मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संदर्भ

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन

यशवंतकुलकर्णी ·

अडगळ 05/10/2010 - 21:06
पण एकूणच तत्वविचाराची नवी मांडणी वगैरे या माणसाने कशी केली हे काही समजले नाही.(कदाचित ते पुढे येईल) जर वैयक्तिक अनुभव हाच या नव्या विचारांचा पाया असेल तर मात्र अडचण आहे. परत जे शारीरिक बदल नोंदवले आहेत , ते जसे चमत्कार तसेच विकार/भ्रम पण असू शकतात असे शंकेखोर मनाला वाटते. बाकी लेखन , मांडणी छान. वाचत आहे.

In reply to by अडगळ

+ सहमत.... ~ नेमक्या याच शब्दात [यु.जी.के. समजून घेताना] मला जाणिवलेली अडचण मांडण्याच्या बेतात असतानाच श्री.अडगळ यांचा हा प्रतिसाद नजरेसमोर आला आणि समाधान वाटले की असे वाटणारा मी एकटाच नाही. श्री.यशवंतराव यांच्या लेखनशैलीवर सरस्वती प्रसन्न आहे असे तिन्ही लेखावरून दिसून येतेच, त्यामुळे आमच्यासारख्यांच्या मनात भिरभिरणार्‍या शंकेच्या पाकोळ्या ते आपल्या लेखणीने दूर करतील...येणार्‍या पुढील भागातून....असा विश्वास आहेच. इन्द्रा (जाताजाता > अजूनही दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये ठळक असे फरक जाणवत नाही; जे ओशोमध्ये आढळतात....अर्थात माझे हे किरकोळ असे निरिक्षण आहे...अभ्यास नव्हे)

In reply to by इन्द्र्राज पवार

कवितानागेश 07/10/2010 - 09:56
दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये>>>> कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही, त्यानी कुणालाही काहीही 'शिकवले' नाही, त्यांनी फक्त निरिक्षणे माडली, त्या अनुषंगानी समोर 'प्रश्न' घेउन बसलेल्या लोकांना, अजून खोल खोल जण्यास उद्युक्त करणारे प्रश्न विचारले, त्यांनी कधीही ' मी शिकवतो' असे विधान केले नाही. ओशोनी देखिल माझ्या माहितीप्रमाणे फक्त 'मेडिटशन शिकवले', त्यांच्या प्रवचनातून केवळ विचार व निरिक्षणे मांडली.

In reply to by कवितानागेश

"...कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही,> ~~ वेल, आय अ‍ॅक्सेप्ट ! मी प्रतिसादात कबुली दिलेलीच होती की, या विषयात माझे फक्त वाचन वा निरिक्षण आहे, अभ्यास नाही. श्री.महेश भट्ट हे युजींचे कट्टर भक्त. त्यांच्या पुस्तकात कुठेतरी युजींबद्दल लिहिताना 'टीचिंग' शब्दाचे प्रयोजन आल्याचे स्मरत होते.....ते 'शिकवण' या अर्थाने मी घेतले...इतकेच. श्री.यशवंत कुलकर्णी अधिक प्रकाश पाडतील यावर. इन्द्रा

भाऊ पाटील 06/10/2010 - 15:10
यु जीं बद्दल काहीच माहीत नव्हते. फक्त नाव तेवढे ऐकून होतो. येउ द्यात पटापट. साक्षात्काराची अनुभूती इतरांपेक्षा* खूप वेगळी मांडली आहे. पुढील भाग वाचण्यास उत्सुक बाकी लेखन , मांडणी खरोखरच छान आहे. * इतरांपेक्षा वेगळी आहे हे माझे व्यक्तिगत मत आहे.

कवितानागेश 07/10/2010 - 09:12
कुत्र्याचा आवाज त्यांच्या आतून येत असल्यासारखे जाणवले. सर्व आवाज माझ्या आतूनच येत आहेत, बाहेरून नाही असे जाणवले. अजूनही ते तसेच आहेत.>>>>>>>>>>> अशाच प्रकारचे अनुभव कृष्णजी ( जे.कृष्णमूर्ती) या>नी लिहिले आहेत. "... ...... ते हलणारे गवताचे पाते मीच आहे, ..आगगाडीची चाकेसुद्धा मीच आहे........" अशा प्रकारची खरोखरच 'विस्तृत' म्हणता येइल अशी जाणीव , त्यानी अतिशय सुंदर रितीनी लिहिली आहे.

In reply to by कवितानागेश

हम्म. मी जे.केंचे वाचलेले नाही पण . ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत असे लिहील्याचे स्मरते आहे. नक्की ओवी आठवली, सापडली तर देईन. त्या ओवीत मुंगीचे मनोगत असे काहीतरी आहे.

