे नेहमीप्रमाणे करायचे. सगळे प्रकार छानच लागतात. अगदी वांगीपोहेसुद्धा! मला कोळाच्या पोह्यांची कृती माहित नाही. कोणी पायरीपायरीने देत असेल तर बरे होइल. पोहे हा माझाही हळवा कोपरा आहे. माझ्या इथे ज्या हिरव्या मिरच्या मिळतात त्या इतक्या बंडल असतात कि तिखटपणा नावालाच असतो. पण भारतात खूप छान मिरच्या मिळतात, त्याचा स्वाद मस्तच!
लेखनप्रकार
"आय वॉन्ट येल्लो पोहाज फॉर लंच इन माय टिफिन, दॅट्स ईट!" पिल्लू इरेला पेटलं होतं. का? तर त्याला डब्यात पोहे हवे होते. इतके दिवस, सकाळी ७.४५ ला केलेले कांदेपोहे/बटाटे पोहे दुपारी १२.२० ला हा खाईपर्यत ते नको इतके गार होणार आणि ते ही सध्याच्या थंडीच्या दिवसांत ते हडकून जातील , नो डाऊट! या विचाराने मी त्याला डब्यात पोहे देणे टाळत होते. पण गेल्या आठवड्यात शाळेतून घरी आल्या आल्या रणशिंग फुंकलं गेलं आणि पोह्यावरून आकाश पाताळ एक झालं! "आय वॉन्ट यल्लो पोहाज.. दॅट्स इट!" पिलू हेका सोडत नव्हत आणि मी उगाचच त्याची समजूत घालायचा प्रयत्न करत होते..

पुरस्काराचा भुलभुलैया

गंगाधर मुटे ·

गंगाधर मुटे 23/11/2010 - 14:11
वरील उल्लेखीत स्पर्धांना खालीलप्रमाणे संदर्भ आहेत. पहिली स्पर्धा - एक काव्यलेखन स्पर्धा. दुसरी स्पर्धा - स्टार माझा स्पर्धा.

गणेशा 23/11/2010 - 16:23
लिखान पटले .. शेवटचा पॅरेग्राफ खरेच अस्तित्व दाखवत आहे .. बरेच कवी मी तरी प्रेक्षकांसाठी .. वाचकांसाठी मुळ आपल्या शैली पासुन दूर गेलेले पाहिले आहेत. जो मुळ पणा .. ओघवती शैली वगैरे जे काय होते ते विनाकारण मोडुन तोडुन ठसवण्याच्या नादात तो बरेच काय गमवलेला पाहिला आहे .. तुम्ही म्हणता ते खरे आहे ... कलाकाराचा खरा आनंद हा त्याच्या निर्मीतीत असला तरी ती निर्मीती आर्टीफिसियल नसली पाहिजे हे ही तितकेच महत्वाचे वाटते ... बरेच अनुभव आहेत पण आपण योग्य लिहिले आहे त्यामुळे थांबतो .. - गणेशा

धमाल मुलगा 23/11/2010 - 16:27
मुटेसाहेब, च्यायला, निदान स्पर्धेत भाग तरी घेतलात तुम्ही. लोक स्पर्धेत भाग घ्यायलाही घाबरतात अन त्या स्पर्धांमध्ये झळकणार्‍यांवर जळ जळ जळतात..त्यपरास हे बरं की हो :) बाकी, हा सारा मानवी मनाचा खेळच की. आम्ही लहानांनी अधिक काय लिहिणे? :)

गंगाधर मुटे 23/11/2010 - 14:11
वरील उल्लेखीत स्पर्धांना खालीलप्रमाणे संदर्भ आहेत. पहिली स्पर्धा - एक काव्यलेखन स्पर्धा. दुसरी स्पर्धा - स्टार माझा स्पर्धा.

