मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कालाय तस्मै नम:

यकु ·

रामपुरी 24/02/2012 - 06:35
काळ हा नेहेमीच सापेक्ष असतो ( पहा: सापेक्षतेचा सिद्धांत). पण काळ हा अनंत आहे किंवा नाही याबाबत मतभेद असू शकतील. ज्याप्रमाणे तो कुठेतरी सुरू झाला आहे त्याचप्रमाणे त्याचा कुठेतरी अंतही असेल. मग त्याला अनंत म्हणता येणार नाही. आता काळ ही संकल्पना आपल्या आयुष्याच्या भोवतीच फिरत असल्याने प्रत्येक प्राणिमात्र हा त्याला भासणारी काळाची गती हीच सत्य मानून चालत असेल तर त्यात चूक काहीच नाही. शेवटी "आपण मेलो जग बुडाले". :) तेंव्हा मी तरी या सगळ्या विचारात वेळ घालवत नाही. "येईल तो दिन माझा" बस्स... ( लेखातून सांगायचा मुद्दा नक्की हाच आहे काय? नसेल तर "टप्पा खाके गेंद उपरसे चली गयी")

रामपुरि यांचेशी सहमत... :-) अवांतर-यक्कू तुंम्ही या असल्या गूढ गोष्टीत शिरू नका हो... आंम्ही इंदौरला येतो,तुंम्ही पुण्याला या,,,धिंगाणा घालुन काळावर ही असली मोहोर उमटवू...हा फुकाचा कालापव्यय नका करु,आपल्या सारख्या सज्जन माणसानी या असल्या गुहेत शिरणं बरं नाही...

असुर 24/02/2012 - 15:33
कालाय तस्मै नम: खरं हो बरिक!! पहाटे/सकाळी, "२ मिनिट अजून डुलकी काढू एक", असं म्हणून लोळतो तर त्या २ मिनिटात १५ मिनिट होऊन गेलेले असतात, आणि मग मरणाची धावपळ होते. तेच कालेजात/हापिसात डोळे मिटून पाच मिनिट वाट पाहीली तर फक्त एखादाच मिनिट झालेला असतो. :-) काळ आपल्या नकळतच स्वत:ची गती घेऊन निघाला आहे यकु, आपण त्यासमोर कोण? बाकी डोक्याला षॉट लावून घेणेत आलेले आहे. --असुर

कवितानागेश 24/02/2012 - 16:03
एका क्षणात मनःपटलावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या; पण सगळ्या लिहिता येणार नाहीत. माझी 'काळाची' जाणीव इतकी सूक्ष्म नै ना.... :( अशा विषयांवर "वैज्ञानिक" म्हणवल्या जाणार्‍या द्रुष्टीकोनातून जरी लिहिले तरी आकाशातून बोळेवृष्टी होईल! :) अवांतरः १. रात्रीचे झोपत नै का हो तुम्ही? :P २. अय्या!! तुम्ही "सायन्स स्टुडंट" नाही? ;) आइनस्टाईनला माहिती होते, 'काळ' कसा बदलतो ते...

सस्नेह 24/02/2012 - 16:17
काळ हा सापेक्ष असतो खरच. काळाची खरी गणती मनातच असते. प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणाऱ्यांना काळाची मुळीच तमा नसते. परवा मी एका आरोग्यविषयक मासिकात असं वाचलं कि काळाचे भान विसरलेल्या लोकांचे आयुर्मान दीर्घ असते. म्हणजे काळवेळ विसरून कार्यात रमलेले किंवा ध्यानधारणा करणारे वगैरे. इतकंच नव्हे तर एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या सर्वेक्षणा नुसार ज्या वेडयांचे काळभान हरवले आहे अशांचे वय वाढूनही शरीर तरुणच राहिले आहे असे आढळून आले. तेव्हा काळाचा विचार न करता जगा..म्हणजे चिरतरुण राहाल.....

In reply to by सस्नेह

@इतकंच नव्हे तर एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या सर्वेक्षणा नुसार ज्या वेडयांचे काळभान हरवले आहे अशांचे वय वाढूनही शरीर तरुणच राहिले आहे असे आढळून आले.>>> द्येवा,,,मले येडा कर ;-)

मी-सौरभ 24/02/2012 - 16:23
धाग्यातलं पहील वाक्य वाचल्यावर डायरेट प्रतिक्रिया वाचल्या.. डोक्याला शॉट लावून घ्यायचा नसल्याने धागा वाचला नाही :) बाकी अत्रुप्त आत्म्याशी सहमत :D

चौकटराजा 24/02/2012 - 16:28
आपल्या वावराला कशाचा आधार असतो. हे काय विचारण झालं ? आपल्या वावराखाली माती त्या खाली दगड त्या खाली क्र्स्ट मेंटल का कायते त्या खाली तप्त लाव्हा रस ! लई बहारदार रचना हाय आपल्या वावराची ! कारन व्होल वावर आपलं असतं ते त्याच आपलं असणं हे काल सापेक्श असतं. सात बाराचा उतारा बदलला की वावर दुसर्‍याचं होत> याला म्हणतात कालाला तिरका छेद जाणे. मग दिशा विरघळतात. नंतर आपण व काळ एकाच गतीने थांबू वा पळू लागतो. सापेक्षता काळ्या विवरात खेचून घेतली जाते. मग बिंदूला लाबी रूंदी जाडी प्राप्त होते पण काळाचा माहिमा बिंदूच अस्तित्व च नष्ट होते. मग रेषा अंतर्धान पावतात . प्रतलाला ताण निर्माण होऊन ते फाटू लागते. घन आकार अक्राळ विक्राळ होऊन द्विमितीत परिवर्तित होतो.

मूकवाचक 24/02/2012 - 17:02
दाद द्यावी असे शैलीदार लिखाण ... अवान्तरः जाणीव नेणीव भगवंती नाही , उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा , तेथे कळिकाळाचा रीघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांसी , ते जीवजंतूसीं केवी कळे हे आठवले ...

दादा कोंडके 24/02/2012 - 17:47
"काळ हा सापेक्ष असतो" असं नुसतं म्हणायला ठिकय, पण ते अगदी आतून कळलं की च्यायला आख्खा दिवस वाईट जातो. :) गुरुत्वाकर्षणामुळे आणि गतीमुळे काळाची गती कशी बदलते ते आईनस्टाईनचं समीकरण समजून घेताना असाच डोक्याला शॉट लागला होता. पण अशा अवैज्ञानीक दृष्टीकोनातून विचार केला नव्हता.

नंदन 24/02/2012 - 18:39
लेख आवडला. वरील प्रतिक्रियांत मांडलेल्या सापेक्षतेच्या मुद्द्याबद्दलही सहमत आहे.
कारण काळाच्या नैसर्गिक गतीच्या वेगानं जायचं म्हटलं तर त्यात दरक्षणी अनंत पैलू असलेल्या लाखो प्रतिमा निर्माण होत असतात. आणि आपण आपल्या स्वत:च्या काळाच्या उलटण्‍याच्या वेगानं जात असल्यानं त्यातल्या काही प्रतिमाच आपल्या नजरेस पडतात. आपली स्वत:ची काळाची व्याख्या असलेली गती काळाच्या नैसर्गिक गतीशी नेहमीच विसंगत असते. त्यामुळे फारसं वेगळं काही दिसत नाही. त्याच त्याच प्रतिमा पाहून जीव कंटाळतो. प्रत्यक्षात आजूबाजूला मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिमांची ये-जा सुरु असते. आणि आपण काही प्रतिमाच पुन्हा पुन्हा उलटून पहात असतो.
हे जवळजवळ विश्वरुपदर्शनाचा ध्यास घेतल्यासारखंच. थोड्या निराळ्या संदर्भात, ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीचा "हे अपार कैसेनि कवळावे । महातेज कवणें धवळावे । गगन मुठीं सुवावे । मशके केवीं " हा श्लोक आठवला. ती मर्यादा स्वीकारणं भाग आहे. (लेखाच्या संदर्भातच, पण थोडे अवांतर लिहिण्याचं स्वातंत्र्य घेऊन लिहितो) तसं पाहिलं तर, प्रत्येक माणसाचे आयुष्य ही त्याच्यापुरती का होईना - पण छोट्या, छोट्या अनन्यसाधारण घटनांची एक साखळी असते. जितक्या बारकाईने त्या साखळीकडे पहावे, तितक्याच स्पष्टपणे त्यामागचे 'विश्वाचे आर्त' एखाद्या प्रतिभावंताला उलगडत जातं. 'व्हॉट इज मोस्ट पर्सनल, इज मोस्ट युनिव्हर्सल' असं ह्या प्रक्रियेबद्दल म्हणता येईल.

In reply to by नंदन

सीताकांतस्मरण जयजयराम!! बोला येशा आणि नंद्या, हऽऽरी विठ्ठ्ल!!! काय ही तरूण मुलं! मिसळ खावी, थोडकी मदिरा (झेपत असल्यास) प्यावी, सुंदर पोरी पटवाव्यात, मनसोक्त भटकावं.... हे सगळं सोडून या वयांत ही कसली धुनी पेटवून बसलेत? श्या!!! -पिडांकाका किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी | भजी जो खाई सारखी, अखंडित || :)

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 25/02/2012 - 00:43
हा हा हा, धुनी नाय हो. आता मार्दी ग्रा झाल्यानंतर, अ‍ॅश वेनस्डेच्या टेम्पररी वैराग्याचा परिणाम ;)

इतकंच नव्हे तर एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या सर्वेक्षणा नुसार ज्या वेडयांचे काळभान हरवले आहे अशांचे वय वाढूनही शरीर तरुणच राहिले आहे असे आढळून आले. तेव्हा काळाचा विचार न करता जगा..म्हणजे चिरतरुण राहाल..... हे बाकी खरे आहे हं. किती आयुष्य गेले, किती राहिले याची गणती करण्यात वेळ दवडण्यापेक्षा चालू घडीचा विचार करावा लागतो. लेख छोटा, आशय मोठा!

मन१ 25/02/2012 - 09:05
असे विचारधन सह्सा काही विशिष्ट प्रकरचे तीर्थप्राशन केल्यावर होते असे निरिक्षणातून सांगू इछितो.

नगरीनिरंजन 25/02/2012 - 14:06
फारच गहन विषय! संतवाङ्मय आणि अध्यात्माचा अभ्यास नसल्याने संतमहात्म्यांनी काय म्हटलंय ते माहित नाही पण "काळ" या संज्ञेची व्याख्या आधुनिक विज्ञानात तरी अजून कोणीही करू शकलेले नाही. असे असताना आमच्यासारखे पामर काय बोलणार? नॅनोटेक्नॉलॉजीची मेढ रोवणारा रिचर्ड फेनमन म्हणतो,"Don't even ask me. It's just too hard to think about." खुद्द काळाच्या सापेक्षगतीचा सिद्धांत मांडणार्‍या आईनस्टाईनने भूतकाळ आणि भविष्यकाळ हे निव्वळ भासच आहेत असं म्हणून ठेवलं आहे. मुळात काळ नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही की तो निव्वळ एक भास आहे यावर अजून एकमत झालेले नाही. प्रयोगशाळेत असे एकही उपकरण नाही जे काळाचा "नैसर्गिक" प्रवाह मोजू शकेल. कारण साधं आहे, जे नैसर्गिकरीत्या अस्तित्वात आहे की नाही हेच माहित नाही ते मोजणार कसं? त्यामुळे जी काय काळाची गती आहे ती आपलीच काळाची गती आहे, काळाची नैसर्गिक गती असा प्रकार अस्तित्वातच नाही. काळ वाहतो आहे हा जो प्रत्येकाचा भास असतो, त्याच भासात गतीचा भासही अंतर्भूत आहे. या भासमान काळाचे जितके छोटे-छोटे तुकडे कराल तितका त्याचा वेग जास्त वाटतो. आदिम काळात माणसासाठी काळ चक्रीय होता. ऋतुमानाप्रमाणे हा भास मोजला जायचा त्यामुळे काळाची गती कमी वाटत असेल. हळूहळू ऋतुंचे महिने, महिन्यांचे दिवस, दिवसाचे तास, तासांचे मिनिट आणि मिनिटांचे सेकंद करत आपण या भासाचे इतके छोटे तुकडे केलेत की काळ सतत वाहतोच आहे आणि आता जास्त वेगाने वाहतो आहे असे वाटते. त्यामुळे,
तर मूळ मुद्दा आहे काळाच्या नैसर्गिक आणि काळाच्या आपल्या या दोन गतींचा
या तुमच्या वाक्यात दोन गती मांडल्या असल्या तरी त्यातली एक (आपली) सापेक्ष आहे आणि दुसरी (नैसर्गिक) अस्तित्वातच नाही.