अडगळ, इंद्रराजसाहेब आणि लीमाऊजेट, कालच भाऊ पाटलांना मी खरड टाकलीय त्याप्रमाणे या लेखमालेतून युजींची फक्त आणि फक्त ओळख करून द्यायचेच मनात आहे; वाचकांच्या मनात येणार्‍या प्रामाणिक, लहानसहान शंका त्यांनी स्वत: दूर करुन घ्याव्यात असे वाटते कारण "Tell them that there is nothing to understand." If you listen to me year after year, you are only clarifying your thoughts. It's useless. Anything I do to help you would be adding to your misery--that's all. You add one more misery to those you already have by listening to me. All experiences, however extraordinary they may be, are in the area of sensuality. The talk of intuition and insight is another illusion. Every insight you have is born out of your thinking. Whatever we experience is thought-induced. What you don't know you can't experience. To experience a thing you have to know. Society is built on a foundation of conflict, and you are society. Therefore you must always be in conflict with society. If, when this body is buried, the memories people have of me are also buried along with it , that will be the end of me. I don't give a hoot for a sixth-century B.C. Buddha, let alone all the other claimants we have in our midst. They are a bunch of exploiters, thriving on the gullibility of the people ही युजींची विधाने आहेत. मी सुंदर पध्दतीने युजींबद्दल लिहीत आहे असे वाटू शकते - पण वर युजी म्हणतात त्याप्रमाणे ते "यूसलेस" आहे याची मला जाण आहे; मग सगळंच यूसलेस असेल तर काहीही करण्यात अर्थ नाही आणि काहीही न करण्यातही काही अर्थ नाही - तरीही सतत आपण काहीतरी करीत असतो; करावंच लागतं - असल्या विचित्र मनोवस्थेतून मी हे लिहीत आहे. त्यामुळे आता यूसलेसपणे तुमच्या शंकाबद्दलही मला काय वाटते ते सांगतो. अडगळ,
जर वैयक्तिक अनुभव हाच या नव्या विचारांचा पाया असेल तर मात्र अडचण आहे.
होय. युजींचा वैयक्तिक "शारीरिक" अनुभव हाच पाया आहे; पण युजींनी स्वत: होऊन कुठलेही विचार मांडलेले नाहीत - इव्हन आजूबाजूला लोक गोळा होतात म्हणून ते तीन महिन्यांपेक्षा जास्त कुठेही थांबत राहात नसत - फक्त लोकांना टाळण्यासाठी; खरंच विचार हा पाया असता तर त्यांच्याभोवती एखादी तरी "संस्था" उभी राहिली असती. आजपर्यंत ती राहिलेली नाही. युजींबद्दल जे काही वाचायला मिळतं ते प्रश्न विचारणार्‍यांच्या प्रश्नाच्या चिंध्या करून झाल्यानंतर, "गेट अप, अ‍ॅण्ड गो," "आय हॅव नॉट इन्व्हायटेड यू हेअर", "गेट लॉस्ट अ‍ॅण्ड स्टे लॉस्ट" अशी त्यांची वाक्ये पचवून ऐकावं लागतं.
परत जे शारीरिक बदल नोंदवले आहेत , ते जसे चमत्कार तसेच विकार/भ्रम पण असू शकतात असे शंकेखोर मनाला वाटते.
ओके. इटस हेल्दी. लीमाऊजेट,
दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये>>>> कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही, त्यानी कुणालाही काहीही 'शिकवले' नाही, त्यांनी फक्त निरिक्षणे माडली, त्या अनुषंगानी समोर 'प्रश्न' घेउन बसलेल्या लोकांना, अजून खोल खोल जण्यास उद्युक्त करणारे प्रश्न विचारले, त्यांनी कधीही ' मी शिकवतो' असे विधान केले नाही.
ओशोनी देखिल माझ्या माहितीप्रमाणे फक्त 'मेडिटशन शिकवले', त्यांच्या प्रवचनातून केवळ विचार व निरिक्षणे मांडली
. हीच तर अडचण आहे ना - पार भगवान बुध्दांपासून युजींपर्यंत सगळे लोक "मी काहीही शिकवत नाही" असं एकीकडे म्हणतात आणि दुसर्‍या बाजूला पसारा मात्र तयार होत राहातो. युजींच्या क्लिप्समध्ये उत्तर देतानाची त्यांची चीड, राग, शिव्या पाहाता युजींकडे शिकवायला काही नव्हतं, पण काहीतरी सांगितल्याशिवाय पर्याय नाही म्हणून, फक्त एक "रिस्पॉन्स" म्हणून ते सांगितलं जात होतं असं दिसतं. ओशो आणि जेके या दोघांच्याही "त्या" अनुभवोत्तोर आयुष्यात त्यांनी लोकांना, मेडीटेशनचा का होईना पण मार्ग ऑफर केलेला आहे; यापैकी ओशोंनी तर "ध्यान आणि संबंधित प्रॉडक्टस (११२ ध्यानपध्दतींसह आश्रमात चालणार्‍या "सेक्स ऑर्गीस" धरून ) " चा तर खुलेआम बाजारच सुरू केला होता. पुढच्या भागानंतरच्या भागात अजून तपशीलात लिहीण्याचा प्रयत्न करतो.
अशाच प्रकारचे अनुभव कृष्णजी ( जे.कृष्णमूर्ती) या>नी लिहिले आहेत. "... ...... ते हलणारे गवताचे पाते मीच आहे, ..आगगाडीची चाकेसुद्धा मीच आहे........" अशा प्रकारची खरोखरच 'विस्तृत' म्हणता येइल अशी जाणीव , त्यानी अतिशय सुंदर रितीनी लिहिली आहे.
जाणीवेबद्दल इंटरप्रिटेशन्स, तिचे ट्रान्सलेशन करणे (आयुष्यभर, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बसून, पुस्तकांतून तेच करीत राहाणे) वेगळे - आणि युजींसारखा भाजून टाकणारा "पूर्णत:" शारीरिक अनुभव येणे, शरीराच्या प्रत्येक भागावर त्याची लक्षणे दिसणे, मूळापासून शेंड्यापर्यंत पूर्ण लाईफ स्टाईलच बदलणे वेगळे आहे असे वाटत. शेवटी मी पण कुठल्याच गोष्टीवर जोर देत नाहीय, कुठल्याच गोष्टीला चिकटून बसत नाहीय. पण हे सगळं असं आहे.

कवितानागेश 07/10/2010 - 15:21
पसारा करणे हा मानवी स्वभावच आहे! तो कुणीच अनुभवी लोक ( युजीके, जेके, ओशो, वगरै....) मुद्दाम करत नाही. जेके सुद्धा , 'माझी विधाने स्वतः तपासून पहा, आंधळेपणाने विश्वास ठेउ नका' असेच सांगायचे, पण लोकाना स्वतः विचार करायचा नसतो, त्यासाठी अंतर्मुख व्हायची बिल्कुल हिम्मत नसते, फक्त, कुणाच्यातरी मागे लागून, फुकट मोकळीक हवी असते. ( मोक्ष वगरे नाही, फक्त स्वतःच निर्माण केलेल्या चित्रविचित्र प्रश्नांपासून मोकळीक. युजीके त्यामूळेच चिडत असावेत!)) त्यातच सगळा घोटाळा होतो.....मूळ तत्वांवर काजळी चढते.... शिवाय स्वतः अनुभव घेण्यापेक्षा नुसत्याच शब्दबंबाळ चर्चा करण्यात लोक समाधान मानतात. (आपल्यासारखे! ) ..आणी मग सगळेच ज्ञान हरवते. युजींसारखा भाजून टाकणारा "पूर्णत:" शारीरिक अनुभव येणे ..असे अनुभव अनेक जणाना आले आहेत. त्याबद्दल वेग्वेगळ्या पद्धतीनी लिहिले गेले आहे..... त्यामूळे प्रत्येकाचा अनुभव वेगळा भासतो. ( त्याची चर्चा इथे नको...... अंनिसवाले गळा धरतील!) कृष्णजी (जेके) आणी डेविड बोह्म यांची एक अत्यंत किचकट चर्चा आहे, त्यात या प्रकारच्या पेशींतील बदलाबद्दलच कृ्ष्णजी 'म्युटेशन' हा शब्द वापरतायत....

In reply to by कवितानागेश

शिवाय स्वतः अनुभव घेण्यापेक्षा नुसत्याच शब्दबंबाळ चर्चा करण्यात लोक समाधान मानतात.
माझ्यापुरतं बोलायचं तर या चर्चा बिलकुल शब्दबंबाळ नाहीत... आणि मी सध्या "त्याच" अनुभवातून जातोय...कुणी समदु:खी/समसुखी मिळतात का पाहात होतो..

In reply to by यशवंतकुलकर्णी

कवितानागेश 08/10/2010 - 00:22
मी सध्या "त्याच" अनुभवातून जातोय...>>>>> म्हणजे सध्या तुमची त्वचा मलमली वस्त्रासारखी मऊ झालीये आणी तुम्हाला चवी देखिल कळत नाहीत!?? हलके घ्या.