गणेशा 23/11/2010 - 16:23
लिखान पटले .. शेवटचा पॅरेग्राफ खरेच अस्तित्व दाखवत आहे .. बरेच कवी मी तरी प्रेक्षकांसाठी .. वाचकांसाठी मुळ आपल्या शैली पासुन दूर गेलेले पाहिले आहेत. जो मुळ पणा .. ओघवती शैली वगैरे जे काय होते ते विनाकारण मोडुन तोडुन ठसवण्याच्या नादात तो बरेच काय गमवलेला पाहिला आहे .. तुम्ही म्हणता ते खरे आहे ... कलाकाराचा खरा आनंद हा त्याच्या निर्मीतीत असला तरी ती निर्मीती आर्टीफिसियल नसली पाहिजे हे ही तितकेच महत्वाचे वाटते ... बरेच अनुभव आहेत पण आपण योग्य लिहिले आहे त्यामुळे थांबतो .. - गणेशा

धमाल मुलगा 23/11/2010 - 16:27
मुटेसाहेब, च्यायला, निदान स्पर्धेत भाग तरी घेतलात तुम्ही. लोक स्पर्धेत भाग घ्यायलाही घाबरतात अन त्या स्पर्धांमध्ये झळकणार्‍यांवर जळ जळ जळतात..त्यपरास हे बरं की हो :) बाकी, हा सारा मानवी मनाचा खेळच की. आम्ही लहानांनी अधिक काय लिहिणे? :)
लेखनप्रकार
पुरस्काराचा भुलभुलैया “स्टार माझा” तर्फे, घेण्यात आलेल्या ब्लॉग माझा-३ स्पर्धेत मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण माझेवर प्रेम व्यक्त करून अभिनंदन केलेत त्या बद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ॠणी आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे खूपखूप आभार. भविष्यातही आपणाकडून असेच उदंड प्रेम मिळत राहील ही अपेक्षा. (संदर्भ :- http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669) शक्यतो कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. घेतलाच तर त्याचा निकाल कसाही लागो, नंबर येवो अथवा ना येवो, दोन्ही स्थितीमध्ये ना आनंद मानायचा ना दु:ख.

गुंजग्रामीचे दिवस

यकु ·

मिसळभोक्ता 23/11/2010 - 10:20
गुरुदेव दत्त !! दत्त हा देव मला फार आवडतो. ह्याची कारणे अनेक आहेत. पण काही महत्त्वाची अशी. त्याला तीन तोंडे आहेत. (काही जण म्हणतात, की त्याची तीन तोंडे ही तीन बापांमुळे आहेत, पण ते चुकीचे आहे.) त्याला खोबरे आवडते. (खोबरे छान असते) ब्रह्म्याला स्वतःला चार तोंडे आहेत. तरी दत्ताचे एक तोंड म्हणजे ब्रह्मा. म्हणजे खरे तर १:४ हे गुणोत्तर धरल्यास दत्ताला १२ तोंडे आहेत, आणि त्यामुळे रावणाच्या दहाला हरवून दत्त हा विजेता ठरतो. (कार्तिकेयाचा म्हणजे षडाननाचा बाप देखील त्याचे एक तोंड. म्हणजे तर संपलेच.) दत्त इज द विनर !!!!!

In reply to by मिसळभोक्ता

Pain 25/11/2010 - 11:59
ब्रह्मा, विष्णू आणि महेश मिळून दत्त हा अवतार झालेला आहे. त्यापैकी ब्रह्मा - ४, विष्णू -१ आणि महेश- १ अशी एकून सहा तोंडे होतात. ६१०

In reply to by Pain

पुन्हा वाचून खूप समाधान वाटले. एवढे छान निर्माण करणारा माणूस ...जाऊ देत. महेशाला ५ तोंडे. ईशान, दक्षिणामूर्ती, वामदेव, कालाग्नि ही चार तोंडे शंकराच्या मूळ तोंडाला लागलेली. पहिली दोन उजव्या बाजूला, नंतरची दोन डाव्या बाजूला. अगदी उजवीकडचे आनंदाचा (ब्लिस) वर्षाव करणारे, तर अगदी डावीकडचे प्रलयकारी. दक्षिणामूर्ती हे कृपेचा वर्षाव करणारे गुरुचे रूप. वामदेव हे कठोर गुरुचे रूप.

गवि 23/11/2010 - 10:55
ओरिजनल..ओरिजनल..म्हणजे काय? तर ते हे यशवंताचे लिखाण.. नरसोबावाडीच्या दत्ताच्या गोड पेढ्याप्रमाणे.. ती मंडपातल्या सतरंजीवरची झोप.. क्या बात क्या बात क्या बात..