रामपुरी 24/02/2012 - 06:35
काळ हा नेहेमीच सापेक्ष असतो ( पहा: सापेक्षतेचा सिद्धांत). पण काळ हा अनंत आहे किंवा नाही याबाबत मतभेद असू शकतील. ज्याप्रमाणे तो कुठेतरी सुरू झाला आहे त्याचप्रमाणे त्याचा कुठेतरी अंतही असेल. मग त्याला अनंत म्हणता येणार नाही. आता काळ ही संकल्पना आपल्या आयुष्याच्या भोवतीच फिरत असल्याने प्रत्येक प्राणिमात्र हा त्याला भासणारी काळाची गती हीच सत्य मानून चालत असेल तर त्यात चूक काहीच नाही. शेवटी "आपण मेलो जग बुडाले". :) तेंव्हा मी तरी या सगळ्या विचारात वेळ घालवत नाही. "येईल तो दिन माझा" बस्स... ( लेखातून सांगायचा मुद्दा नक्की हाच आहे काय? नसेल तर "टप्पा खाके गेंद उपरसे चली गयी")

रामपुरि यांचेशी सहमत... :-) अवांतर-यक्कू तुंम्ही या असल्या गूढ गोष्टीत शिरू नका हो... आंम्ही इंदौरला येतो,तुंम्ही पुण्याला या,,,धिंगाणा घालुन काळावर ही असली मोहोर उमटवू...हा फुकाचा कालापव्यय नका करु,आपल्या सारख्या सज्जन माणसानी या असल्या गुहेत शिरणं बरं नाही...

असुर 24/02/2012 - 15:33
कालाय तस्मै नम: खरं हो बरिक!! पहाटे/सकाळी, "२ मिनिट अजून डुलकी काढू एक", असं म्हणून लोळतो तर त्या २ मिनिटात १५ मिनिट होऊन गेलेले असतात, आणि मग मरणाची धावपळ होते. तेच कालेजात/हापिसात डोळे मिटून पाच मिनिट वाट पाहीली तर फक्त एखादाच मिनिट झालेला असतो. :-) काळ आपल्या नकळतच स्वत:ची गती घेऊन निघाला आहे यकु, आपण त्यासमोर कोण? बाकी डोक्याला षॉट लावून घेणेत आलेले आहे. --असुर

कवितानागेश 24/02/2012 - 16:03
एका क्षणात मनःपटलावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या; पण सगळ्या लिहिता येणार नाहीत. माझी 'काळाची' जाणीव इतकी सूक्ष्म नै ना.... :( अशा विषयांवर "वैज्ञानिक" म्हणवल्या जाणार्‍या द्रुष्टीकोनातून जरी लिहिले तरी आकाशातून बोळेवृष्टी होईल! :) अवांतरः १. रात्रीचे झोपत नै का हो तुम्ही? :P २. अय्या!! तुम्ही "सायन्स स्टुडंट" नाही? ;) आइनस्टाईनला माहिती होते, 'काळ' कसा बदलतो ते...

सस्नेह 24/02/2012 - 16:17
काळ हा सापेक्ष असतो खरच. काळाची खरी गणती मनातच असते. प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणाऱ्यांना काळाची मुळीच तमा नसते. परवा मी एका आरोग्यविषयक मासिकात असं वाचलं कि काळाचे भान विसरलेल्या लोकांचे आयुर्मान दीर्घ असते. म्हणजे काळवेळ विसरून कार्यात रमलेले किंवा ध्यानधारणा करणारे वगैरे. इतकंच नव्हे तर एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या सर्वेक्षणा नुसार ज्या वेडयांचे काळभान हरवले आहे अशांचे वय वाढूनही शरीर तरुणच राहिले आहे असे आढळून आले. तेव्हा काळाचा विचार न करता जगा..म्हणजे चिरतरुण राहाल.....

In reply to by सस्नेह

@इतकंच नव्हे तर एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या सर्वेक्षणा नुसार ज्या वेडयांचे काळभान हरवले आहे अशांचे वय वाढूनही शरीर तरुणच राहिले आहे असे आढळून आले.>>> द्येवा,,,मले येडा कर ;-)

मी-सौरभ 24/02/2012 - 16:23
धाग्यातलं पहील वाक्य वाचल्यावर डायरेट प्रतिक्रिया वाचल्या.. डोक्याला शॉट लावून घ्यायचा नसल्याने धागा वाचला नाही :) बाकी अत्रुप्त आत्म्याशी सहमत :D

चौकटराजा 24/02/2012 - 16:28
आपल्या वावराला कशाचा आधार असतो. हे काय विचारण झालं ? आपल्या वावराखाली माती त्या खाली दगड त्या खाली क्र्स्ट मेंटल का कायते त्या खाली तप्त लाव्हा रस ! लई बहारदार रचना हाय आपल्या वावराची ! कारन व्होल वावर आपलं असतं ते त्याच आपलं असणं हे काल सापेक्श असतं. सात बाराचा उतारा बदलला की वावर दुसर्‍याचं होत> याला म्हणतात कालाला तिरका छेद जाणे. मग दिशा विरघळतात. नंतर आपण व काळ एकाच गतीने थांबू वा पळू लागतो. सापेक्षता काळ्या विवरात खेचून घेतली जाते. मग बिंदूला लाबी रूंदी जाडी प्राप्त होते पण काळाचा माहिमा बिंदूच अस्तित्व च नष्ट होते. मग रेषा अंतर्धान पावतात . प्रतलाला ताण निर्माण होऊन ते फाटू लागते. घन आकार अक्राळ विक्राळ होऊन द्विमितीत परिवर्तित होतो.

मूकवाचक 24/02/2012 - 17:02
दाद द्यावी असे शैलीदार लिखाण ... अवान्तरः जाणीव नेणीव भगवंती नाही , उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा , तेथे कळिकाळाचा रीघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांसी , ते जीवजंतूसीं केवी कळे हे आठवले ...

दादा कोंडके 24/02/2012 - 17:47
"काळ हा सापेक्ष असतो" असं नुसतं म्हणायला ठिकय, पण ते अगदी आतून कळलं की च्यायला आख्खा दिवस वाईट जातो. :) गुरुत्वाकर्षणामुळे आणि गतीमुळे काळाची गती कशी बदलते ते आईनस्टाईनचं समीकरण समजून घेताना असाच डोक्याला शॉट लागला होता. पण अशा अवैज्ञानीक दृष्टीकोनातून विचार केला नव्हता.

नंदन 24/02/2012 - 18:39
लेख आवडला. वरील प्रतिक्रियांत मांडलेल्या सापेक्षतेच्या मुद्द्याबद्दलही सहमत आहे.
कारण काळाच्या नैसर्गिक गतीच्या वेगानं जायचं म्हटलं तर त्यात दरक्षणी अनंत पैलू असलेल्या लाखो प्रतिमा निर्माण होत असतात. आणि आपण आपल्या स्वत:च्या काळाच्या उलटण्‍याच्या वेगानं जात असल्यानं त्यातल्या काही प्रतिमाच आपल्या नजरेस पडतात. आपली स्वत:ची काळाची व्याख्या असलेली गती काळाच्या नैसर्गिक गतीशी नेहमीच विसंगत असते. त्यामुळे फारसं वेगळं काही दिसत नाही. त्याच त्याच प्रतिमा पाहून जीव कंटाळतो. प्रत्यक्षात आजूबाजूला मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिमांची ये-जा सुरु असते. आणि आपण काही प्रतिमाच पुन्हा पुन्हा उलटून पहात असतो.
हे जवळजवळ विश्वरुपदर्शनाचा ध्यास घेतल्यासारखंच. थोड्या निराळ्या संदर्भात, ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीचा "हे अपार कैसेनि कवळावे । महातेज कवणें धवळावे । गगन मुठीं सुवावे । मशके केवीं " हा श्लोक आठवला. ती मर्यादा स्वीकारणं भाग आहे. (लेखाच्या संदर्भातच, पण थोडे अवांतर लिहिण्याचं स्वातंत्र्य घेऊन लिहितो) तसं पाहिलं तर, प्रत्येक माणसाचे आयुष्य ही त्याच्यापुरती का होईना - पण छोट्या, छोट्या अनन्यसाधारण घटनांची एक साखळी असते. जितक्या बारकाईने त्या साखळीकडे पहावे, तितक्याच स्पष्टपणे त्यामागचे 'विश्वाचे आर्त' एखाद्या प्रतिभावंताला उलगडत जातं. 'व्हॉट इज मोस्ट पर्सनल, इज मोस्ट युनिव्हर्सल' असं ह्या प्रक्रियेबद्दल म्हणता येईल.

In reply to by नंदन

सीताकांतस्मरण जयजयराम!! बोला येशा आणि नंद्या, हऽऽरी विठ्ठ्ल!!! काय ही तरूण मुलं! मिसळ खावी, थोडकी मदिरा (झेपत असल्यास) प्यावी, सुंदर पोरी पटवाव्यात, मनसोक्त भटकावं.... हे सगळं सोडून या वयांत ही कसली धुनी पेटवून बसलेत? श्या!!! -पिडांकाका किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी | भजी जो खाई सारखी, अखंडित || :)

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 25/02/2012 - 00:43
हा हा हा, धुनी नाय हो. आता मार्दी ग्रा झाल्यानंतर, अ‍ॅश वेनस्डेच्या टेम्पररी वैराग्याचा परिणाम ;)

इतकंच नव्हे तर एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या सर्वेक्षणा नुसार ज्या वेडयांचे काळभान हरवले आहे अशांचे वय वाढूनही शरीर तरुणच राहिले आहे असे आढळून आले. तेव्हा काळाचा विचार न करता जगा..म्हणजे चिरतरुण राहाल..... हे बाकी खरे आहे हं. किती आयुष्य गेले, किती राहिले याची गणती करण्यात वेळ दवडण्यापेक्षा चालू घडीचा विचार करावा लागतो. लेख छोटा, आशय मोठा!

मन१ 25/02/2012 - 09:05
असे विचारधन सह्सा काही विशिष्ट प्रकरचे तीर्थप्राशन केल्यावर होते असे निरिक्षणातून सांगू इछितो.