In reply to by कवितानागेश

तुम्ही शब्दबंबाळ चर्चा हा शब्द वापरल्यानं मी माझी बाजू गरजेपुरती स्पष्ट केली होती; पुढे काही सांगणं अनावश्यक आहे.

पैसा 07/10/2010 - 18:28
आम्हाला भावातीत ध्यान (समाधी) शिकवणार्‍यानी "कोणाला काही अतींद्रिय अनुभव आले तर त्याची वाच्यता किंवा चर्चा करू नका" असं सांगितलं होतं. ते बहुतेक असला "पसारा" टाळण्यासाठीच असावं.

In reply to by पैसा

युजी या अनुभवातून बाहेर पडले तेव्हा "आय वील डिस्कस अबाऊट इट ओपन्ली (हे "इट" म्हणजे युजींबद्दल लिहीणारे लोक त्यांची "एन्लायटन्मेंट" मानतात, युजी एन्लायटन्मेंट नाहीच असं हज्जारदा सांगतात ) ..."
आम्हाला भावातीत ध्यान (समाधी) शिकवणार्‍यानी "कोणाला काही अतींद्रिय अनुभव आले तर त्याची वाच्यता किंवा चर्चा करू नका" असं सांगितलं होतं. ते बहुतेक असला "पसारा" टाळण्यासाठीच असावं.
हाच तर मुद्दा आहे ना. असल्या ध्यान पध्दती शिकवण्यासाठी अवास्तव स्तोम माजवायचं, लोकांकडून पैसे वसूल करायचे, कधीकधी तर त्यांना "हॅंण्डल"ही करायचं...पुन्हा काखा वर करायला मोकळे..ते तिकडं, आपण इकडं.. हे म्हणजे गाडी चालवता न येणार्‍या माणसाला गाडीवर बसवून उताराला लाऊन द्यायचं आणि पडून मेंदू वगैरे फुटला किंवा टाळके सरकले तर "त्याची वाच्यता करू नका किंवा चर्चा करू नका" असं म्हणण्यासारखं आहे..

In reply to by यशवंतकुलकर्णी

पैसा 07/10/2010 - 18:51
आमच्या सारखे सामान्य लोक यावर फारसं वाचन किंवा विचार करत नाहीत, त्यामुळे असले अ‍ॅक्सिडंट होत नाहीत. अति विचार करणार्‍यांसाठी मात्र ते धोकादायक आहे.

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 07/10/2010 - 21:50
हा 'कोल्ह्याला द्राक्षे आम्बट' चा प्रकार आहे का यावर पण अवश्य विचार करा. बाजारात खरी खोटी नाणी असणारच. म्हणून कुणी चलन की कल्पना मोडीत काढत नाही की अर्थशास्त्राच्या, अर्थशास्त्रज्ञान्च्या नावाने सरसकट शिवीगाळ करत नाही. माझे बोलणे कुत्र्याचे भुन्कणे आहे असे म्हणल्याने सरसकट शिवीगाळ करण्याचा अधिकार तर मुळीच येत नाही. असो. ओशो, जे. आणि यु.जी. इतकेच 'अध्यात्म' आहे असे समजाल तर कायम गोन्धळात रहाल आणि जग 'युसलेस' आहे, सगळेच मूर्ख आहेत असले निष्कर्ष निघतील. तुमची लिहीण्याची शैली छान आहे. तुम्हाला 'खरीखुरी गोड द्राक्षे' मिळावीत (जशी गुळवणी महाराजाना लोकनाथतीर्थ स्वामी महाराजानी दिली, स्वामी स्वरूपानन्दाना गणेशनाथ वैद्य महाराजानी दिली) यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. बाकी चू.भू.दे. घे. काही वावगे बोललो असल्यास क्षमस्व.

मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की "अतिंद्रिय अनुभव आले तर वाच्यता किंवा चर्चा करू नका...." हे असले अतिंद्रिय अनुभव विचार करून (किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणं अति विचार करून) येत नसतात - काहीकाळ सगळी शारीरिक यंत्रणा त्यात इन्व्हॉल्व्ह झाली तरच तशी शक्यता असते... वन्स यू माऊंट, देअर इज एव्हरी पॉसीबिलीटी ऑफ अ‍ॅक्सीडेंट... राजहंस प्रकाशनने नुकत्याच प्रकाशित केलेल्या "अज्ञात विवेकानंद" या विवेकानंदांवरील पुस्तकात तर अशी नोंद आहे की ध्यान करीत असताना "मेंदुतील शीर तुटून" विवेकानंदांचा मृत्यू झाला...काय म्हणायचं आता?

In reply to by यशवंतकुलकर्णी

चतुरंग 07/10/2010 - 21:54
कारण वसंत पोतदारांचे 'योद्धा संन्यासी' माझ्याकडे आहे त्यात विवेकानंदांनी देह ठेवला त्याचे वर्णन आहे. त्यात कुठेही असे वर्णन नाही की त्यांनी ध्यान करत असताना मेंदूतील शीर वगैरे तुटली...(अचूक वर्णन मी पुस्तकातून देऊ शकेन.) त्यामुळे तुझा हा संदर्भ विचारात पाडणारा वाटतोय. -रंगा

In reply to by चतुरंग

चतुरंग, विवेकानंदांवरील हे पुस्तक अगदी अलिकडलं आहे आणि ते कुणीतरी "म" यांनी मूळ बंगालीत लिहीलं आहे. यात विवेकानंदांबद्दल आतापर्यंत अज्ञात असलेली बरीच माहीती दिलीय हे नावावरूनच कळतं. यापूर्वी ओशोंनी त्यांच्या व्याख्यानात विवेकानंदांवर दिलेल्या उत्तरात नेमका हाच मुद्दा मांडला होता; पण तो "ओशों"चा असल्याने बेसलेस म्हणून मी दुर्लक्ष केले होते. ही जुनी गोष्ट. पण हे पुस्तक तर आताचं आहे. एक-दोन दिवसात पुस्तक मिळाले तर ती नोंद असलेले ते पान नक्की स्कॅन करून टाकतो.