यकु 23/11/2010 - 19:52
आमच्या सोबत गचके खात गुंजाला येणार्‍या सर्व वाचकांचे आभार. @ अपर्णाताई - हे गं काय? डायरेक माफी बिफी? पप्प्या म्हण मला. तेच माझं खरं नाव आहे. @ स्पा - धन्यवाद @ नगरीनिरंजनः धन्यवाद. @ नचिकेतजी - आपल्या दिलखुलास प्रतिक्रिया नेहमीच काहीतरी वेगळं लिहीण्याचा विचार जागता ठेवतात. @ चांगभलं - ती शिवी बर्‍याच दिवसानं वाचनात आली. आवडली. @ मिभो - धन्यवाद. @ प्रदीप - धन्यवाद.

धमाल मुलगा 23/11/2010 - 20:04
के व ळ अ प्र ति म लिहिलंय द्येवा! गावाकडच्या जुन्या आठवणी जागवल्या ह्या लेखानं. यशवंतबुवा, लेखणीत काय ताकद आहे तुमच्या! वाचणार्‍याला खिळवून ठेवण्याचं कसब आहे खरं! मस्तच जमलाय हा लेख. येऊ द्या आणखी.

पैसा 23/11/2010 - 20:23
एकदम खिळवून टाकणारं लिहिलं आहेस. श्लोकांसकट सगळं सगळं... तिथे गुंजीला जाऊन आल्यासारखं वाटलं. तसंच फार पूर्वी पहाटे ४ वाजता उठून काकड आरत्याना गेल्याची आठवण आली. मस्त ऐसपैस लिहिलंयस!

अर्धवटराव 24/11/2010 - 01:38
गुंजग्रामीची अगदी खरीखुरी सफर घडवलीत भाऊ... त्या ग्रामीण जीवनाच्या बाजासहीत आणि दत्तभक्तीच्या सात्वीक रसाने ओथंबलेली. गुरुमंदीराच्या कळसाला तुमचे काका नमस्कार करण्याचा प्रसंग वाचता वाचता मी देखील उत्स्फूर्तपणे हाथ जोडले... खूपच छान. थोडा आगाऊपणा/ शहाणपणा("अवांतर" म्हणवत नाहि ): इतकी छान दत्तभक्तीची परंपरा असताना तो भक्तीरस भोगायचा सोडुन कशाला उगाच मणक्यात जाळ आणि १००० किलो डोक्याच्या उद्योगाला लागलात ??? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

इतकी छान दत्तभक्तीची परंपरा असताना तो भक्तीरस भोगायचा सोडुन कशाला उगाच मणक्यात जाळ आणि १००० किलो डोक्याच्या उद्योगाला लागलात ?
हाच प्रश्न पडला! कुटं ते युजी भेटले राव... जाऊ देत. आमच्याच मणक्यात जाळ व्हायला लागायचा! सुरेख लिखाण!

रेवती 24/11/2010 - 02:56
एकटाकी छान लिहिलं आहे. मलाही नाशिकच्या काळ्यारामाला जायचो तेंव्हाचे असे काहीबाही आठवत राहिले. रामाचा रथ आला म्हणून आजी दर्शनाला पुढे गेली तर मंगळसुत्रच गेलं होतं. वाईला कृष्णामाईचा प्रसाद घ्यायला घाटावर जायचो तेही आठवलं. आमच्याकडे आजीआजोबांमुळे देवदेव भरपूर असायचा. सगळे कुळधर्म कुळाचार पाळले जायचे. रोजची परवचा अगदी आठव्या यत्तेत जाईपर्यंत सक्तीची होती. मला अजिबात आवडायचे नाही. आता माझ्या मुलाला ही सक्ती करू का नको असा प्रश्न पडतो. दत्तजयंतीचं जेवण हेही आवडीचं. म्हणजे जेवण कितीही सुग्रास असलं तरी जेवायला आवडायचं नाही पण पंगतीची मजा वेगळीच! यकुंचे लेखन बर्‍याचदा आवडते. छानच!