नगरीनिरंजन 25/02/2012 - 14:06
फारच गहन विषय! संतवाङ्मय आणि अध्यात्माचा अभ्यास नसल्याने संतमहात्म्यांनी काय म्हटलंय ते माहित नाही पण "काळ" या संज्ञेची व्याख्या आधुनिक विज्ञानात तरी अजून कोणीही करू शकलेले नाही. असे असताना आमच्यासारखे पामर काय बोलणार? नॅनोटेक्नॉलॉजीची मेढ रोवणारा रिचर्ड फेनमन म्हणतो,"Don't even ask me. It's just too hard to think about." खुद्द काळाच्या सापेक्षगतीचा सिद्धांत मांडणार्‍या आईनस्टाईनने भूतकाळ आणि भविष्यकाळ हे निव्वळ भासच आहेत असं म्हणून ठेवलं आहे. मुळात काळ नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही की तो निव्वळ एक भास आहे यावर अजून एकमत झालेले नाही. प्रयोगशाळेत असे एकही उपकरण नाही जे काळाचा "नैसर्गिक" प्रवाह मोजू शकेल. कारण साधं आहे, जे नैसर्गिकरीत्या अस्तित्वात आहे की नाही हेच माहित नाही ते मोजणार कसं? त्यामुळे जी काय काळाची गती आहे ती आपलीच काळाची गती आहे, काळाची नैसर्गिक गती असा प्रकार अस्तित्वातच नाही. काळ वाहतो आहे हा जो प्रत्येकाचा भास असतो, त्याच भासात गतीचा भासही अंतर्भूत आहे. या भासमान काळाचे जितके छोटे-छोटे तुकडे कराल तितका त्याचा वेग जास्त वाटतो. आदिम काळात माणसासाठी काळ चक्रीय होता. ऋतुमानाप्रमाणे हा भास मोजला जायचा त्यामुळे काळाची गती कमी वाटत असेल. हळूहळू ऋतुंचे महिने, महिन्यांचे दिवस, दिवसाचे तास, तासांचे मिनिट आणि मिनिटांचे सेकंद करत आपण या भासाचे इतके छोटे तुकडे केलेत की काळ सतत वाहतोच आहे आणि आता जास्त वेगाने वाहतो आहे असे वाटते. त्यामुळे,
तर मूळ मुद्दा आहे काळाच्या नैसर्गिक आणि काळाच्या आपल्या या दोन गतींचा
या तुमच्या वाक्यात दोन गती मांडल्या असल्या तरी त्यातली एक (आपली) सापेक्ष आहे आणि दुसरी (नैसर्गिक) अस्तित्वातच नाही.
पहिल्याछूटच सांगून टाकतो शॉटमारी लेख लिहीतोय. त्यामुळं निगुतीनं वाचा; आता वेळ नसेल तर लगेच वाचूच नका. हे लिहिण्यामागे अपेक्षित असलेलं हस्तांतर शेवटी झालं की नाही ते सांगा. गेल्या काही दिवसांपासून मला एक प्रश्न पडला आहे. आपण जगात वावरतो कोणत्या आधारावर? आपल्या वावराला आधार कशाचा असतो? आपण एखाद्या काल्पनीक मितीमध्‍ये जगतो की आपल्या पायाखाली काही ठोस असतं? थोडासा आणखी फाटा फोडतो. मला ' काळ किंवा वेळ' दोन मूळ रुपात प्रतित होते. एक आहे काळाच्या उलटण्‍याची नैसर्गिक गती - ज्या गतीत कुणीही फेरफार करु शकत नाही. या काळाच्या उलटत असलेल्या नैसर्गिक गतीमध्‍ये काहीही फेरफार संभवत नाही.

हस्ताक्षरातील अक्षर...

डॉ.श्रीराम दिवटे ·

यकु 24/01/2012 - 12:25
डाक्टरसायबा लेख मस्त जमलाय.. अंगठेबहाद्दर तेवढे प्रामाणिक आणि सहीवाले तेवढे लुच्चे असे गृहितक सोडता सगळा आवडला. कागदावर लिहायची वेळ आली तर मी तरी दौतीतली शाई दरवेळी अंगावर सांडून घेऊन का होईना पण फौंटन पेनानेच लिहीतो.. आणि चांगला दिसेल तो फाऊंटन पेन विकत घेतो.. कधी फक्त आपल्यालाच कळेल असं, कधी लफ्पेदार, कधी कर्सिव्ह अक्षरं काढण्‍यात जो आनंद आहे तो विरळाच.. मला कर्सिव्ह येत नव्हती म्हणून मी मुद्दाम बाळबोध धडे गिरवून ती शिकून घेतली आहे.. (अक्षरप्रेमी) यशवंत

हस्ताक्षरावरून मनुष्याच्या स्वभावाचे थेट निदान करता येते असे मी कुठे वाचल्याचे स्मरत नाही. परंतु, काही कयास मात्र बांधता येतात. तेही ज्यांचे हस्ताक्षर चांगले ते चांगल्या स्वभावाचे आणि ज्यांचे हस्ताक्षर वाईट ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास कुठलेही शास्त्र काढीत नाही असे मला वाटते. हस्ताक्षरातील वळण, गोलाई, अक्षरांना जोडणारी रेषा काढणे, अक्षर रेषेवर किंवा रेषेखाली किंवा रेषेला जोडून काढणे, हस्ताक्षराखाली (सही खाली) रेष ओढणे, टिंब देणे, वेलांट्यांची पद्धत, उकारांची पद्धत, उद्गारचिन्हांचा, अवतरणचिन्हांचा वापर, अनुस्वार 'टिंब' की 'पोकळ गोल', दाब देऊन केलेले लिखाण, समास सोडण्याची पद्धत, दोन अक्षरातील - दोनशब्दातील समान-असमान अंतर, चुकीचा शब्द किंवा अक्षर त्यावर गिरवून सुधारणे, फक्त काट मारून नव्याने लिहिणे, चुकीच्या शब्दाला संपुर्ण काळवटून नविन शब्द लिहीणे, लिखाणातील टापटिप अशा अनेक प्रकारांचा अभ्यास करून लेखकाच्या स्वभावविशेषाचा अंदाज बांधला जातो. गुन्ह्यांचा शोध लावताना, शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना सुधारण्याच्या कामी ह्या शास्त्राचा बराच फायदा होतो असे म्हणतात. हल्लीच्या काळात हस्ताक्षर मागे पडत असले तरी अजून तरी सही, व्यक्तिगत बँक चेक, काही प्रमाणातील, संगणकावर उतरविण्याआधीचे, कच्चे लिखाण, एका ओळीच्या सुचना, संदेश, खरेदी करावयाच्या वस्तूंची यादी अशा अनेक ठि़काणी हस्तलिखिताचा वापर होतो. आणि जसे हस्ताक्षरावरून स्वभावाचा अंदाज बांधण्याचे तंत्र आहे तसेच पुढे-मागे संगणकिय लिखाणावरूनही स्वभावाचा अंदाज बांधण्याचे शास्त्र विकसित होईल, कोणी सांगावे?

विजुभाऊ 24/01/2012 - 13:52
मी गेले कित्येक महिने हाताने काही लिहीलेच नाहिय्ये. सहीसुद्धा केलेले नहिय्ये. सध्या अशी परिस्थिती आहे की टायपिम्ग करणे हे लिहिण्यापेक्षा लवकर जमतेय. हस्ताक्षर दिवसेदिवस गचाळपणात पहिल्या नंबरावर येण्याचा प्रयत्न करायला लागलेय.

प्रचेतस 24/01/2012 - 14:27
सन्माननीय स्पाकांकाच्या या लेखाची आठवण झाली. आता युबिस्लेट ७ एकदाचा त्यांच्या हातात पडल्यावर उरलेसुरले हस्ताक्षरही संपून जाईल की काय असे वाटतेय.

In reply to by प्रचेतस

यकु 24/01/2012 - 14:38
+1 स्पा काकांनी फार छान लिहीले होते. 'मिपादिवंगत' सदस्या शुचिआजींनी त्या धाग्यावर दिलेली कविता.. पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे||१|| चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून||२|| शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण||३|| नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !||४|| पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते||५|| -कवयित्री - इंदिरा संत

In reply to by यकु

चतुरंग 25/01/2012 - 09:17
यकु, इंदिरा संतांची अतिशय भावगर्भ कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद! :) किती साधे, सोपे, नेहेमीच्या वापरातले शब्द आहेत पण काव्य केवढं अर्थपूर्ण आहे! वा!! (आनंदी) रंगा

वपाडाव 24/01/2012 - 16:41
माननीय डॉक्टरांनी नवजात संस्थळाचे सदस्यत्व घेतलेले दिसतेय... तिकडे कदाचित शुद्धलेखनाला फाट्यावर मारत नसावेत म्हणुन इकडे येउन डॉक्टरांनी गळा काढलाय असे दिसते...

पैसा 24/01/2012 - 23:37
कोणत्याही वादाशिवायच्या स्वच्छ लेखाबद्दल अभिनंदन! लेख आवडला, म्हणजे डॉक्टर लोकांची अक्षराच्या बाबतीत बाजू मांडणारा आहे, ते काम व्यवस्थित केलंय. आता जर फार लिहायचे प्रसंग येत नसतील, तर अक्षर निदान सुवाच्च काढायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? हस्ताक्षर दिन साजरा करायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ब्वॉ! रोज कसला तरी दिन असतोच! हस्ताक्षर आणि व्यक्तिमत्वाबद्दल पेठकर काकांनी सविस्तर लिहिलंच आहे, आणखी लिहीत नाही. एक शंका आहे, डॉक्टरसाहेब जेव्हा प्रेम करायच्या वयात असतील, तेव्हा एसेमेस, ईमेल्स काही नसावं, मग तेव्हाचे डॉक्टरलोक प्रेमपत्र कशी लिहीत असत? आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का? ;)

In reply to by पैसा

अन्या दातार 25/01/2012 - 08:47
......आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?
इतका कशाला बभ्रा करायचा? सरळ केमिस्ट पोरींनाच लिहित असतील. आता याचे पण फायदे सांगत बसायचे का? ;)

In reply to by पैसा

मी-सौरभ 25/01/2012 - 13:40
ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?
असं केल्याने एका डॉक्टरची प्रेयसी केमिस्ट बरोबर पळून गेली म्हणे

In reply to by मी-सौरभ

मन१ 25/01/2012 - 14:01
भटकलेला मुल्ला मशिदीतच सापडणार किंवा भटकलेला बेअव्डा गुत्त्यातच सापडणार म्हणतात तसा पळालेला केमिस्ट फार्मसीत किंवा दवाखान्यात सापडतो असे म्हणावे काय? ;)

आजकाल अशी हज्जारो शास्त्र दिवसागणिक निघत आहेत...लेख चांगला लिहिलाय,पण अमच्या हिशेबी हे प्रकरण म्हणजे मागच्या पानावरुन पुढे चालू इतकेच...!

चतुरंग 25/01/2012 - 09:35
हस्ताक्षरावरुन आठवले ते हस्ताक्षरतज्ज्ञ सप्तर्षी. अहमदनगरला मोरेश्वर त्र्यंबक सप्तर्षी म्हणून हस्ताक्षरतज्ज्ञ होते त्यांची खास शिकवणी लावून माझे आणि बहिणीचे हस्ताक्षर सुधारले होते. म्हणजे खरोखर फायदा झाला आहे. अजूनही माझे हस्ताक्षर बरेच चांगले आहे असे मी अभिमानाने सांगू शकतो. प्रत्येक अक्षराचे वळण कसे असले पाहिजे, अक्षराची सुरुवात कुठून आणि शेवट कुठे झाला पाहिजे हे दर्शवणारे अतिशय अभ्यासपूर्ण तक्ते तयार केलेले होते. दगडी पाटीवर खिळ्याने अक्षरे कोरुन त्यांनी पाट्या तयार करुन दिल्या होत्या त्यावर गिरवून मी अक्षर घोटलेले होते. मला स्पर्धेत बक्षिसेही मिळालेली होती. माझेच नव्हे तर आमच्या वर्गातल्या बर्‍याच मुलामुलींची अक्षरे उत्तम होती. (गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! ;) ) हस्ताक्षर चांगले असावे याबाबत मी अजूनही आग्रही असतो. चांगल्या अक्षराचे मनात अतिशय चांगले प्रतिबिंब तयार होते यात शंका नाही. इथून पुढे संगणक आणि इतर माध्यमांमुळे लिहिण्याची सवय संपल्यात जमा होत जाईल असे दिसते. परंतु हाताने लिहिलेला कोणताही मजकूर तुम्हाला जास्त जिव्हाळ्याचा वाटतो आणि वाटत राहील किंबहुना इथून पुढे जशी त्याची वानवा होत जाईल तसे त्याचे महत्त्व अधिकच वाढेल. (सुंदर अक्षर हा दागिना मानणारा) रंगा

In reply to by चतुरंग

वपाडाव 25/01/2012 - 16:57
(गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! )
आजोबा, सरळ सरळ असं का नाही म्हणत... खंडहर देखके इमारत कैसी रही होगी इसका पता चलता है ! बाकी, पर्‍याशी सहमत ...

In reply to by वपाडाव

चतुरंग 25/01/2012 - 18:46
चांगल्या अक्षराला खंडहर वगैरे कसलं म्हणतोस! मराठी, मराठी उपमा सुचत नाहीत तुम्हाला हाच दोष आहे! ;) -रंगाजोबा

सुहास.. 25/01/2012 - 19:58
हम्म ! छान लेख , हस्ताक्षरा शी कधी ही वावडे नाही, राहिली गोष्ट लेखनाची , मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो. त्यामुळे अजुन लिहायची सवय गेली नाही. ( अर्थात तो माझी पत्रे वाचु शकतो , यातच माझ्या हस्ताक्षर कसे आहे हे समजते ;) )

In reply to by सुहास..