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 07/10/2010 - 22:19
एकदा अधिकारी सद्गुरू मिळाल्यावर त्या तार्किक, बुद्धिमान युवकाने 'स्वात्मदान' दिले, गुरुपदिष्ट राहून निष्ठेने सत्कार्याला वाहून घेतले. नुकतेच अचाट, अफाट, भन्नाट अनुभव आणि उलटसुलट लोकविलक्षण विचारान्च्या मागे लागले नाहीत हे महत्वाचे. एकदा असे सद्गुरू, सत्शिष्य एकत्र आले, की आपोआप शिष्याची जीवननिष्ठा दृढ होते आणि सद्गुरूप्रणित जीवितकार्यही पूर्ण होते. असो. ध्यान करत असताना मेन्दूची शीर तुटून मृत्यु आला (हे बरोबर आहे असे गृहीत धरू) याचा अर्थ ध्यान केल्याने मेन्दूची शीर तुटून मृत्यु आला असा सोयिस्करपणे का घ्यावा? आमच्या अल्प माहितीनुसार त्याना मधुमेह आणि रक्तदाबाचा विकारही होता. (स्वामीजी 'सक्रिय ध्यान', 'एन्काउन्टर ग्रुप' वगैरे ध्यान 'प्रयोग' करत नव्हते. त्याना रामकृष्णानी शक्तिपाताने व्यवस्थित दीक्षा दिलेली होती आणि ध्यान ही त्यान्ची जीवनशैली होती. )

In reply to by मूकवाचक

चतुरंग 07/10/2010 - 22:52
स्वामी विवेकानंदांना मधुमेह, रक्तदाब तर होताच शिवाय सायटिकाचा सुद्धा विकार होता. अत्यंत तिखट मांसाहाराची त्यांना आवड होती आणि ते शीघ्रकोपीही होते! पण ह्या कोणत्याही गोष्टीचा त्यांच्या ध्यानाशी संबंध नाही. अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात डोंगराएवढे कार्य करणार्‍या ह्या नरसिंहाला 'योद्धा संन्यासी' हेच नाव समर्पक आहे! -रंगा

In reply to by चतुरंग

"....अत्यंत तिखट मांसाहाराची त्यांना आवड होती...." ~ इतकेच नव्हे तर त्यांना शाकाहाराचे महत्व कुणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्याला (पत्राद्वारे...) मांसाहार आणि शाकाहार या संबंधी लिहिले : "..... जीवहत्या करणे हे पाप होय यात संशय नाही; तथापि, जोपर्यंत शाकाहारी अन्न हे रासायनिक प्रक्रियांद्वारा मानवी शरीराला यथोचित असे खाद्य बनत नाही तोपर्यंत मांसाहाराखेरीत गत्यंतर नाही. जोवर माणसाला आजच्यासारख्या अवस्थांत राहून रजोगुणाची कामे करावी लागतील तोवर मांसाहाराखेरीज उपाय नाही. यावर असेही म्हणता येईल की; अंगमेहनतीची कामे करून ते पोटाला मिळवीत नसतात अशा उच्च वर्गाच्या लोकांनी मांसाहार करू नये, परंतु ज्यांना रात्रंदिवस काबाडकष्ट करून खाणे-लेणे कमवावे लागत असते अशांना जबरदस्तीने शाकाहारी बनविणे हे आमच्या देशाचे स्वातंत्र्य गमाविण्याचे एक कारण होय. उत्तम पुष्टिकारक अन्नाने काय होऊ शकते ह्याचे जपान हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.....अस्तु....विवेकानंद..." नियम आणि शिस्त याच्या अतिरेकावरपण स्वामींनी खूप प्रभावी असे भाष्य केले आहे; पण इथल्या धाग्याचा तो विषय नाही; त्यामुळे त्यावर लिहिणे अवांतर होईल. इन्द्रा

कवितानागेश 07/10/2010 - 19:12
कोणि अतिशहाण्यानी हा शोध लावला? मेंदूतील शीर वगरै? विवेकानंद मरेपर्यन्त पूर्ण जागे होते, त्यांची शेवटच्या क्षणापर्यंतची वाक्य लिहून ठेवली गेली आहेत. शिवाय शीर-बीर तुटायला त्यांना 'हाय बीपी' कधीही नव्हते!

In reply to by कवितानागेश

आता तो अतिशहाणा होता की नाही ते माहीत नाही पण ही एका डॉक्टरची नोंद आहे एवढं नक्की. सध्या पुस्तक नाहीय माझ्याकडं नाहीतर पान स्कॅन करून टाकलं असतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अप्रुप काही नाही. अशी कथा आहे की स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना शक्तीपात दिक्षेद्वारे समाधीत प्रवेश करण्याची गुरूकिल्ली दिली. विवेकानंद ध्यानाला बसत त्यावेळी त्या अवस्थेतून ते इतरांच्या मनावर नियंत्रण ठेऊ शकत - बोलू शकत. रामकृष्ण परमहंसाच्या सान्निध्यात कुणीतरी एक व्यक्ती राहात असे आणि त्या माणसाची खोली देव-देवतांच्या मूर्ती, तसबिरी यांनी भरून गेलेली होती. त्याचा दिवसच त्या देवदेवतांची पूजा करण्यात खर्च होत असे. थोडक्यात तो भलताच भक्त माणूस होता. विवेकानंदांना त्याच्या त्या पूजा-अर्चा आणि भजन-पूजन आवडत नसे. विवेकानंदांना समाधीचा अनुभव येऊ लागला तेव्हा विवेकानंदांनी पहिले काम केले ते म्हणजे समाधीत असताना त्या माणसाला सगळ्या मूर्ती आणि सगळ्या तसबीरी गंगेत टाकून यायला सांगितले; त्या माणसाला फार दु:ख झाले पण झालेल्या प्रकारावर विश्वास ठेऊन तो सगळ्या मूर्ती, तसबीरी घेऊन त्या गंगेत टाकण्यासाठी निघाला. तो गंगेकडे जात असताना रामकृष्ण परमहंस गंगेत स्नान करून परत येत होते. रामकृष्णांनी त्या माणसाला मूर्ती आणि तसबीरी घेऊन परत जायला सांगितले आणि विवेकानंद जिथे बसले होते तिथे आले आणि त्यांनी - "तु गैरवापर करू लागलायस, तुला दिलेली गुरूकिल्ली मी परत घेतोय - मरण्यापूर्वी एक दिवस तुला ती परत मिळेल " असे विवेकानंदांना सांगितले. विवेकानंद फार तळमळले, रामकृष्णांची खूप वेळा करूणा भाकली. पण तो अनुभव त्यांना पुन्हा आला नाही. शेवटच्या दिवसांतही विवेकानंदांना तो अनुभव येईना; तेव्हा ध्यानात ते स्वत:च्या शारीरिक बळाचा वापर करू लागले. विवेकानंद जीवनभर अस्वस्थ, तणावात (भले मातृभूमीच्या कल्याणासाठी असोत, पण अस्वस्थता, तणाव सुटला नव्हता ) होते हे त्यांची पत्रे आणि जीवन चरित्र वाचून कळू शकते. या पार्श्वभूमीवर, ध्यानात असताना ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यू घडण्याच्या घटनेतून बरेच काही ध्वनित होते. पण त्यात अप्रुप असं काही नाही. वर सांगितलेली कथा रामकृष्ण मिशनच्या पुस्तकांत आढळणार नाही. ओशोंनी ती सांगितलेली आहे. त्यांना कुठून कळाली, माहीत नाही.