गुंडोपंत 24/11/2010 - 04:26
सुरेख लेखन अनेक दिवसांनी काहीतरी छान वाचायला मिळाले. डोळ्यासमोर चित्रपट उभा करण्याची जादू आहे तुमच्या शब्दात. फार आवडले. "ओ काका, आपले काळ्या-लाल्यापण आलेच आपल्यासोबत!" किंवा "आत्ता दुपारी तुच भोंगळ्यानं गंगात पोहत होता की नाही? मी पाहिलंय तुला. सांगू का बाबूकाकाला?" हे संवाद अगदी समोर घडल्या सारखे आहेत. त्यातले भोंगळ्यानं आणि 'गंगात' म्हणणे वगैरे अगदी खास. हल्ली असा उल्लेख जवळपास गेलाच आहे. त्यात मला ते जास्तच आवडले कारण आमच्या नाशकातही गंगाच! "अरे काय पप्या, झोपलास रात्री मध्येच पंचपदी चालु असताना, किती मजा आली बघ नंतर....." असे तुमचे शब्द संवाद इतक्या सहजतेने येत जातात. तुमच्या बरोबर खरोखर गुंजग्रामीची सफर झाली. यशवंतराव असे जादूभरे लेखन अजून यायला हवे. तुमच्या शब्दात ताकद आहे. दत्तकृपेने तुमच्या हातून भरपूर लिखाण घडो हीच सदिच्छा!

छोटा डॉन 24/11/2010 - 10:20
यशवंतबुवा, लेखणीत ताकद आहे राव तुमचा. छानच लिहले आहे, लेख एकदम आवडला. एखाद्या मात्तबर दिवाळी अंकात शोभुन जावा इतका उत्तम जमला आहे, बाकी वर गुंडोपंतानी लिहले आहेच बरेच काही. आपण असेच वारंवार लिहावे इतकेच म्हणतो. - छोटा डॉन

अडगळ 24/11/2010 - 10:42
लहानपण असं लख्ख आठवणार्‍यांचा प्रचंड हेवा वाटतो .आणि तितकाच आदर पण वाटतो. हे इतकं सारं लहानपणी शोषून घ्यायला मुळचंच फार संवेदनशील मन पाहिजे.ही शब्दांची वळणं , भाषेची मस्ती ही सगळी जाणतेपणीची कमाई. त्या बारक्या यशवंताला दंडवत.

यशोधरा 24/11/2010 - 11:21
सुरेख लिहिलं आहे. खूप आवडलं. खूप दिवसांनी मिपावर हा तुमचा लेख आणि "काय ध्यान आहे" हा ३ भागातला लेख, हे चांगले काही वाचायला मिळाले. धन्यवाद.

रसाळ आठवणींनी पाठकांचे 'अंगणातले आभाळ' आठवले पटकन, अजून लिहा. पुलेशु स्वाती

यकु 24/11/2010 - 14:18
@ प्रभो - धन्यवाद @ धमाल मुलगा - थैंक्यू राया @ बिका - धन्यवाद. @ पैसा - धन्यवाद. @ शुचिताई - धन्यवाद. @ अर्धवटराव - प्रॅक्टीकली काय खरं आणि काय खोटं हे बघायच्या खुमखुमीतून करून बघीतलं. पुढे भलता पसारा आहे त्यात ते कळ्लं. @ रेवती - धन्यवाद. तो चंद्रकांता सिरीयलमधला यक्कु क्रुरसिंह मला भारी आवडतो. @ गुंडोपंत - धन्यवाद. सविस्तर प्रतिक्रिया आवडली. @ प्रदीप - धन्यवाद. यशवंत पाठकांची शैली अगदी अकृत्रिम आहे. भावून जाते. शिवाय ते किर्तनकारही आहेत. त्यांचा "याने" या शब्दाचा वापर अजूनही लक्षात आहे. @ जयंतजी - धन्यवाद. @ छोटा डॉन - धन्यवाद. अरे तुम्ही लोकांनी एवढी चांगली थेट दाद वसूल करायची सोय करून दिलीय - दिवाळी अंक म्हणजे वगैरे भलत्या भानगडी असतात. @ अडगळ - भाषेची मस्ती, शब्दांची वळणं याबद्दल तुम्ही म्हटलात ते खरंय. आणि फार वर्षे नाही झाली हो या गोष्टीला - अगदी कालपर्वा म्हणजे बारा-पंधरा वर्षापूर्वीचं आहे. म्हणून आठवतं. @ यशोधरा - धन्यवाद. @ जागू - धन्यवाद. @ स्वाती दिनेश - धन्यवाद.