वपाडाव 25/01/2012 - 20:15
मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो.
आपण मोठ्या शहरात राहुन ऐटीत नोकरी करतो हे दाखवण्याचा अतिशय बाष्कळ प्रयत्न.... --------------------- ऐटीत संगणक वापरत असलो तरी पेनाने पत्रे लिहिणार आहे.

पाषाणभेद 25/01/2012 - 21:20
>>> आमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही. डॉक्टर लोकांचे अक्षर खराब असते हा निखालस खोटा समज आहे. मी तर सरळ सरळ म्हणतो की काय डायग्नॉसीस आहे ते न समजावे म्हणून डॉक्टर लोकं मुद्दाम खराब अक्षरात प्रिस्र्कीप्शन लिहीतात. (प्रिस्र्कीप्शन म्हणजे केवळ गोळ्या औषधे लिहीलेली चिठ्ठी समजू नका. त्यावर, त्याच्या पाठीमागे डॉक्टर लोकं डायग्नॉसीस, काठी ठोकताळे लिहीत असतात.) माझा एक बेंच पार्टनर प्रतिथयश डॉक्टर झालेला आहे. त्याच्या अन माझ्या अक्षरांची स्पर्धा चालत असे. (माझे अक्षर चांगले आहे असे मी म्हणत नाही, पण त्याचे अक्षर शालेयकालात माझ्यापेक्षा चांगले होते.) यावर उपाय म्हणून काही डॉक्टरांनी प्रिंटेड प्रिस्क्रीप्शन दिल्याचे आठवते. प्रिस्र्कीप्शनवर गोळ्या औषधांचे मुख्य कंटेटच लिहणे अपेक्षीत असते (ब्रांड नेम आदी नको.) हे खरे आहे का? कोणी जाणकार समजून सांगेल काय? लेख छान आहेच.

यकु 24/01/2012 - 12:25
डाक्टरसायबा लेख मस्त जमलाय.. अंगठेबहाद्दर तेवढे प्रामाणिक आणि सहीवाले तेवढे लुच्चे असे गृहितक सोडता सगळा आवडला. कागदावर लिहायची वेळ आली तर मी तरी दौतीतली शाई दरवेळी अंगावर सांडून घेऊन का होईना पण फौंटन पेनानेच लिहीतो.. आणि चांगला दिसेल तो फाऊंटन पेन विकत घेतो.. कधी फक्त आपल्यालाच कळेल असं, कधी लफ्पेदार, कधी कर्सिव्ह अक्षरं काढण्‍यात जो आनंद आहे तो विरळाच.. मला कर्सिव्ह येत नव्हती म्हणून मी मुद्दाम बाळबोध धडे गिरवून ती शिकून घेतली आहे.. (अक्षरप्रेमी) यशवंत

हस्ताक्षरावरून मनुष्याच्या स्वभावाचे थेट निदान करता येते असे मी कुठे वाचल्याचे स्मरत नाही. परंतु, काही कयास मात्र बांधता येतात. तेही ज्यांचे हस्ताक्षर चांगले ते चांगल्या स्वभावाचे आणि ज्यांचे हस्ताक्षर वाईट ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास कुठलेही शास्त्र काढीत नाही असे मला वाटते. हस्ताक्षरातील वळण, गोलाई, अक्षरांना जोडणारी रेषा काढणे, अक्षर रेषेवर किंवा रेषेखाली किंवा रेषेला जोडून काढणे, हस्ताक्षराखाली (सही खाली) रेष ओढणे, टिंब देणे, वेलांट्यांची पद्धत, उकारांची पद्धत, उद्गारचिन्हांचा, अवतरणचिन्हांचा वापर, अनुस्वार 'टिंब' की 'पोकळ गोल', दाब देऊन केलेले लिखाण, समास सोडण्याची पद्धत, दोन अक्षरातील - दोनशब्दातील समान-असमान अंतर, चुकीचा शब्द किंवा अक्षर त्यावर गिरवून सुधारणे, फक्त काट मारून नव्याने लिहिणे, चुकीच्या शब्दाला संपुर्ण काळवटून नविन शब्द लिहीणे, लिखाणातील टापटिप अशा अनेक प्रकारांचा अभ्यास करून लेखकाच्या स्वभावविशेषाचा अंदाज बांधला जातो. गुन्ह्यांचा शोध लावताना, शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना सुधारण्याच्या कामी ह्या शास्त्राचा बराच फायदा होतो असे म्हणतात. हल्लीच्या काळात हस्ताक्षर मागे पडत असले तरी अजून तरी सही, व्यक्तिगत बँक चेक, काही प्रमाणातील, संगणकावर उतरविण्याआधीचे, कच्चे लिखाण, एका ओळीच्या सुचना, संदेश, खरेदी करावयाच्या वस्तूंची यादी अशा अनेक ठि़काणी हस्तलिखिताचा वापर होतो. आणि जसे हस्ताक्षरावरून स्वभावाचा अंदाज बांधण्याचे तंत्र आहे तसेच पुढे-मागे संगणकिय लिखाणावरूनही स्वभावाचा अंदाज बांधण्याचे शास्त्र विकसित होईल, कोणी सांगावे?

विजुभाऊ 24/01/2012 - 13:52
मी गेले कित्येक महिने हाताने काही लिहीलेच नाहिय्ये. सहीसुद्धा केलेले नहिय्ये. सध्या अशी परिस्थिती आहे की टायपिम्ग करणे हे लिहिण्यापेक्षा लवकर जमतेय. हस्ताक्षर दिवसेदिवस गचाळपणात पहिल्या नंबरावर येण्याचा प्रयत्न करायला लागलेय.

प्रचेतस 24/01/2012 - 14:27
सन्माननीय स्पाकांकाच्या या लेखाची आठवण झाली. आता युबिस्लेट ७ एकदाचा त्यांच्या हातात पडल्यावर उरलेसुरले हस्ताक्षरही संपून जाईल की काय असे वाटतेय.

In reply to by प्रचेतस

यकु 24/01/2012 - 14:38
+1 स्पा काकांनी फार छान लिहीले होते. 'मिपादिवंगत' सदस्या शुचिआजींनी त्या धाग्यावर दिलेली कविता.. पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे||१|| चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून||२|| शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण||३|| नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !||४|| पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते||५|| -कवयित्री - इंदिरा संत

In reply to by यकु

चतुरंग 25/01/2012 - 09:17
यकु, इंदिरा संतांची अतिशय भावगर्भ कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद! :) किती साधे, सोपे, नेहेमीच्या वापरातले शब्द आहेत पण काव्य केवढं अर्थपूर्ण आहे! वा!! (आनंदी) रंगा

वपाडाव 24/01/2012 - 16:41
माननीय डॉक्टरांनी नवजात संस्थळाचे सदस्यत्व घेतलेले दिसतेय... तिकडे कदाचित शुद्धलेखनाला फाट्यावर मारत नसावेत म्हणुन इकडे येउन डॉक्टरांनी गळा काढलाय असे दिसते...

पैसा 24/01/2012 - 23:37
कोणत्याही वादाशिवायच्या स्वच्छ लेखाबद्दल अभिनंदन! लेख आवडला, म्हणजे डॉक्टर लोकांची अक्षराच्या बाबतीत बाजू मांडणारा आहे, ते काम व्यवस्थित केलंय. आता जर फार लिहायचे प्रसंग येत नसतील, तर अक्षर निदान सुवाच्च काढायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? हस्ताक्षर दिन साजरा करायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ब्वॉ! रोज कसला तरी दिन असतोच! हस्ताक्षर आणि व्यक्तिमत्वाबद्दल पेठकर काकांनी सविस्तर लिहिलंच आहे, आणखी लिहीत नाही. एक शंका आहे, डॉक्टरसाहेब जेव्हा प्रेम करायच्या वयात असतील, तेव्हा एसेमेस, ईमेल्स काही नसावं, मग तेव्हाचे डॉक्टरलोक प्रेमपत्र कशी लिहीत असत? आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का? ;)

In reply to by पैसा

अन्या दातार 25/01/2012 - 08:47
......आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?
इतका कशाला बभ्रा करायचा? सरळ केमिस्ट पोरींनाच लिहित असतील. आता याचे पण फायदे सांगत बसायचे का? ;)

In reply to by पैसा

मी-सौरभ 25/01/2012 - 13:40
ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?
असं केल्याने एका डॉक्टरची प्रेयसी केमिस्ट बरोबर पळून गेली म्हणे

In reply to by मी-सौरभ

मन१ 25/01/2012 - 14:01
भटकलेला मुल्ला मशिदीतच सापडणार किंवा भटकलेला बेअव्डा गुत्त्यातच सापडणार म्हणतात तसा पळालेला केमिस्ट फार्मसीत किंवा दवाखान्यात सापडतो असे म्हणावे काय? ;)

आजकाल अशी हज्जारो शास्त्र दिवसागणिक निघत आहेत...लेख चांगला लिहिलाय,पण अमच्या हिशेबी हे प्रकरण म्हणजे मागच्या पानावरुन पुढे चालू इतकेच...!

चतुरंग 25/01/2012 - 09:35
हस्ताक्षरावरुन आठवले ते हस्ताक्षरतज्ज्ञ सप्तर्षी. अहमदनगरला मोरेश्वर त्र्यंबक सप्तर्षी म्हणून हस्ताक्षरतज्ज्ञ होते त्यांची खास शिकवणी लावून माझे आणि बहिणीचे हस्ताक्षर सुधारले होते. म्हणजे खरोखर फायदा झाला आहे. अजूनही माझे हस्ताक्षर बरेच चांगले आहे असे मी अभिमानाने सांगू शकतो. प्रत्येक अक्षराचे वळण कसे असले पाहिजे, अक्षराची सुरुवात कुठून आणि शेवट कुठे झाला पाहिजे हे दर्शवणारे अतिशय अभ्यासपूर्ण तक्ते तयार केलेले होते. दगडी पाटीवर खिळ्याने अक्षरे कोरुन त्यांनी पाट्या तयार करुन दिल्या होत्या त्यावर गिरवून मी अक्षर घोटलेले होते. मला स्पर्धेत बक्षिसेही मिळालेली होती. माझेच नव्हे तर आमच्या वर्गातल्या बर्‍याच मुलामुलींची अक्षरे उत्तम होती. (गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! ;) ) हस्ताक्षर चांगले असावे याबाबत मी अजूनही आग्रही असतो. चांगल्या अक्षराचे मनात अतिशय चांगले प्रतिबिंब तयार होते यात शंका नाही. इथून पुढे संगणक आणि इतर माध्यमांमुळे लिहिण्याची सवय संपल्यात जमा होत जाईल असे दिसते. परंतु हाताने लिहिलेला कोणताही मजकूर तुम्हाला जास्त जिव्हाळ्याचा वाटतो आणि वाटत राहील किंबहुना इथून पुढे जशी त्याची वानवा होत जाईल तसे त्याचे महत्त्व अधिकच वाढेल. (सुंदर अक्षर हा दागिना मानणारा) रंगा

In reply to by चतुरंग

वपाडाव 25/01/2012 - 16:57
(गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! )
आजोबा, सरळ सरळ असं का नाही म्हणत... खंडहर देखके इमारत कैसी रही होगी इसका पता चलता है ! बाकी, पर्‍याशी सहमत ...

In reply to by वपाडाव

चतुरंग 25/01/2012 - 18:46
चांगल्या अक्षराला खंडहर वगैरे कसलं म्हणतोस! मराठी, मराठी उपमा सुचत नाहीत तुम्हाला हाच दोष आहे! ;) -रंगाजोबा

सुहास.. 25/01/2012 - 19:58
हम्म ! छान लेख , हस्ताक्षरा शी कधी ही वावडे नाही, राहिली गोष्ट लेखनाची , मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो. त्यामुळे अजुन लिहायची सवय गेली नाही. ( अर्थात तो माझी पत्रे वाचु शकतो , यातच माझ्या हस्ताक्षर कसे आहे हे समजते ;) )

In reply to by सुहास..