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 10/10/2010 - 02:16
काय ध्वनित होते? थोडे इस्कटून सान्गाल काय? समजले नाही. (आमच्या शेजारचे नाना आयुष्यभर ध्यान इ. फन्दात पडले नाहीत. रोज एक क्वार्टर, चिकन, कट्ट्यावर बसून चकाट्या पिटणे, पत्ते खेळणे वगैरे करत मस्त मजेत जगले. पण मेन्दूची शीर अचानक तुटूनच गेले हो!)

In reply to by मूकवाचक

माझा विचार, तुमचा विचार होऊ शकत नाही. सांगून फायदा नाही. युवर नेबर नाना मे रेस्ट इन पीस.

In reply to by यशवंतकुलकर्णी

ईश आपटे 18/07/2011 - 20:54
तेव्हा ध्यानात ते स्वत:च्या शारीरिक बळाचा वापर करू लागले. शारिरीक बळाचा वापर आणि ध्यानात ??? ;) कुलकर्णी साहेब , मी एक लेख इथेच लिहीला होता.. ह्या सगळ्या गुरुपध्दतीवर. कदाचित आपल्या नजरेतुन सुटला असेल. ही त्याची लिंक http://misalpav.com/node/18228 आणि ओशोनी सांगितलेल्या सर्वच कथा विश्वासार्ह मानणे धोक्याचे ठरेल. कारण त्यामागे त्यांचा बर्‍याचदा वैयक्तिक पूर्वग्रह ही असायचा.............

अडगळ 05/10/2010 - 21:06
पण एकूणच तत्वविचाराची नवी मांडणी वगैरे या माणसाने कशी केली हे काही समजले नाही.(कदाचित ते पुढे येईल) जर वैयक्तिक अनुभव हाच या नव्या विचारांचा पाया असेल तर मात्र अडचण आहे. परत जे शारीरिक बदल नोंदवले आहेत , ते जसे चमत्कार तसेच विकार/भ्रम पण असू शकतात असे शंकेखोर मनाला वाटते. बाकी लेखन , मांडणी छान. वाचत आहे.

In reply to by अडगळ

+ सहमत.... ~ नेमक्या याच शब्दात [यु.जी.के. समजून घेताना] मला जाणिवलेली अडचण मांडण्याच्या बेतात असतानाच श्री.अडगळ यांचा हा प्रतिसाद नजरेसमोर आला आणि समाधान वाटले की असे वाटणारा मी एकटाच नाही. श्री.यशवंतराव यांच्या लेखनशैलीवर सरस्वती प्रसन्न आहे असे तिन्ही लेखावरून दिसून येतेच, त्यामुळे आमच्यासारख्यांच्या मनात भिरभिरणार्‍या शंकेच्या पाकोळ्या ते आपल्या लेखणीने दूर करतील...येणार्‍या पुढील भागातून....असा विश्वास आहेच. इन्द्रा (जाताजाता > अजूनही दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये ठळक असे फरक जाणवत नाही; जे ओशोमध्ये आढळतात....अर्थात माझे हे किरकोळ असे निरिक्षण आहे...अभ्यास नव्हे)

In reply to by इन्द्र्राज पवार

कवितानागेश 07/10/2010 - 09:56
दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये>>>> कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही, त्यानी कुणालाही काहीही 'शिकवले' नाही, त्यांनी फक्त निरिक्षणे माडली, त्या अनुषंगानी समोर 'प्रश्न' घेउन बसलेल्या लोकांना, अजून खोल खोल जण्यास उद्युक्त करणारे प्रश्न विचारले, त्यांनी कधीही ' मी शिकवतो' असे विधान केले नाही. ओशोनी देखिल माझ्या माहितीप्रमाणे फक्त 'मेडिटशन शिकवले', त्यांच्या प्रवचनातून केवळ विचार व निरिक्षणे मांडली.

In reply to by कवितानागेश

"...कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही,> ~~ वेल, आय अ‍ॅक्सेप्ट ! मी प्रतिसादात कबुली दिलेलीच होती की, या विषयात माझे फक्त वाचन वा निरिक्षण आहे, अभ्यास नाही. श्री.महेश भट्ट हे युजींचे कट्टर भक्त. त्यांच्या पुस्तकात कुठेतरी युजींबद्दल लिहिताना 'टीचिंग' शब्दाचे प्रयोजन आल्याचे स्मरत होते.....ते 'शिकवण' या अर्थाने मी घेतले...इतकेच. श्री.यशवंत कुलकर्णी अधिक प्रकाश पाडतील यावर. इन्द्रा

भाऊ पाटील 06/10/2010 - 15:10
यु जीं बद्दल काहीच माहीत नव्हते. फक्त नाव तेवढे ऐकून होतो. येउ द्यात पटापट. साक्षात्काराची अनुभूती इतरांपेक्षा* खूप वेगळी मांडली आहे. पुढील भाग वाचण्यास उत्सुक बाकी लेखन , मांडणी खरोखरच छान आहे. * इतरांपेक्षा वेगळी आहे हे माझे व्यक्तिगत मत आहे.

कवितानागेश 07/10/2010 - 09:12
कुत्र्याचा आवाज त्यांच्या आतून येत असल्यासारखे जाणवले. सर्व आवाज माझ्या आतूनच येत आहेत, बाहेरून नाही असे जाणवले. अजूनही ते तसेच आहेत.>>>>>>>>>>> अशाच प्रकारचे अनुभव कृष्णजी ( जे.कृष्णमूर्ती) या>नी लिहिले आहेत. "... ...... ते हलणारे गवताचे पाते मीच आहे, ..आगगाडीची चाकेसुद्धा मीच आहे........" अशा प्रकारची खरोखरच 'विस्तृत' म्हणता येइल अशी जाणीव , त्यानी अतिशय सुंदर रितीनी लिहिली आहे.

In reply to by कवितानागेश

हम्म. मी जे.केंचे वाचलेले नाही पण . ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत असे लिहील्याचे स्मरते आहे. नक्की ओवी आठवली, सापडली तर देईन. त्या ओवीत मुंगीचे मनोगत असे काहीतरी आहे.