नंदू 25/11/2010 - 10:01
त्या संगमरवरी सभामंडपात टाकलेल्या लांबरूंद सतरंजीवर आम्हाला कधी डोळा लागत असे ते कळत नसे. पुढची सगळी पंचपदी, पदे तो हत्ती, ती अ‍ॅम्बासॅडर कार, तो मोठ्ठा घाट, त्या पंगती श्लोक यांच्या मनात भिरभिरणार्‍या प्रतिमा, आवाज, स्वप्ने यांच्या रूपानं मनासमोर गोलगोल फिरत आणि झोपेच्या गुडूप्प काळोखात नाहीशी होत.
व्वा सुंदर..लेख फारच आवडला हे वे सां न ल.

गवि 20/11/2012 - 12:52
प्रतिसादसुद्धा दृश्य केले आहेत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मैत्र 07/12/2012 - 04:20
हे तर आहेच.. पण गुंडोपंतांची ही वाक्यं वाचून काही सुचलंच नाही.. :(
यशवंतराव असे जादूभरे लेखन अजून यायला हवे. तुमच्या शब्दात ताकद आहे. दत्तकृपेने तुमच्या हातून भरपूर लिखाण घडो हीच सदिच्छा!

मिसळभोक्ता 23/11/2010 - 10:20
गुरुदेव दत्त !! दत्त हा देव मला फार आवडतो. ह्याची कारणे अनेक आहेत. पण काही महत्त्वाची अशी. त्याला तीन तोंडे आहेत. (काही जण म्हणतात, की त्याची तीन तोंडे ही तीन बापांमुळे आहेत, पण ते चुकीचे आहे.) त्याला खोबरे आवडते. (खोबरे छान असते) ब्रह्म्याला स्वतःला चार तोंडे आहेत. तरी दत्ताचे एक तोंड म्हणजे ब्रह्मा. म्हणजे खरे तर १:४ हे गुणोत्तर धरल्यास दत्ताला १२ तोंडे आहेत, आणि त्यामुळे रावणाच्या दहाला हरवून दत्त हा विजेता ठरतो. (कार्तिकेयाचा म्हणजे षडाननाचा बाप देखील त्याचे एक तोंड. म्हणजे तर संपलेच.) दत्त इज द विनर !!!!!

In reply to by मिसळभोक्ता

Pain 25/11/2010 - 11:59
ब्रह्मा, विष्णू आणि महेश मिळून दत्त हा अवतार झालेला आहे. त्यापैकी ब्रह्मा - ४, विष्णू -१ आणि महेश- १ अशी एकून सहा तोंडे होतात. ६१०

In reply to by Pain

पुन्हा वाचून खूप समाधान वाटले. एवढे छान निर्माण करणारा माणूस ...जाऊ देत. महेशाला ५ तोंडे. ईशान, दक्षिणामूर्ती, वामदेव, कालाग्नि ही चार तोंडे शंकराच्या मूळ तोंडाला लागलेली. पहिली दोन उजव्या बाजूला, नंतरची दोन डाव्या बाजूला. अगदी उजवीकडचे आनंदाचा (ब्लिस) वर्षाव करणारे, तर अगदी डावीकडचे प्रलयकारी. दक्षिणामूर्ती हे कृपेचा वर्षाव करणारे गुरुचे रूप. वामदेव हे कठोर गुरुचे रूप.

गवि 23/11/2010 - 10:55
ओरिजनल..ओरिजनल..म्हणजे काय? तर ते हे यशवंताचे लिखाण.. नरसोबावाडीच्या दत्ताच्या गोड पेढ्याप्रमाणे.. ती मंडपातल्या सतरंजीवरची झोप.. क्या बात क्या बात क्या बात..

यकु 23/11/2010 - 19:52
आमच्या सोबत गचके खात गुंजाला येणार्‍या सर्व वाचकांचे आभार. @ अपर्णाताई - हे गं काय? डायरेक माफी बिफी? पप्प्या म्हण मला. तेच माझं खरं नाव आहे. @ स्पा - धन्यवाद @ नगरीनिरंजनः धन्यवाद. @ नचिकेतजी - आपल्या दिलखुलास प्रतिक्रिया नेहमीच काहीतरी वेगळं लिहीण्याचा विचार जागता ठेवतात. @ चांगभलं - ती शिवी बर्‍याच दिवसानं वाचनात आली. आवडली. @ मिभो - धन्यवाद. @ प्रदीप - धन्यवाद.