वपाडाव 25/01/2012 - 20:15
मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो.
आपण मोठ्या शहरात राहुन ऐटीत नोकरी करतो हे दाखवण्याचा अतिशय बाष्कळ प्रयत्न.... --------------------- ऐटीत संगणक वापरत असलो तरी पेनाने पत्रे लिहिणार आहे.

पाषाणभेद 25/01/2012 - 21:20
>>> आमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही. डॉक्टर लोकांचे अक्षर खराब असते हा निखालस खोटा समज आहे. मी तर सरळ सरळ म्हणतो की काय डायग्नॉसीस आहे ते न समजावे म्हणून डॉक्टर लोकं मुद्दाम खराब अक्षरात प्रिस्र्कीप्शन लिहीतात. (प्रिस्र्कीप्शन म्हणजे केवळ गोळ्या औषधे लिहीलेली चिठ्ठी समजू नका. त्यावर, त्याच्या पाठीमागे डॉक्टर लोकं डायग्नॉसीस, काठी ठोकताळे लिहीत असतात.) माझा एक बेंच पार्टनर प्रतिथयश डॉक्टर झालेला आहे. त्याच्या अन माझ्या अक्षरांची स्पर्धा चालत असे. (माझे अक्षर चांगले आहे असे मी म्हणत नाही, पण त्याचे अक्षर शालेयकालात माझ्यापेक्षा चांगले होते.) यावर उपाय म्हणून काही डॉक्टरांनी प्रिंटेड प्रिस्क्रीप्शन दिल्याचे आठवते. प्रिस्र्कीप्शनवर गोळ्या औषधांचे मुख्य कंटेटच लिहणे अपेक्षीत असते (ब्रांड नेम आदी नको.) हे खरे आहे का? कोणी जाणकार समजून सांगेल काय? लेख छान आहेच.
‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे.

ती पण माझ्यावर प्रेम करेल का...?

अन्नू ·

५० फक्त 27/12/2011 - 07:23
प्रणित, लवकर ये रे................................ ही माझ्या लग्नाची गोड़ बातमी मला, तुलाच आधी द्यायची आहे.......!!!!!" तुम्ही केटरिंगची काँटॅक्ट घेता का हो, का हनिमुनच्या टुर बुकिंग करुन देता, लग्न ठरल्यावर तुम्हाला भेटायची एवढी घाई झाली होती तिला . आणि तुम्हाला आत्मविश्वास का काय तो नाहीच, कशावरुन तिनं तिचं लग्न तुमच्याबरोबर ठरवलं नसेल आधी पत्रिका तरी बघायची ना.. जाउदे मेलास ना आता सुखासुखी, जन्म दिलेले आईबाप, बरोबर वाढलेले भाउ बहीण सोडुन, चार सहा महिने दिसलेली पोरगी महत्वाची वाटली ना मग झालं मोक्ष मिळाला तुम्हाला. आता मग तुमच्या घरचेपण फार दुख: नाहीत करणार , रेल्वेकडुन नुकसान भरपाई, इन्शुरन्सचे क्लेम वगैरे चा विचार सुरु करतील लगेच.मिळतील गेला बाजार, २-४ लाख तर होतीलच की, बास झालं मग.

अन्नू 27/12/2011 - 14:46
मिपा वरच्या स्पष्ट आणि रोकठोक प्रतिक्रीया मला आवडल्या. कलेची पारख करण्याआधी कलेची जाण असणे महत्वाचे असते, आणि ही जाण मला मिपावरच्या वाचकश्रोत्यांत (प्रखरतेने) जाणवली. खुप काही शिकायला मिळेल इथे तुमच्याकडुन मला हे पाहुन आनंद वाटला. :) @ अतृप्त आत्मा=> ही कविता मेंदवाची उपजत वास्तवाशी याचा काहीएक संबंध नाही. ;) @५० फक्त=> आपले लग्न ठरल्याची बातमी पहील्यांदा आपण आपल्या जवळच्या आप्तेष्ट व्यक्तींनाच अगोदर देतो नाही का. याचा अर्थ आपले सर्व आप्तेष्ट नातेवाईक किंवा मित्रमंडळी हे- लग्न जुळवणारे कर्मचारी, भटजी, केटरिंगवाले, बँडवाले, किंवा हनिमुन बुकिंगवाले असतात की काय..!!!! :drunk: :lol:

In reply to by अन्नू

५० फक्त 28/12/2011 - 08:22
'@५० फक्त=> आपले लग्न ठरल्याची बातमी पहील्यांदा आपण आपल्या जवळच्या आप्तेष्ट व्यक्तींनाच अगोदर देतो नाही का. याचा अर्थ आपले सर्व आप्तेष्ट नातेवाईक किंवा मित्रमंडळी हे- लग्न जुळवणारे कर्मचारी, भटजी, केटरिंगवाले, बँडवाले, किंवा हनिमुन बुकिंगवाले असतात की काय..!!!! Drunk Laughing out loud' - अहो तसं नाही हो, जवळचे, आप्तेष्ट आपलं लग्न कधि ठरतंय यावर बारीक लक्ष ठेवुन असतातच आणि ते असेही लग्नाला येतातच अगदी आदल्या दिवशी सांगितलं तरी (जेवण चांगलं असणार असेल तर किंवा रिटर्न आहेर करणार असाल तर), पण भटजी, केटरिंगवाले, बँडवाले, किंवा हनिमुन बुकिंगवाले यांच्या फार फार मागं लागावं लागतं.

५० फक्त 27/12/2011 - 07:23
प्रणित, लवकर ये रे................................ ही माझ्या लग्नाची गोड़ बातमी मला, तुलाच आधी द्यायची आहे.......!!!!!" तुम्ही केटरिंगची काँटॅक्ट घेता का हो, का हनिमुनच्या टुर बुकिंग करुन देता, लग्न ठरल्यावर तुम्हाला भेटायची एवढी घाई झाली होती तिला . आणि तुम्हाला आत्मविश्वास का काय तो नाहीच, कशावरुन तिनं तिचं लग्न तुमच्याबरोबर ठरवलं नसेल आधी पत्रिका तरी बघायची ना.. जाउदे मेलास ना आता सुखासुखी, जन्म दिलेले आईबाप, बरोबर वाढलेले भाउ बहीण सोडुन, चार सहा महिने दिसलेली पोरगी महत्वाची वाटली ना मग झालं मोक्ष मिळाला तुम्हाला. आता मग तुमच्या घरचेपण फार दुख: नाहीत करणार , रेल्वेकडुन नुकसान भरपाई, इन्शुरन्सचे क्लेम वगैरे चा विचार सुरु करतील लगेच.मिळतील गेला बाजार, २-४ लाख तर होतीलच की, बास झालं मग.

अन्नू 27/12/2011 - 14:46
मिपा वरच्या स्पष्ट आणि रोकठोक प्रतिक्रीया मला आवडल्या. कलेची पारख करण्याआधी कलेची जाण असणे महत्वाचे असते, आणि ही जाण मला मिपावरच्या वाचकश्रोत्यांत (प्रखरतेने) जाणवली. खुप काही शिकायला मिळेल इथे तुमच्याकडुन मला हे पाहुन आनंद वाटला. :) @ अतृप्त आत्मा=> ही कविता मेंदवाची उपजत वास्तवाशी याचा काहीएक संबंध नाही. ;) @५० फक्त=> आपले लग्न ठरल्याची बातमी पहील्यांदा आपण आपल्या जवळच्या आप्तेष्ट व्यक्तींनाच अगोदर देतो नाही का. याचा अर्थ आपले सर्व आप्तेष्ट नातेवाईक किंवा मित्रमंडळी हे- लग्न जुळवणारे कर्मचारी, भटजी, केटरिंगवाले, बँडवाले, किंवा हनिमुन बुकिंगवाले असतात की काय..!!!! :drunk: :lol:

In reply to by अन्नू

५० फक्त 28/12/2011 - 08:22
'@५० फक्त=> आपले लग्न ठरल्याची बातमी पहील्यांदा आपण आपल्या जवळच्या आप्तेष्ट व्यक्तींनाच अगोदर देतो नाही का. याचा अर्थ आपले सर्व आप्तेष्ट नातेवाईक किंवा मित्रमंडळी हे- लग्न जुळवणारे कर्मचारी, भटजी, केटरिंगवाले, बँडवाले, किंवा हनिमुन बुकिंगवाले असतात की काय..!!!! Drunk Laughing out loud' - अहो तसं नाही हो, जवळचे, आप्तेष्ट आपलं लग्न कधि ठरतंय यावर बारीक लक्ष ठेवुन असतातच आणि ते असेही लग्नाला येतातच अगदी आदल्या दिवशी सांगितलं तरी (जेवण चांगलं असणार असेल तर किंवा रिटर्न आहेर करणार असाल तर), पण भटजी, केटरिंगवाले, बँडवाले, किंवा हनिमुन बुकिंगवाले यांच्या फार फार मागं लागावं लागतं.
काव्यरस
तिच्या वेड्या हृदयाला, माझे प्रेम कळेल का? मित्रांनो, तुम्हीच सांगा, ती माझ्यावर प्रेम करेल का? पावसाळ्याच्या त्या रात्रीत, ती चिंSS ब भिजली होती; मला आठवते आमची, पहिली भेट तीच होती..! झाडाखाली ऊभी राहून ती, रिक्शाची वाट पाहत होती; अन् माझी वेडी नजर मात्र, तिच्यावरून हटत नव्हती. मनात फक्त एकच विचार..

रस्सा...

गवि ·

प्रास 16/12/2011 - 15:22
हे भारीये, येकदम! मेलो, खपलो, ठार झालो......! बाजार उठवला नि टेंपोत बशिवला..... :-D

मेघवेडा 16/12/2011 - 15:23
आगागागा! बा जा र! =)) =)) =)) सीरिज तयार करा आता एक याची... पुभालटा पुभालटा पुभालटा पुभालटा!

चिगो 16/12/2011 - 15:34
धन्य आहे तुमची.. आता हे पण ग्राऊंड मारताय तुम्ही.. बादवे, "स्क्रि.का.मो.गो" पोचलंय. "मी ? म्हातारा ??" वाचून मलाही तसंच वाटलं की साला लै फास्ट बदलतंय माझं आणि माझ्यापुरतं जग.. लगे रहो..

डायरिया जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला.. ----^---- अबाबाबाबा ...फट फुट फट्याक...मेलो मेलो...वाचवा वाचवा...

ओ जरा दुसर्‍यांना पण स्कोप ठेवा की... !! असं सगळच तुम्ही करुन टाकलं, तेही इतकं भारी तर बाकीच्यांना "न्युनगंड" येइल ना...!!

In reply to by पिलीयन रायडर

गवि 16/12/2011 - 15:55
सगळंच कुठे?? पैल्यांदाच ट ला ट लिहिलं आहे.. सांभाळून घ्या... बाकी.. हरभर्‍याच्या झाडावर चढवू नये ही विनंती.. हरभर्‍याचे झाड फार मजबूत नसते असं ऐकून आहे.. आमच्या वजनाने वडाचे झाडही खाली येईलशी भीती वाटते तिथे हरभर्‍याची काय कथा.. ;)

In reply to by गवि

जातीच्या सुंदराला काहीही शोभतं तसय तुमचं.. "जातीच्या प्रतिभावंताला काहीही जमतच..." आणि वर पुन्हा "कसच काय.. आम्ही आपलं ट ला ट जोडला... " असली वाक्य पण लिहायला लागलात... !! (टिपीकल "प्रतिभावंत" छाप वाक्य...!) ओळख राहु द्या गवि...

अन्या दातार 16/12/2011 - 16:00
आपलं "गद्यामध्ये एंटर पेरुनी" छाप प्रयत्न हहपुवा अन अधिक-वजा घाटावरती कोकण मेवा हुच्चभूंची काय कथा टेकडीवरुनी बघती गावा

मैत्र 16/12/2011 - 16:07
गवि.. आता कुठलाही प्रांत राहिला नाही तुमचा ... काय तोडलंय !! कॉलिंग शरदिनी तै... जोरदार स्पर्धा.. समजणारी / वजनात झकास बसणारी कविता... किंवा किंकविता :) पु भा ल टा ! पुभालटा!!