अडगळ, इंद्रराजसाहेब आणि लीमाऊजेट, कालच भाऊ पाटलांना मी खरड टाकलीय त्याप्रमाणे या लेखमालेतून युजींची फक्त आणि फक्त ओळख करून द्यायचेच मनात आहे; वाचकांच्या मनात येणार्‍या प्रामाणिक, लहानसहान शंका त्यांनी स्वत: दूर करुन घ्याव्यात असे वाटते कारण "Tell them that there is nothing to understand." If you listen to me year after year, you are only clarifying your thoughts. It's useless. Anything I do to help you would be adding to your misery--that's all. You add one more misery to those you already have by listening to me. All experiences, however extraordinary they may be, are in the area of sensuality. The talk of intuition and insight is another illusion. Every insight you have is born out of your thinking. Whatever we experience is thought-induced. What you don't know you can't experience. To experience a thing you have to know. Society is built on a foundation of conflict, and you are society. Therefore you must always be in conflict with society. If, when this body is buried, the memories people have of me are also buried along with it , that will be the end of me. I don't give a hoot for a sixth-century B.C. Buddha, let alone all the other claimants we have in our midst. They are a bunch of exploiters, thriving on the gullibility of the people ही युजींची विधाने आहेत. मी सुंदर पध्दतीने युजींबद्दल लिहीत आहे असे वाटू शकते - पण वर युजी म्हणतात त्याप्रमाणे ते "यूसलेस" आहे याची मला जाण आहे; मग सगळंच यूसलेस असेल तर काहीही करण्यात अर्थ नाही आणि काहीही न करण्यातही काही अर्थ नाही - तरीही सतत आपण काहीतरी करीत असतो; करावंच लागतं - असल्या विचित्र मनोवस्थेतून मी हे लिहीत आहे. त्यामुळे आता यूसलेसपणे तुमच्या शंकाबद्दलही मला काय वाटते ते सांगतो. अडगळ,
जर वैयक्तिक अनुभव हाच या नव्या विचारांचा पाया असेल तर मात्र अडचण आहे.
होय. युजींचा वैयक्तिक "शारीरिक" अनुभव हाच पाया आहे; पण युजींनी स्वत: होऊन कुठलेही विचार मांडलेले नाहीत - इव्हन आजूबाजूला लोक गोळा होतात म्हणून ते तीन महिन्यांपेक्षा जास्त कुठेही थांबत राहात नसत - फक्त लोकांना टाळण्यासाठी; खरंच विचार हा पाया असता तर त्यांच्याभोवती एखादी तरी "संस्था" उभी राहिली असती. आजपर्यंत ती राहिलेली नाही. युजींबद्दल जे काही वाचायला मिळतं ते प्रश्न विचारणार्‍यांच्या प्रश्नाच्या चिंध्या करून झाल्यानंतर, "गेट अप, अ‍ॅण्ड गो," "आय हॅव नॉट इन्व्हायटेड यू हेअर", "गेट लॉस्ट अ‍ॅण्ड स्टे लॉस्ट" अशी त्यांची वाक्ये पचवून ऐकावं लागतं.
परत जे शारीरिक बदल नोंदवले आहेत , ते जसे चमत्कार तसेच विकार/भ्रम पण असू शकतात असे शंकेखोर मनाला वाटते.
ओके. इटस हेल्दी. लीमाऊजेट,
दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये>>>> कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही, त्यानी कुणालाही काहीही 'शिकवले' नाही, त्यांनी फक्त निरिक्षणे माडली, त्या अनुषंगानी समोर 'प्रश्न' घेउन बसलेल्या लोकांना, अजून खोल खोल जण्यास उद्युक्त करणारे प्रश्न विचारले, त्यांनी कधीही ' मी शिकवतो' असे विधान केले नाही.
ओशोनी देखिल माझ्या माहितीप्रमाणे फक्त 'मेडिटशन शिकवले', त्यांच्या प्रवचनातून केवळ विचार व निरिक्षणे मांडली
. हीच तर अडचण आहे ना - पार भगवान बुध्दांपासून युजींपर्यंत सगळे लोक "मी काहीही शिकवत नाही" असं एकीकडे म्हणतात आणि दुसर्‍या बाजूला पसारा मात्र तयार होत राहातो. युजींच्या क्लिप्समध्ये उत्तर देतानाची त्यांची चीड, राग, शिव्या पाहाता युजींकडे शिकवायला काही नव्हतं, पण काहीतरी सांगितल्याशिवाय पर्याय नाही म्हणून, फक्त एक "रिस्पॉन्स" म्हणून ते सांगितलं जात होतं असं दिसतं. ओशो आणि जेके या दोघांच्याही "त्या" अनुभवोत्तोर आयुष्यात त्यांनी लोकांना, मेडीटेशनचा का होईना पण मार्ग ऑफर केलेला आहे; यापैकी ओशोंनी तर "ध्यान आणि संबंधित प्रॉडक्टस (११२ ध्यानपध्दतींसह आश्रमात चालणार्‍या "सेक्स ऑर्गीस" धरून ) " चा तर खुलेआम बाजारच सुरू केला होता. पुढच्या भागानंतरच्या भागात अजून तपशीलात लिहीण्याचा प्रयत्न करतो.
अशाच प्रकारचे अनुभव कृष्णजी ( जे.कृष्णमूर्ती) या>नी लिहिले आहेत. "... ...... ते हलणारे गवताचे पाते मीच आहे, ..आगगाडीची चाकेसुद्धा मीच आहे........" अशा प्रकारची खरोखरच 'विस्तृत' म्हणता येइल अशी जाणीव , त्यानी अतिशय सुंदर रितीनी लिहिली आहे.
जाणीवेबद्दल इंटरप्रिटेशन्स, तिचे ट्रान्सलेशन करणे (आयुष्यभर, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बसून, पुस्तकांतून तेच करीत राहाणे) वेगळे - आणि युजींसारखा भाजून टाकणारा "पूर्णत:" शारीरिक अनुभव येणे, शरीराच्या प्रत्येक भागावर त्याची लक्षणे दिसणे, मूळापासून शेंड्यापर्यंत पूर्ण लाईफ स्टाईलच बदलणे वेगळे आहे असे वाटत. शेवटी मी पण कुठल्याच गोष्टीवर जोर देत नाहीय, कुठल्याच गोष्टीला चिकटून बसत नाहीय. पण हे सगळं असं आहे.

कवितानागेश 07/10/2010 - 15:21
पसारा करणे हा मानवी स्वभावच आहे! तो कुणीच अनुभवी लोक ( युजीके, जेके, ओशो, वगरै....) मुद्दाम करत नाही. जेके सुद्धा , 'माझी विधाने स्वतः तपासून पहा, आंधळेपणाने विश्वास ठेउ नका' असेच सांगायचे, पण लोकाना स्वतः विचार करायचा नसतो, त्यासाठी अंतर्मुख व्हायची बिल्कुल हिम्मत नसते, फक्त, कुणाच्यातरी मागे लागून, फुकट मोकळीक हवी असते. ( मोक्ष वगरे नाही, फक्त स्वतःच निर्माण केलेल्या चित्रविचित्र प्रश्नांपासून मोकळीक. युजीके त्यामूळेच चिडत असावेत!)) त्यातच सगळा घोटाळा होतो.....मूळ तत्वांवर काजळी चढते.... शिवाय स्वतः अनुभव घेण्यापेक्षा नुसत्याच शब्दबंबाळ चर्चा करण्यात लोक समाधान मानतात. (आपल्यासारखे! ) ..आणी मग सगळेच ज्ञान हरवते. युजींसारखा भाजून टाकणारा "पूर्णत:" शारीरिक अनुभव येणे ..असे अनुभव अनेक जणाना आले आहेत. त्याबद्दल वेग्वेगळ्या पद्धतीनी लिहिले गेले आहे..... त्यामूळे प्रत्येकाचा अनुभव वेगळा भासतो. ( त्याची चर्चा इथे नको...... अंनिसवाले गळा धरतील!) कृष्णजी (जेके) आणी डेविड बोह्म यांची एक अत्यंत किचकट चर्चा आहे, त्यात या प्रकारच्या पेशींतील बदलाबद्दलच कृ्ष्णजी 'म्युटेशन' हा शब्द वापरतायत....