धमाल मुलगा 23/11/2010 - 20:04
के व ळ अ प्र ति म लिहिलंय द्येवा! गावाकडच्या जुन्या आठवणी जागवल्या ह्या लेखानं. यशवंतबुवा, लेखणीत काय ताकद आहे तुमच्या! वाचणार्‍याला खिळवून ठेवण्याचं कसब आहे खरं! मस्तच जमलाय हा लेख. येऊ द्या आणखी.

पैसा 23/11/2010 - 20:23
एकदम खिळवून टाकणारं लिहिलं आहेस. श्लोकांसकट सगळं सगळं... तिथे गुंजीला जाऊन आल्यासारखं वाटलं. तसंच फार पूर्वी पहाटे ४ वाजता उठून काकड आरत्याना गेल्याची आठवण आली. मस्त ऐसपैस लिहिलंयस!

अर्धवटराव 24/11/2010 - 01:38
गुंजग्रामीची अगदी खरीखुरी सफर घडवलीत भाऊ... त्या ग्रामीण जीवनाच्या बाजासहीत आणि दत्तभक्तीच्या सात्वीक रसाने ओथंबलेली. गुरुमंदीराच्या कळसाला तुमचे काका नमस्कार करण्याचा प्रसंग वाचता वाचता मी देखील उत्स्फूर्तपणे हाथ जोडले... खूपच छान. थोडा आगाऊपणा/ शहाणपणा("अवांतर" म्हणवत नाहि ): इतकी छान दत्तभक्तीची परंपरा असताना तो भक्तीरस भोगायचा सोडुन कशाला उगाच मणक्यात जाळ आणि १००० किलो डोक्याच्या उद्योगाला लागलात ??? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

इतकी छान दत्तभक्तीची परंपरा असताना तो भक्तीरस भोगायचा सोडुन कशाला उगाच मणक्यात जाळ आणि १००० किलो डोक्याच्या उद्योगाला लागलात ?
हाच प्रश्न पडला! कुटं ते युजी भेटले राव... जाऊ देत. आमच्याच मणक्यात जाळ व्हायला लागायचा! सुरेख लिखाण!

रेवती 24/11/2010 - 02:56
एकटाकी छान लिहिलं आहे. मलाही नाशिकच्या काळ्यारामाला जायचो तेंव्हाचे असे काहीबाही आठवत राहिले. रामाचा रथ आला म्हणून आजी दर्शनाला पुढे गेली तर मंगळसुत्रच गेलं होतं. वाईला कृष्णामाईचा प्रसाद घ्यायला घाटावर जायचो तेही आठवलं. आमच्याकडे आजीआजोबांमुळे देवदेव भरपूर असायचा. सगळे कुळधर्म कुळाचार पाळले जायचे. रोजची परवचा अगदी आठव्या यत्तेत जाईपर्यंत सक्तीची होती. मला अजिबात आवडायचे नाही. आता माझ्या मुलाला ही सक्ती करू का नको असा प्रश्न पडतो. दत्तजयंतीचं जेवण हेही आवडीचं. म्हणजे जेवण कितीही सुग्रास असलं तरी जेवायला आवडायचं नाही पण पंगतीची मजा वेगळीच! यकुंचे लेखन बर्‍याचदा आवडते. छानच!

गुंडोपंत 24/11/2010 - 04:26
सुरेख लेखन अनेक दिवसांनी काहीतरी छान वाचायला मिळाले. डोळ्यासमोर चित्रपट उभा करण्याची जादू आहे तुमच्या शब्दात. फार आवडले. "ओ काका, आपले काळ्या-लाल्यापण आलेच आपल्यासोबत!" किंवा "आत्ता दुपारी तुच भोंगळ्यानं गंगात पोहत होता की नाही? मी पाहिलंय तुला. सांगू का बाबूकाकाला?" हे संवाद अगदी समोर घडल्या सारखे आहेत. त्यातले भोंगळ्यानं आणि 'गंगात' म्हणणे वगैरे अगदी खास. हल्ली असा उल्लेख जवळपास गेलाच आहे. त्यात मला ते जास्तच आवडले कारण आमच्या नाशकातही गंगाच! "अरे काय पप्या, झोपलास रात्री मध्येच पंचपदी चालु असताना, किती मजा आली बघ नंतर....." असे तुमचे शब्द संवाद इतक्या सहजतेने येत जातात. तुमच्या बरोबर खरोखर गुंजग्रामीची सफर झाली. यशवंतराव असे जादूभरे लेखन अजून यायला हवे. तुमच्या शब्दात ताकद आहे. दत्तकृपेने तुमच्या हातून भरपूर लिखाण घडो हीच सदिच्छा!