सोत्रि 16/12/2011 - 17:00
गवि, खुप छान ! मझा आला !! पुकशु आणी पुकप्र :) - (विचारमैथुनात मग्न असणारा) सोकाजी

स्वातीविशु 16/12/2011 - 17:14
गवि तुम्ही खरे कवी.......जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला..वा.....मस्त...

रमताराम 16/12/2011 - 21:04
(.. चाल सोडून...) हे लै भारी. एखादे कडवे 'ताल सोडून' असते तर अजून मझा आला असता.

विदेश 17/12/2011 - 14:44
चाल चलन वृत्त बदलून आमची रोती सूरत पार बदलून टाकली ! छान .

प्रास 16/12/2011 - 15:22
हे भारीये, येकदम! मेलो, खपलो, ठार झालो......! बाजार उठवला नि टेंपोत बशिवला..... :-D

मेघवेडा 16/12/2011 - 15:23
आगागागा! बा जा र! =)) =)) =)) सीरिज तयार करा आता एक याची... पुभालटा पुभालटा पुभालटा पुभालटा!

चिगो 16/12/2011 - 15:34
धन्य आहे तुमची.. आता हे पण ग्राऊंड मारताय तुम्ही.. बादवे, "स्क्रि.का.मो.गो" पोचलंय. "मी ? म्हातारा ??" वाचून मलाही तसंच वाटलं की साला लै फास्ट बदलतंय माझं आणि माझ्यापुरतं जग.. लगे रहो..

डायरिया जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला.. ----^---- अबाबाबाबा ...फट फुट फट्याक...मेलो मेलो...वाचवा वाचवा...

ओ जरा दुसर्‍यांना पण स्कोप ठेवा की... !! असं सगळच तुम्ही करुन टाकलं, तेही इतकं भारी तर बाकीच्यांना "न्युनगंड" येइल ना...!!

In reply to by पिलीयन रायडर

गवि 16/12/2011 - 15:55
सगळंच कुठे?? पैल्यांदाच ट ला ट लिहिलं आहे.. सांभाळून घ्या... बाकी.. हरभर्‍याच्या झाडावर चढवू नये ही विनंती.. हरभर्‍याचे झाड फार मजबूत नसते असं ऐकून आहे.. आमच्या वजनाने वडाचे झाडही खाली येईलशी भीती वाटते तिथे हरभर्‍याची काय कथा.. ;)

In reply to by गवि

जातीच्या सुंदराला काहीही शोभतं तसय तुमचं.. "जातीच्या प्रतिभावंताला काहीही जमतच..." आणि वर पुन्हा "कसच काय.. आम्ही आपलं ट ला ट जोडला... " असली वाक्य पण लिहायला लागलात... !! (टिपीकल "प्रतिभावंत" छाप वाक्य...!) ओळख राहु द्या गवि...

अन्या दातार 16/12/2011 - 16:00
आपलं "गद्यामध्ये एंटर पेरुनी" छाप प्रयत्न हहपुवा अन अधिक-वजा घाटावरती कोकण मेवा हुच्चभूंची काय कथा टेकडीवरुनी बघती गावा

मैत्र 16/12/2011 - 16:07
गवि.. आता कुठलाही प्रांत राहिला नाही तुमचा ... काय तोडलंय !! कॉलिंग शरदिनी तै... जोरदार स्पर्धा.. समजणारी / वजनात झकास बसणारी कविता... किंवा किंकविता :) पु भा ल टा ! पुभालटा!!

सोत्रि 16/12/2011 - 17:00
गवि, खुप छान ! मझा आला !! पुकशु आणी पुकप्र :) - (विचारमैथुनात मग्न असणारा) सोकाजी

स्वातीविशु 16/12/2011 - 17:14
गवि तुम्ही खरे कवी.......जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला..वा.....मस्त...

रमताराम 16/12/2011 - 21:04
(.. चाल सोडून...) हे लै भारी. एखादे कडवे 'ताल सोडून' असते तर अजून मझा आला असता.

विदेश 17/12/2011 - 14:44
चाल चलन वृत्त बदलून आमची रोती सूरत पार बदलून टाकली ! छान .
काव्यरस
(..चाल.. कोणतीही..) विचारमैथुन चालू असावे जेव्हा काही कामच नसते कचेरीमधे लेखन प्रसवत चोप्य पस्ते..चोप्य पस्ते.. (...चाल बदलून...) अंगलटीला उलटुन येता प्रतिक्रियांच्या पचपच पिंका ह.घ्या. ह.घ्या. हाकानाका पेरुन द्याव्या विकीलिंका.. (..चलन बदलून...) बोटावरची थुंकी बदलणे रुमाल टाकुन जागा धरता प्रकाटाआ डुकाटाआ अशक्य होईल बूच मारता. (..चालचलन आणि वृत्त बदलून..) अच्रत ब्वलत शीबै नैकै पुलेशुभेच्छुक पुभालटा तर्रीभरला शाब्दिकरस्सा इथे उकळतो रटारटा.. (.. चाल सोडून...) डायरिया जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला.. ..............................

जी.ए. कुलकर्णी - अज्ञात आढावा

यकु ·

यकु 08/12/2011 - 20:34
मूळ पेजची लिंकः http://www.ciilcorpora.net/unicode/mar/mar2.xml आत्ता पुन्हा एकदा त्या वेबपेजची शिवण नीट उसवून पाहिली तर हे दिसले. जी.ए.च्या कथा धो. वि. देशपांडे - मौज प्रकाशन गृह1990

मन१ 08/12/2011 - 21:01
जी ए कधीच समजायचे नाहित, पण आवडायचे. हा परिचयही तसाच वाटला. (ग्रेस समजायचेही नाहित आणि आवडायचे तर अजिबात नाहित.)

ग्रेसच्या कवितेचा मोह पडतो. मन तीत चिंब डुंबून उल्हासते. पण बुद्धीला ती कळत नाही. न कळता भावणे हा त्या कवितेचा गुण.
हे अगदी पटलं... मी लहानपणी "साजणवेळा" ऐकलं होतं... तेव्हा काही कळायचं नाही पण नाद लागला होता... गाणी तर काय सुरेख होती.. माधुरी पुरंदरे चा आवाज तर.. वाल्ला गजब..!! मुकंद फणसळकरांच्या आवाजातले "ही माझी प्रीत निराळी" आणि "गंगे गंगे.." अप्रतीम...!! फक्त ह्या सगळ्याचा अर्थ मात्र अजुनही कळालेला नाही.... (तरी आवड कमी झालेली नाही..)

कपिलमुनी 30/09/2013 - 14:17
जीए !! जितक्या वेळेस वाचत जाउ तितक्या वेळेस नवीन गवसत जाणारा लेखक

विटेकर 30/09/2013 - 14:42
थन्कु हा लेख वर काढल्याबद्दल ! यकु च्या आठवणीने पुन्हा एकदा कळ आली. नियतीशरणता .. दुसरे काय ?

आशु जोग 30/09/2013 - 15:18
हो ना यकु नाहीत श्र मो नाहीत

चित्रगुप्त 30/09/2013 - 19:49
जीएंच्या कथा: एक अन्वयार्थ (लेखकः धों. वि. देशपांडे, मौज प्रकाशन) हे ते पुस्तक असावे. http://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a67354&lang=marathi

नानबा 01/10/2013 - 14:04
अप्रतिम लेख... जीएंचं लिखाण वाचणं म्हणजे वरवर शांत भासणार्‍या खोल डोहात उडी मारण्यासारखं आहे. बखर बिम्मची हे त्यांचं असंच एक पुस्तक. लहान मुलाचं भावविश्व इतक्या गूढपणे अजून कोणी लिहिलं असेलसं वाटत नाही..

In reply to by विटेकर

दादा कोंडके 02/10/2013 - 13:57
हे त्यांचं पुस्तक फार उशीरा वाचलं. एकदा घरी गेल्यावर सहज सोफ्यावर पडलेलं एक पुस्तक (मुखपृष्ठ न बघताच) उघडून मधलं पान वाचायला सुरवात केली. एक परिच्छेद वाचल्यावर ते बालवांडमय असून देखील लगेच ओळखलं की असं जिएं शिवाय दुसरं कुणी लिहूच शकत नाही. :)

कंजूस 03/10/2013 - 14:53
हा धागा वर वारंवार येणार .त्यांचा कथाविषय नेहमिच नवा राहणारा आहे .आणि मांडणी गूढ .अनुत्तरीत शेवट .शेवाळलेल्या कथा ? ठीक आहे .वाटेला जाऊ नका धपकन पडाल .

यकु 08/12/2011 - 20:34
मूळ पेजची लिंकः http://www.ciilcorpora.net/unicode/mar/mar2.xml आत्ता पुन्हा एकदा त्या वेबपेजची शिवण नीट उसवून पाहिली तर हे दिसले. जी.ए.च्या कथा धो. वि. देशपांडे - मौज प्रकाशन गृह1990

मन१ 08/12/2011 - 21:01
जी ए कधीच समजायचे नाहित, पण आवडायचे. हा परिचयही तसाच वाटला. (ग्रेस समजायचेही नाहित आणि आवडायचे तर अजिबात नाहित.)

ग्रेसच्या कवितेचा मोह पडतो. मन तीत चिंब डुंबून उल्हासते. पण बुद्धीला ती कळत नाही. न कळता भावणे हा त्या कवितेचा गुण.
हे अगदी पटलं... मी लहानपणी "साजणवेळा" ऐकलं होतं... तेव्हा काही कळायचं नाही पण नाद लागला होता... गाणी तर काय सुरेख होती.. माधुरी पुरंदरे चा आवाज तर.. वाल्ला गजब..!! मुकंद फणसळकरांच्या आवाजातले "ही माझी प्रीत निराळी" आणि "गंगे गंगे.." अप्रतीम...!! फक्त ह्या सगळ्याचा अर्थ मात्र अजुनही कळालेला नाही.... (तरी आवड कमी झालेली नाही..)

कपिलमुनी 30/09/2013 - 14:17
जीए !! जितक्या वेळेस वाचत जाउ तितक्या वेळेस नवीन गवसत जाणारा लेखक

विटेकर 30/09/2013 - 14:42
थन्कु हा लेख वर काढल्याबद्दल ! यकु च्या आठवणीने पुन्हा एकदा कळ आली. नियतीशरणता .. दुसरे काय ?

आशु जोग 30/09/2013 - 15:18
हो ना यकु नाहीत श्र मो नाहीत

चित्रगुप्त 30/09/2013 - 19:49
जीएंच्या कथा: एक अन्वयार्थ (लेखकः धों. वि. देशपांडे, मौज प्रकाशन) हे ते पुस्तक असावे. http://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a67354&lang=marathi

नानबा 01/10/2013 - 14:04
अप्रतिम लेख... जीएंचं लिखाण वाचणं म्हणजे वरवर शांत भासणार्‍या खोल डोहात उडी मारण्यासारखं आहे. बखर बिम्मची हे त्यांचं असंच एक पुस्तक. लहान मुलाचं भावविश्व इतक्या गूढपणे अजून कोणी लिहिलं असेलसं वाटत नाही..

In reply to by विटेकर

दादा कोंडके 02/10/2013 - 13:57
हे त्यांचं पुस्तक फार उशीरा वाचलं. एकदा घरी गेल्यावर सहज सोफ्यावर पडलेलं एक पुस्तक (मुखपृष्ठ न बघताच) उघडून मधलं पान वाचायला सुरवात केली. एक परिच्छेद वाचल्यावर ते बालवांडमय असून देखील लगेच ओळखलं की असं जिएं शिवाय दुसरं कुणी लिहूच शकत नाही. :)

कंजूस 03/10/2013 - 14:53
हा धागा वर वारंवार येणार .त्यांचा कथाविषय नेहमिच नवा राहणारा आहे .आणि मांडणी गूढ .अनुत्तरीत शेवट .शेवाळलेल्या कथा ? ठीक आहे .वाटेला जाऊ नका धपकन पडाल .
3

पुन्हा एकदा... सलाम सबको सलाम !!