In reply to by कवितानागेश

शिवाय स्वतः अनुभव घेण्यापेक्षा नुसत्याच शब्दबंबाळ चर्चा करण्यात लोक समाधान मानतात.
माझ्यापुरतं बोलायचं तर या चर्चा बिलकुल शब्दबंबाळ नाहीत... आणि मी सध्या "त्याच" अनुभवातून जातोय...कुणी समदु:खी/समसुखी मिळतात का पाहात होतो..

In reply to by यशवंतकुलकर्णी

कवितानागेश 08/10/2010 - 00:22
मी सध्या "त्याच" अनुभवातून जातोय...>>>>> म्हणजे सध्या तुमची त्वचा मलमली वस्त्रासारखी मऊ झालीये आणी तुम्हाला चवी देखिल कळत नाहीत!?? हलके घ्या.

In reply to by कवितानागेश

तुम्ही शब्दबंबाळ चर्चा हा शब्द वापरल्यानं मी माझी बाजू गरजेपुरती स्पष्ट केली होती; पुढे काही सांगणं अनावश्यक आहे.

पैसा 07/10/2010 - 18:28
आम्हाला भावातीत ध्यान (समाधी) शिकवणार्‍यानी "कोणाला काही अतींद्रिय अनुभव आले तर त्याची वाच्यता किंवा चर्चा करू नका" असं सांगितलं होतं. ते बहुतेक असला "पसारा" टाळण्यासाठीच असावं.

In reply to by पैसा

युजी या अनुभवातून बाहेर पडले तेव्हा "आय वील डिस्कस अबाऊट इट ओपन्ली (हे "इट" म्हणजे युजींबद्दल लिहीणारे लोक त्यांची "एन्लायटन्मेंट" मानतात, युजी एन्लायटन्मेंट नाहीच असं हज्जारदा सांगतात ) ..."
आम्हाला भावातीत ध्यान (समाधी) शिकवणार्‍यानी "कोणाला काही अतींद्रिय अनुभव आले तर त्याची वाच्यता किंवा चर्चा करू नका" असं सांगितलं होतं. ते बहुतेक असला "पसारा" टाळण्यासाठीच असावं.
हाच तर मुद्दा आहे ना. असल्या ध्यान पध्दती शिकवण्यासाठी अवास्तव स्तोम माजवायचं, लोकांकडून पैसे वसूल करायचे, कधीकधी तर त्यांना "हॅंण्डल"ही करायचं...पुन्हा काखा वर करायला मोकळे..ते तिकडं, आपण इकडं.. हे म्हणजे गाडी चालवता न येणार्‍या माणसाला गाडीवर बसवून उताराला लाऊन द्यायचं आणि पडून मेंदू वगैरे फुटला किंवा टाळके सरकले तर "त्याची वाच्यता करू नका किंवा चर्चा करू नका" असं म्हणण्यासारखं आहे..

In reply to by यशवंतकुलकर्णी

पैसा 07/10/2010 - 18:51
आमच्या सारखे सामान्य लोक यावर फारसं वाचन किंवा विचार करत नाहीत, त्यामुळे असले अ‍ॅक्सिडंट होत नाहीत. अति विचार करणार्‍यांसाठी मात्र ते धोकादायक आहे.

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 07/10/2010 - 21:50
हा 'कोल्ह्याला द्राक्षे आम्बट' चा प्रकार आहे का यावर पण अवश्य विचार करा. बाजारात खरी खोटी नाणी असणारच. म्हणून कुणी चलन की कल्पना मोडीत काढत नाही की अर्थशास्त्राच्या, अर्थशास्त्रज्ञान्च्या नावाने सरसकट शिवीगाळ करत नाही. माझे बोलणे कुत्र्याचे भुन्कणे आहे असे म्हणल्याने सरसकट शिवीगाळ करण्याचा अधिकार तर मुळीच येत नाही. असो. ओशो, जे. आणि यु.जी. इतकेच 'अध्यात्म' आहे असे समजाल तर कायम गोन्धळात रहाल आणि जग 'युसलेस' आहे, सगळेच मूर्ख आहेत असले निष्कर्ष निघतील. तुमची लिहीण्याची शैली छान आहे. तुम्हाला 'खरीखुरी गोड द्राक्षे' मिळावीत (जशी गुळवणी महाराजाना लोकनाथतीर्थ स्वामी महाराजानी दिली, स्वामी स्वरूपानन्दाना गणेशनाथ वैद्य महाराजानी दिली) यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. बाकी चू.भू.दे. घे. काही वावगे बोललो असल्यास क्षमस्व.

मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की "अतिंद्रिय अनुभव आले तर वाच्यता किंवा चर्चा करू नका...." हे असले अतिंद्रिय अनुभव विचार करून (किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणं अति विचार करून) येत नसतात - काहीकाळ सगळी शारीरिक यंत्रणा त्यात इन्व्हॉल्व्ह झाली तरच तशी शक्यता असते... वन्स यू माऊंट, देअर इज एव्हरी पॉसीबिलीटी ऑफ अ‍ॅक्सीडेंट... राजहंस प्रकाशनने नुकत्याच प्रकाशित केलेल्या "अज्ञात विवेकानंद" या विवेकानंदांवरील पुस्तकात तर अशी नोंद आहे की ध्यान करीत असताना "मेंदुतील शीर तुटून" विवेकानंदांचा मृत्यू झाला...काय म्हणायचं आता?

In reply to by यशवंतकुलकर्णी

चतुरंग 07/10/2010 - 21:54
कारण वसंत पोतदारांचे 'योद्धा संन्यासी' माझ्याकडे आहे त्यात विवेकानंदांनी देह ठेवला त्याचे वर्णन आहे. त्यात कुठेही असे वर्णन नाही की त्यांनी ध्यान करत असताना मेंदूतील शीर वगैरे तुटली...(अचूक वर्णन मी पुस्तकातून देऊ शकेन.) त्यामुळे तुझा हा संदर्भ विचारात पाडणारा वाटतोय. -रंगा

In reply to by चतुरंग

चतुरंग, विवेकानंदांवरील हे पुस्तक अगदी अलिकडलं आहे आणि ते कुणीतरी "म" यांनी मूळ बंगालीत लिहीलं आहे. यात विवेकानंदांबद्दल आतापर्यंत अज्ञात असलेली बरीच माहीती दिलीय हे नावावरूनच कळतं. यापूर्वी ओशोंनी त्यांच्या व्याख्यानात विवेकानंदांवर दिलेल्या उत्तरात नेमका हाच मुद्दा मांडला होता; पण तो "ओशों"चा असल्याने बेसलेस म्हणून मी दुर्लक्ष केले होते. ही जुनी गोष्ट. पण हे पुस्तक तर आताचं आहे. एक-दोन दिवसात पुस्तक मिळाले तर ती नोंद असलेले ते पान नक्की स्कॅन करून टाकतो.