छोटा डॉन 24/11/2010 - 10:20
यशवंतबुवा, लेखणीत ताकद आहे राव तुमचा. छानच लिहले आहे, लेख एकदम आवडला. एखाद्या मात्तबर दिवाळी अंकात शोभुन जावा इतका उत्तम जमला आहे, बाकी वर गुंडोपंतानी लिहले आहेच बरेच काही. आपण असेच वारंवार लिहावे इतकेच म्हणतो. - छोटा डॉन

अडगळ 24/11/2010 - 10:42
लहानपण असं लख्ख आठवणार्‍यांचा प्रचंड हेवा वाटतो .आणि तितकाच आदर पण वाटतो. हे इतकं सारं लहानपणी शोषून घ्यायला मुळचंच फार संवेदनशील मन पाहिजे.ही शब्दांची वळणं , भाषेची मस्ती ही सगळी जाणतेपणीची कमाई. त्या बारक्या यशवंताला दंडवत.

यशोधरा 24/11/2010 - 11:21
सुरेख लिहिलं आहे. खूप आवडलं. खूप दिवसांनी मिपावर हा तुमचा लेख आणि "काय ध्यान आहे" हा ३ भागातला लेख, हे चांगले काही वाचायला मिळाले. धन्यवाद.

रसाळ आठवणींनी पाठकांचे 'अंगणातले आभाळ' आठवले पटकन, अजून लिहा. पुलेशु स्वाती

यकु 24/11/2010 - 14:18
@ प्रभो - धन्यवाद @ धमाल मुलगा - थैंक्यू राया @ बिका - धन्यवाद. @ पैसा - धन्यवाद. @ शुचिताई - धन्यवाद. @ अर्धवटराव - प्रॅक्टीकली काय खरं आणि काय खोटं हे बघायच्या खुमखुमीतून करून बघीतलं. पुढे भलता पसारा आहे त्यात ते कळ्लं. @ रेवती - धन्यवाद. तो चंद्रकांता सिरीयलमधला यक्कु क्रुरसिंह मला भारी आवडतो. @ गुंडोपंत - धन्यवाद. सविस्तर प्रतिक्रिया आवडली. @ प्रदीप - धन्यवाद. यशवंत पाठकांची शैली अगदी अकृत्रिम आहे. भावून जाते. शिवाय ते किर्तनकारही आहेत. त्यांचा "याने" या शब्दाचा वापर अजूनही लक्षात आहे. @ जयंतजी - धन्यवाद. @ छोटा डॉन - धन्यवाद. अरे तुम्ही लोकांनी एवढी चांगली थेट दाद वसूल करायची सोय करून दिलीय - दिवाळी अंक म्हणजे वगैरे भलत्या भानगडी असतात. @ अडगळ - भाषेची मस्ती, शब्दांची वळणं याबद्दल तुम्ही म्हटलात ते खरंय. आणि फार वर्षे नाही झाली हो या गोष्टीला - अगदी कालपर्वा म्हणजे बारा-पंधरा वर्षापूर्वीचं आहे. म्हणून आठवतं. @ यशोधरा - धन्यवाद. @ जागू - धन्यवाद. @ स्वाती दिनेश - धन्यवाद.

नंदू 25/11/2010 - 10:01
त्या संगमरवरी सभामंडपात टाकलेल्या लांबरूंद सतरंजीवर आम्हाला कधी डोळा लागत असे ते कळत नसे. पुढची सगळी पंचपदी, पदे तो हत्ती, ती अ‍ॅम्बासॅडर कार, तो मोठ्ठा घाट, त्या पंगती श्लोक यांच्या मनात भिरभिरणार्‍या प्रतिमा, आवाज, स्वप्ने यांच्या रूपानं मनासमोर गोलगोल फिरत आणि झोपेच्या गुडूप्प काळोखात नाहीशी होत.
व्वा सुंदर..लेख फारच आवडला हे वे सां न ल.