सुहास झेले ·

सुहास झेले 26/11/2011 - 07:15
मी टेक्स्ट मध्यभागी अलाईन करायचा प्रयत्न केला पण ते होत नाही आहे, कोणी मदत करू शकेल काय? संपादक मंडळींपैकी कोणी हा धागा संपादित करून दिला तर बरं होईल. धन्स !!

चिरोटा 26/11/2011 - 14:07
मोजून ३६ सलाम मारले आहेत. कवी आणि कविता,ह्या दोघांनाही सलाम.

दादा कोंडके 26/11/2011 - 15:06
आणखी काही ओळी जोडतो, हिरव्या देशात बसून श्रद्धांजली वाहणार्‍या लोकांना सलाम, भारतात राहून देशावर उपकारच करणार्‍या लोकांना सलाम, रात्री दुचाकी वरून सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करणार्‍या आपल्या मित्राला सलाम, :) पत्रं पाठवणार्‍या काकांनाही सलाम... विसु: संबंधीतांनी ह घ्यावे.

गौरी१२ 26/11/2011 - 17:15
तुमचा लिखाणाला सुद्धा सलाम ....एवढे छान सुचले त्याला सलाम ..... :) माझा तर त्या कसाबचा नशिबाला सलाम ......एवढे मोठे पाप करून तीन वर्ष " अतिथी देवो भव :" करत भारत सरकार त्याला बिर्याणी खायला घालतेय ... त्याचा नशिबाला खरच सलाम ... (जेव्हा त्याला पकडले तेव्हा त्याला वाटले असेल कि आपण तर संपलोच ...मेलोच आता ....पण त्याला काय माहित त्याचा नशिबात काय चांगले लिहून ठेवले होते ते ....:)

सुहास झेले 26/11/2011 - 07:15
मी टेक्स्ट मध्यभागी अलाईन करायचा प्रयत्न केला पण ते होत नाही आहे, कोणी मदत करू शकेल काय? संपादक मंडळींपैकी कोणी हा धागा संपादित करून दिला तर बरं होईल. धन्स !!

चिरोटा 26/11/2011 - 14:07
मोजून ३६ सलाम मारले आहेत. कवी आणि कविता,ह्या दोघांनाही सलाम.

दादा कोंडके 26/11/2011 - 15:06
आणखी काही ओळी जोडतो, हिरव्या देशात बसून श्रद्धांजली वाहणार्‍या लोकांना सलाम, भारतात राहून देशावर उपकारच करणार्‍या लोकांना सलाम, रात्री दुचाकी वरून सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करणार्‍या आपल्या मित्राला सलाम, :) पत्रं पाठवणार्‍या काकांनाही सलाम... विसु: संबंधीतांनी ह घ्यावे.

गौरी१२ 26/11/2011 - 17:15
तुमचा लिखाणाला सुद्धा सलाम ....एवढे छान सुचले त्याला सलाम ..... :) माझा तर त्या कसाबचा नशिबाला सलाम ......एवढे मोठे पाप करून तीन वर्ष " अतिथी देवो भव :" करत भारत सरकार त्याला बिर्याणी खायला घालतेय ... त्याचा नशिबाला खरच सलाम ... (जेव्हा त्याला पकडले तेव्हा त्याला वाटले असेल कि आपण तर संपलोच ...मेलोच आता ....पण त्याला काय माहित त्याचा नशिबात काय चांगले लिहून ठेवले होते ते ....:)
पुन्हा एकदा... सलाम सबको सलाम !!

दोन 'नमुन्यांचे' निबंध

पाषाणभेद ·

रेवती 09/11/2011 - 02:51
पहिल्या निबंधाचा कर्ता मराठीच दिसतोय. दुसरा मात्र सौधिंडीयन असावा.;) दिवाळी साजरी करण्यावर निबंध लिहायला सांगितला असता आमच्या ओळखीच्या एका मुलाने, "हम दिवालीमे खुदकुशी मनाते है|" असं लिहिल्याचं आठवतय.

In reply to by रेवती

पाषाणभेद 09/11/2011 - 03:10
नाही हो. दोन्ही मराठीच आहेत. पण विषय कोणता, शब्दरचना कशी आहे, कशाला कसला मेळ नाही. इयत्ता ९वीतली मुले आहेत ही.

In reply to by पाषाणभेद

नाही हो. दोन्ही मराठीच आहेत. पण विषय कोणता, शब्दरचना कशी आहे, कशाला कसला मेळ नाही. इयत्ता ९वीतली मुले आहेत ही.
मिपा जास्त वाचत असतील. ;)

In reply to by पाषाणभेद

नरेश_ 09/11/2011 - 09:40
हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे रामहे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!

नेत्रेश 09/11/2011 - 07:14
ईयत्ता ७वी मध्ये गणपतीची सुट्टी संपल्यावर दुसर्‍या दिवशी एका तासाला सरांनी सर्व वर्गाला गणपतीची आरती लिहायला सांगितली होती, त्या गोष्टीची आठवण झाली. काय एकेकाने वाट लावली होती आरतीची. सरांनी ते आरती लिहीलेले कागद स्टाफरुम मध्ये ठेवले होते. नंतर बरेच दिवस सर्व शिक्षक ते वाचुन आमच्या वर्गाला हसत होते.

किचेन 09/11/2011 - 13:05
हे राम! राष्ट्रपित्या बद्दल एक(तसे अनेक..पण सगळ्यांनी बघितला असेल असा एकच) सिनेमा येऊन गेला त्यात त्यांचे पूर्ण नाव आणि बर्यापैकी इतिहास सांगितला आहे.तरीदेखील ९ वीतल्या मुलांना त्याचं पूर्ण नावही माहित नाही! निषेध! नक्की कोणाचा करावा ? मुलांचा ,पालकांचा कि शिक्षकांचा?

चिरोटा 09/11/2011 - 15:34
मुलांना धपाटे घालण्याआधी हिंदी शिकवणार्‍या शिक्षकाला फैलावर घ्या.वाजपेयींच्या "मेरी ५१ कविताए" मधली प्रत्येक कविता ५१ वेळा लिहायला सांगा.

रेवती 09/11/2011 - 02:51
पहिल्या निबंधाचा कर्ता मराठीच दिसतोय. दुसरा मात्र सौधिंडीयन असावा.;) दिवाळी साजरी करण्यावर निबंध लिहायला सांगितला असता आमच्या ओळखीच्या एका मुलाने, "हम दिवालीमे खुदकुशी मनाते है|" असं लिहिल्याचं आठवतय.

In reply to by रेवती

पाषाणभेद 09/11/2011 - 03:10
नाही हो. दोन्ही मराठीच आहेत. पण विषय कोणता, शब्दरचना कशी आहे, कशाला कसला मेळ नाही. इयत्ता ९वीतली मुले आहेत ही.

In reply to by पाषाणभेद

नाही हो. दोन्ही मराठीच आहेत. पण विषय कोणता, शब्दरचना कशी आहे, कशाला कसला मेळ नाही. इयत्ता ९वीतली मुले आहेत ही.
मिपा जास्त वाचत असतील. ;)

In reply to by पाषाणभेद

नरेश_ 09/11/2011 - 09:40
हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे रामहे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!

नेत्रेश 09/11/2011 - 07:14
ईयत्ता ७वी मध्ये गणपतीची सुट्टी संपल्यावर दुसर्‍या दिवशी एका तासाला सरांनी सर्व वर्गाला गणपतीची आरती लिहायला सांगितली होती, त्या गोष्टीची आठवण झाली. काय एकेकाने वाट लावली होती आरतीची. सरांनी ते आरती लिहीलेले कागद स्टाफरुम मध्ये ठेवले होते. नंतर बरेच दिवस सर्व शिक्षक ते वाचुन आमच्या वर्गाला हसत होते.

किचेन 09/11/2011 - 13:05
हे राम! राष्ट्रपित्या बद्दल एक(तसे अनेक..पण सगळ्यांनी बघितला असेल असा एकच) सिनेमा येऊन गेला त्यात त्यांचे पूर्ण नाव आणि बर्यापैकी इतिहास सांगितला आहे.तरीदेखील ९ वीतल्या मुलांना त्याचं पूर्ण नावही माहित नाही! निषेध! नक्की कोणाचा करावा ? मुलांचा ,पालकांचा कि शिक्षकांचा?

चिरोटा 09/11/2011 - 15:34
मुलांना धपाटे घालण्याआधी हिंदी शिकवणार्‍या शिक्षकाला फैलावर घ्या.वाजपेयींच्या "मेरी ५१ कविताए" मधली प्रत्येक कविता ५१ वेळा लिहायला सांगा.
लेखनप्रकार
महाराष्ट्रातील अशीच एक शाळा. इयत्ता ९ वी च्या प्रथमसत्र परिक्षेतील हिंदी विषय. निबंधाचा प्रश्न- मेरा प्रिय नेता. निवडलेल्या दोन 'नमुन्यांचे' निबंध खाली देत आहे. नमूना क्रं. एक- प्र.

पेपरातलं काम

यकु ·

बहुगुणी 29/10/2011 - 05:53
मजा आली वाचतांना! तुम्हालाही आणखीही बरेच मजेचे अनुभव आले असतील (तुम्हाला त्या 'श्रद्धांजली' प्रकरणावरून त्रास झाला असता मजेचं सजेत रुपांतर झालं असतं! अ‍ॅड मॅनेजरने वाचवलं म्हणायचं.) आता भाषांतरकार म्हणून काम करतांना आलेले अनुभव झाले की फील्डवरचे आणि संपादकीय विभागातीलही अनुभव येऊ द्यात.

रेवती 29/10/2011 - 06:40
लेखन आवडले. असे दंगे घडवणं आणि देणगी स्विकारणं हा मोठा व्यवसाय झालाय म्हणायला हवं. अजूनही किस्से लिहा. जर संपादकांच्या बाजूने लिहिलेत तर तुम्हाला एकवीस लाडू बक्षिस देण्यात येतील.;) (हलके घ्या.)

In reply to by रेवती

वपाडाव 31/10/2011 - 15:55
तुम्हाला एकवीस लाडू बक्षिस देण्यात येतील. (हलके घ्या.)
आज्जे, लाडु हलके नकोत... भरलेले पायजेत.... चालणार नाय....

In reply to by अर्धवट

पाषाणभेद 29/10/2011 - 08:56
क्या बात है अर्धवट. मी पण टेंडरे, छोट्या झैराती, जाहिर फारकत, जाहीर नोटीस, नावात बदल, हरवले सापडले आवडीने वाचतो. मागे आम्ही येथेपण एक निवीदा सुचना काढली होती.

In reply to by पाषाणभेद

यकु 29/10/2011 - 21:20
पाभे आणि अर्धवट, मी पण लहानपणीपासून त्या जाहीराती वाचायचो. म्हणून तर त्यांनी घेतलेल्या मुलाखतीत पास झालो ना ;-) पण त्या वाचायलाच तेवढी मजा यायची.. स्वतः करताना मात्र नको हे जीणं असं वाटायचं.

प्रचेतस 29/10/2011 - 11:39
मजा आली वाचून. आता पुढच्या किश्श्यांची वाट पाहतो आहे. बाकी ते दिव्य मराठी खरोखरच दिव्य आहे. मध्यंतरी नासिकला गेलो होतो तर तिथे घरोघरी दिव्य मराठीने वाटले पार्क अ‍ॅवेन्यू चे पावडरचे डबे आणि शेविंग क्रीम आहेत.

स्मिता. 29/10/2011 - 15:08
सगळे किस्से मजेशीर आहेत. आणखी किस्से येवू द्यात. -(पेपरातल्या निविदा-नोटिसा कधीच न वाचणारी :P ) स्मिता

मन१ 29/10/2011 - 18:01
लेखाचा शेवट ट्विस्ट(देणगी वगैरे) तर लै भारी. मागे असेच एकदा एका IAS ऑफिसरला सस्पेंड का dismiss केले म्हणे. त्याने पेप्रात २ ऑक्टोबर ला दिलेल्या सरकारी जाहिरातीचे शीर्षक होते:- "आपण सदैव राष्ट्राच्या ऋणात रहाल" आणि खाली राष्ट्रपित्याचा फोटो!!