गवि 20/11/2012 - 12:52
प्रतिसादसुद्धा दृश्य केले आहेत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मैत्र 07/12/2012 - 04:20
हे तर आहेच.. पण गुंडोपंतांची ही वाक्यं वाचून काही सुचलंच नाही.. :(
यशवंतराव असे जादूभरे लेखन अजून यायला हवे. तुमच्या शब्दात ताकद आहे. दत्तकृपेने तुमच्या हातून भरपूर लिखाण घडो हीच सदिच्छा!
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी.

एखादा झकास लेख....

अर्धवट ·

धनंजय 21/11/2010 - 22:16
झकास जमला आहे. (ओघात वाटेल तिथे वाहाणारे हे असे लेखन रंजक करणे म्हणजे कौशल्याची कसोटी असते. अशा प्रकारे पूर्ण दीर्घकथा किंवा कादंबरी लिहिण्याचे धाडस थोड्याच लेखकांनी केले आहे, धाडस करून यश मिळवणारे क्वचितच!)

अनुप्रिया 21/11/2010 - 23:59
क्या बात है ! अगदि मनातले बोललात.....काही वेळा रंगांचे फटकारे कॅनव्हासवर मारावेत पण मनासारख चित्रच न उमटाव असही होत किंवा काढायच होत एक आणि झाल वेगळच चित्र अशी ही गत होते. विचारानी मन वेडावत, भांबावत आणि मग वेगवेगळे रंगांचे फटकारे उमटत जातात कधी सुसुत्र कधी विचित्र. सगळच अर्ध्या उमललेल्या कळीसारख कधी स्वप्नवत कधी बोचलेला एखाद काटा . सगळ सुरळीत बसल असत तर झाला असता की एक छानसा लेख

धनंजय 21/11/2010 - 22:16
झकास जमला आहे. (ओघात वाटेल तिथे वाहाणारे हे असे लेखन रंजक करणे म्हणजे कौशल्याची कसोटी असते. अशा प्रकारे पूर्ण दीर्घकथा किंवा कादंबरी लिहिण्याचे धाडस थोड्याच लेखकांनी केले आहे, धाडस करून यश मिळवणारे क्वचितच!)

अनुप्रिया 21/11/2010 - 23:59
क्या बात है ! अगदि मनातले बोललात.....काही वेळा रंगांचे फटकारे कॅनव्हासवर मारावेत पण मनासारख चित्रच न उमटाव असही होत किंवा काढायच होत एक आणि झाल वेगळच चित्र अशी ही गत होते. विचारानी मन वेडावत, भांबावत आणि मग वेगवेगळे रंगांचे फटकारे उमटत जातात कधी सुसुत्र कधी विचित्र. सगळच अर्ध्या उमललेल्या कळीसारख कधी स्वप्नवत कधी बोचलेला एखाद काटा . सगळ सुरळीत बसल असत तर झाला असता की एक छानसा लेख
लेखनविषय:
लेखनप्रकार
रोज दिवसभर काहीतरी सुचत असतं, आज थोडं यावर लिहुया असंही मनाशी म्हणतोही तेव्हा... एखाद्या क्षणी हे अगदी उजळपणे जाणवतं की.. अरे.. हा... हाच.. हाच तर क्षण खूप सकस आहे.. खोल आहे.. किती उत्कट आहे.. आपल्या मित्रांना सांगायलाच हवा.. उलगडायलाच हवा निवांतपणे.. मनात नोंदही होते तशी पण.. पण... पण एक प्रॉब्लेम होतो.. हल्ली काही लिहायला घेतलं तर पुर्णच करता येत नाही... काहीतरी विचार घेउन कळफलक समोर घ्यावा... तर दोन चार वाक्यं लिहून होतात.. त्यापुढंच वाक्य लिहिता लिहिता विचारांची मालीका कुठेतरी भरकटत जाते.. धडाडती फास्ट ट्रेन.. सुसाट वेगाने रूळ बदलते.. मनाच्या अवकाशात असंख्य रंग उधळले जातात..