पैसा 29/10/2011 - 19:43
असलं दिव्य मराठी जाहिरातींना वापरून अजून तुझं लिखाण मस्त होतंय, यावरून तू किती चांगला लेखक असला पाहिजेस हे समजतंय!

यकु 29/10/2011 - 21:04
दोस्तहो.. किस्सा आवडलेल्या, न आवडलेल्या सगळ्यांना धन्यवाद बरं का ! @ धना: अरे मी आता शीएमएमआय लेव्हल ३ मध्ये काम करतो नव्हं का? ;-) जुना भाषांतरकार होतो रे. @ इंटेशः नोंद घेतल्या गेली आहे ;-)

बहुगुणी 29/10/2011 - 05:53
मजा आली वाचतांना! तुम्हालाही आणखीही बरेच मजेचे अनुभव आले असतील (तुम्हाला त्या 'श्रद्धांजली' प्रकरणावरून त्रास झाला असता मजेचं सजेत रुपांतर झालं असतं! अ‍ॅड मॅनेजरने वाचवलं म्हणायचं.) आता भाषांतरकार म्हणून काम करतांना आलेले अनुभव झाले की फील्डवरचे आणि संपादकीय विभागातीलही अनुभव येऊ द्यात.

रेवती 29/10/2011 - 06:40
लेखन आवडले. असे दंगे घडवणं आणि देणगी स्विकारणं हा मोठा व्यवसाय झालाय म्हणायला हवं. अजूनही किस्से लिहा. जर संपादकांच्या बाजूने लिहिलेत तर तुम्हाला एकवीस लाडू बक्षिस देण्यात येतील.;) (हलके घ्या.)

In reply to by रेवती

वपाडाव 31/10/2011 - 15:55
तुम्हाला एकवीस लाडू बक्षिस देण्यात येतील. (हलके घ्या.)
आज्जे, लाडु हलके नकोत... भरलेले पायजेत.... चालणार नाय....

In reply to by अर्धवट

पाषाणभेद 29/10/2011 - 08:56
क्या बात है अर्धवट. मी पण टेंडरे, छोट्या झैराती, जाहिर फारकत, जाहीर नोटीस, नावात बदल, हरवले सापडले आवडीने वाचतो. मागे आम्ही येथेपण एक निवीदा सुचना काढली होती.

In reply to by पाषाणभेद

यकु 29/10/2011 - 21:20
पाभे आणि अर्धवट, मी पण लहानपणीपासून त्या जाहीराती वाचायचो. म्हणून तर त्यांनी घेतलेल्या मुलाखतीत पास झालो ना ;-) पण त्या वाचायलाच तेवढी मजा यायची.. स्वतः करताना मात्र नको हे जीणं असं वाटायचं.

प्रचेतस 29/10/2011 - 11:39
मजा आली वाचून. आता पुढच्या किश्श्यांची वाट पाहतो आहे. बाकी ते दिव्य मराठी खरोखरच दिव्य आहे. मध्यंतरी नासिकला गेलो होतो तर तिथे घरोघरी दिव्य मराठीने वाटले पार्क अ‍ॅवेन्यू चे पावडरचे डबे आणि शेविंग क्रीम आहेत.

स्मिता. 29/10/2011 - 15:08
सगळे किस्से मजेशीर आहेत. आणखी किस्से येवू द्यात. -(पेपरातल्या निविदा-नोटिसा कधीच न वाचणारी :P ) स्मिता

मन१ 29/10/2011 - 18:01
लेखाचा शेवट ट्विस्ट(देणगी वगैरे) तर लै भारी. मागे असेच एकदा एका IAS ऑफिसरला सस्पेंड का dismiss केले म्हणे. त्याने पेप्रात २ ऑक्टोबर ला दिलेल्या सरकारी जाहिरातीचे शीर्षक होते:- "आपण सदैव राष्ट्राच्या ऋणात रहाल" आणि खाली राष्ट्रपित्याचा फोटो!!

पैसा 29/10/2011 - 19:43
असलं दिव्य मराठी जाहिरातींना वापरून अजून तुझं लिखाण मस्त होतंय, यावरून तू किती चांगला लेखक असला पाहिजेस हे समजतंय!

यकु 29/10/2011 - 21:04
दोस्तहो.. किस्सा आवडलेल्या, न आवडलेल्या सगळ्यांना धन्यवाद बरं का ! @ धना: अरे मी आता शीएमएमआय लेव्हल ३ मध्ये काम करतो नव्हं का? ;-) जुना भाषांतरकार होतो रे. @ इंटेशः नोंद घेतल्या गेली आहे ;-)
कालच्या धाग्याच्या निमित्तानं काही जणांनी वृत्तपत्रातले किस्से लिहायला सांगितले आहे. असे किस्से लिहायला माणूस फिल्डवर, किमान संपादकीय विभागात काम केलेला असावा लागतो. कारण पेपरची भवती न भवती त्याच विभागात होते. मी मात्र माझ्या पहिल्या नोकरीत जाहिरात विभागाचा भाषांतरकार होतो.

अकिला & दी बी ...

छोटा डॉन ·

फारएन्ड 13/10/2011 - 11:27
सुंदर परीक्षण. अतिशय चांगला चित्रपट आहे हा. मला खूप आवडला. थोडे स्टीरीओटाईप्स आहेत पण मुलांची कामे इतकी मस्त झाली आहेत की त्यासाठी आणि प्रत्येक "बी" चे जे भाग आहेत त्यासाठी आवर्जून बघावाच. शेवटही सहज अंदाज लावता येइल असा वाटला नाही. बाकी हा चित्रपट आवडला तर हे दोनही बघा: Freedom Writers The Ron Clark Story

गणपा 13/10/2011 - 11:35
सर्वप्रथम कळफलकावरील धूळ झटकून लिहिता झाल्या बद्दल अभिनंदन. ;) छायाचित्रांबाबत पेठकर काकांशी सहमत. चित्रपट पहायचा हे ठरवल्या मुळे केवळ सुरवातच वाचली आहे त्याबद्दल क्षमस्व. वेगळ्या पठडीतील चांगला चित्रपट सुचवल्या बद्दल आभार. :)

In reply to by गणपा

छोटा डॉन 13/10/2011 - 11:42
अरे बाबांनो एकच छायाचित्र आहे, ते पण सिनेमाचे पोस्टर आहे, ते कुठेही पाहता येईल, बाकी अजुन काही दाखवण्यासारखे नाही. बाकी परिक्षणात(?) मी जास्ती काही डिटेल लिहलेच नाही, जस्ट संक्षिप्त स्टोरी लिहली आहे, असो. पिक्चर जरुर पहा असे सुचवतो :) - छोटा डॉन

आत्मशून्य 13/10/2011 - 15:30
सर्वप्रथम जेव्हां या स्पर्धेविषयी यूएसे नेटवर्कच्या एका डिटेक्टीव्ह सीरीयलमधे ऐकलं होतं (स्पेलींगसाठी शब्द घालणार्‍या व्यक्तीचा मूडदा पडलेला असतो) तेव्हा "नर्ड" बावळटांचा छंद इतकीच याप्रकाराची संभावना केली होती.... पण परीक्षण वाचून उत्सूकता निर्माण झाली आहे, चित्रपट ट्राय करायची. बाकी हे अशा धाटणीचे चित्रपट आवडणार्‍यांनी The Great Debaters(२००७) अवश्य ट्राय क्रावा.... डंझेल वॉशिंगटन ने गूर्जीची मस्त भूमीका निभावली आहे.. चित्रपटही मनोरंजक.

पैसा 13/10/2011 - 19:27
चित्रपटाचा विषय नेहमीच्या पठडीतला नाही. पण वास्तवातला आहे. चित्रपट पहायलाच हवा.

यकु 13/10/2011 - 20:09
व्वा!!!! ह्या परिक्षणानं चित्रपट पाहण्याची ओढ लावली. तस्मात आता टॉरंटास शरण गेलो आहे. अवांतरः परिक्षणे लिहीण्याची ही डॉनरॉव ही ढब कॉपी करावी काय ;-)

चिंतामणी 14/10/2011 - 09:17
एका वेगळ्या विषयावरील चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. अवांतर- ही स्पर्धा टेलेव्हिजनवर वेळ मिळेल तेंव्हा बघत होतो. गेल्या काही वर्षात भारतीय वशांच्या मुलामुलींचे वर्चस्व आनंद देउन गेले.

फारएन्ड 13/10/2011 - 11:27
सुंदर परीक्षण. अतिशय चांगला चित्रपट आहे हा. मला खूप आवडला. थोडे स्टीरीओटाईप्स आहेत पण मुलांची कामे इतकी मस्त झाली आहेत की त्यासाठी आणि प्रत्येक "बी" चे जे भाग आहेत त्यासाठी आवर्जून बघावाच. शेवटही सहज अंदाज लावता येइल असा वाटला नाही. बाकी हा चित्रपट आवडला तर हे दोनही बघा: Freedom Writers The Ron Clark Story

गणपा 13/10/2011 - 11:35
सर्वप्रथम कळफलकावरील धूळ झटकून लिहिता झाल्या बद्दल अभिनंदन. ;) छायाचित्रांबाबत पेठकर काकांशी सहमत. चित्रपट पहायचा हे ठरवल्या मुळे केवळ सुरवातच वाचली आहे त्याबद्दल क्षमस्व. वेगळ्या पठडीतील चांगला चित्रपट सुचवल्या बद्दल आभार. :)

In reply to by गणपा

छोटा डॉन 13/10/2011 - 11:42
अरे बाबांनो एकच छायाचित्र आहे, ते पण सिनेमाचे पोस्टर आहे, ते कुठेही पाहता येईल, बाकी अजुन काही दाखवण्यासारखे नाही. बाकी परिक्षणात(?) मी जास्ती काही डिटेल लिहलेच नाही, जस्ट संक्षिप्त स्टोरी लिहली आहे, असो. पिक्चर जरुर पहा असे सुचवतो :) - छोटा डॉन

आत्मशून्य 13/10/2011 - 15:30
सर्वप्रथम जेव्हां या स्पर्धेविषयी यूएसे नेटवर्कच्या एका डिटेक्टीव्ह सीरीयलमधे ऐकलं होतं (स्पेलींगसाठी शब्द घालणार्‍या व्यक्तीचा मूडदा पडलेला असतो) तेव्हा "नर्ड" बावळटांचा छंद इतकीच याप्रकाराची संभावना केली होती.... पण परीक्षण वाचून उत्सूकता निर्माण झाली आहे, चित्रपट ट्राय करायची. बाकी हे अशा धाटणीचे चित्रपट आवडणार्‍यांनी The Great Debaters(२००७) अवश्य ट्राय क्रावा.... डंझेल वॉशिंगटन ने गूर्जीची मस्त भूमीका निभावली आहे.. चित्रपटही मनोरंजक.

पैसा 13/10/2011 - 19:27
चित्रपटाचा विषय नेहमीच्या पठडीतला नाही. पण वास्तवातला आहे. चित्रपट पहायलाच हवा.

यकु 13/10/2011 - 20:09
व्वा!!!! ह्या परिक्षणानं चित्रपट पाहण्याची ओढ लावली. तस्मात आता टॉरंटास शरण गेलो आहे. अवांतरः परिक्षणे लिहीण्याची ही डॉनरॉव ही ढब कॉपी करावी काय ;-)

चिंतामणी 14/10/2011 - 09:17
एका वेगळ्या विषयावरील चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. अवांतर- ही स्पर्धा टेलेव्हिजनवर वेळ मिळेल तेंव्हा बघत होतो. गेल्या काही वर्षात भारतीय वशांच्या मुलामुलींचे वर्चस्व आनंद देउन गेले.
शिक्षणातली गुणवत्ता आणि विद्यार्थ्याची कौटुंबिक्/सामाजिक्/आर्थिक पार्श्वभुमी ह्यांचे परस्परसंबंध आहे म्हटला तर आहे आणि नाही म्हटला तर नाही. लाखा-लाखाने फिया घेऊन 'हमखास' यश मिळवुन देणार्‍या संस्था/क्लासेस आहेत, त्यात जाणारे विद्यार्थीही आहेत.

फ्रायडे टाईमपास

मुक्तसुनीत ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