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 07/10/2010 - 22:19
एकदा अधिकारी सद्गुरू मिळाल्यावर त्या तार्किक, बुद्धिमान युवकाने 'स्वात्मदान' दिले, गुरुपदिष्ट राहून निष्ठेने सत्कार्याला वाहून घेतले. नुकतेच अचाट, अफाट, भन्नाट अनुभव आणि उलटसुलट लोकविलक्षण विचारान्च्या मागे लागले नाहीत हे महत्वाचे. एकदा असे सद्गुरू, सत्शिष्य एकत्र आले, की आपोआप शिष्याची जीवननिष्ठा दृढ होते आणि सद्गुरूप्रणित जीवितकार्यही पूर्ण होते. असो. ध्यान करत असताना मेन्दूची शीर तुटून मृत्यु आला (हे बरोबर आहे असे गृहीत धरू) याचा अर्थ ध्यान केल्याने मेन्दूची शीर तुटून मृत्यु आला असा सोयिस्करपणे का घ्यावा? आमच्या अल्प माहितीनुसार त्याना मधुमेह आणि रक्तदाबाचा विकारही होता. (स्वामीजी 'सक्रिय ध्यान', 'एन्काउन्टर ग्रुप' वगैरे ध्यान 'प्रयोग' करत नव्हते. त्याना रामकृष्णानी शक्तिपाताने व्यवस्थित दीक्षा दिलेली होती आणि ध्यान ही त्यान्ची जीवनशैली होती. )

In reply to by मूकवाचक

चतुरंग 07/10/2010 - 22:52
स्वामी विवेकानंदांना मधुमेह, रक्तदाब तर होताच शिवाय सायटिकाचा सुद्धा विकार होता. अत्यंत तिखट मांसाहाराची त्यांना आवड होती आणि ते शीघ्रकोपीही होते! पण ह्या कोणत्याही गोष्टीचा त्यांच्या ध्यानाशी संबंध नाही. अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात डोंगराएवढे कार्य करणार्‍या ह्या नरसिंहाला 'योद्धा संन्यासी' हेच नाव समर्पक आहे! -रंगा

In reply to by चतुरंग

"....अत्यंत तिखट मांसाहाराची त्यांना आवड होती...." ~ इतकेच नव्हे तर त्यांना शाकाहाराचे महत्व कुणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्याला (पत्राद्वारे...) मांसाहार आणि शाकाहार या संबंधी लिहिले : "..... जीवहत्या करणे हे पाप होय यात संशय नाही; तथापि, जोपर्यंत शाकाहारी अन्न हे रासायनिक प्रक्रियांद्वारा मानवी शरीराला यथोचित असे खाद्य बनत नाही तोपर्यंत मांसाहाराखेरीत गत्यंतर नाही. जोवर माणसाला आजच्यासारख्या अवस्थांत राहून रजोगुणाची कामे करावी लागतील तोवर मांसाहाराखेरीज उपाय नाही. यावर असेही म्हणता येईल की; अंगमेहनतीची कामे करून ते पोटाला मिळवीत नसतात अशा उच्च वर्गाच्या लोकांनी मांसाहार करू नये, परंतु ज्यांना रात्रंदिवस काबाडकष्ट करून खाणे-लेणे कमवावे लागत असते अशांना जबरदस्तीने शाकाहारी बनविणे हे आमच्या देशाचे स्वातंत्र्य गमाविण्याचे एक कारण होय. उत्तम पुष्टिकारक अन्नाने काय होऊ शकते ह्याचे जपान हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.....अस्तु....विवेकानंद..." नियम आणि शिस्त याच्या अतिरेकावरपण स्वामींनी खूप प्रभावी असे भाष्य केले आहे; पण इथल्या धाग्याचा तो विषय नाही; त्यामुळे त्यावर लिहिणे अवांतर होईल. इन्द्रा

कवितानागेश 07/10/2010 - 19:12
कोणि अतिशहाण्यानी हा शोध लावला? मेंदूतील शीर वगरै? विवेकानंद मरेपर्यन्त पूर्ण जागे होते, त्यांची शेवटच्या क्षणापर्यंतची वाक्य लिहून ठेवली गेली आहेत. शिवाय शीर-बीर तुटायला त्यांना 'हाय बीपी' कधीही नव्हते!

In reply to by कवितानागेश

आता तो अतिशहाणा होता की नाही ते माहीत नाही पण ही एका डॉक्टरची नोंद आहे एवढं नक्की. सध्या पुस्तक नाहीय माझ्याकडं नाहीतर पान स्कॅन करून टाकलं असतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अप्रुप काही नाही. अशी कथा आहे की स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना शक्तीपात दिक्षेद्वारे समाधीत प्रवेश करण्याची गुरूकिल्ली दिली. विवेकानंद ध्यानाला बसत त्यावेळी त्या अवस्थेतून ते इतरांच्या मनावर नियंत्रण ठेऊ शकत - बोलू शकत. रामकृष्ण परमहंसाच्या सान्निध्यात कुणीतरी एक व्यक्ती राहात असे आणि त्या माणसाची खोली देव-देवतांच्या मूर्ती, तसबिरी यांनी भरून गेलेली होती. त्याचा दिवसच त्या देवदेवतांची पूजा करण्यात खर्च होत असे. थोडक्यात तो भलताच भक्त माणूस होता. विवेकानंदांना त्याच्या त्या पूजा-अर्चा आणि भजन-पूजन आवडत नसे. विवेकानंदांना समाधीचा अनुभव येऊ लागला तेव्हा विवेकानंदांनी पहिले काम केले ते म्हणजे समाधीत असताना त्या माणसाला सगळ्या मूर्ती आणि सगळ्या तसबीरी गंगेत टाकून यायला सांगितले; त्या माणसाला फार दु:ख झाले पण झालेल्या प्रकारावर विश्वास ठेऊन तो सगळ्या मूर्ती, तसबीरी घेऊन त्या गंगेत टाकण्यासाठी निघाला. तो गंगेकडे जात असताना रामकृष्ण परमहंस गंगेत स्नान करून परत येत होते. रामकृष्णांनी त्या माणसाला मूर्ती आणि तसबीरी घेऊन परत जायला सांगितले आणि विवेकानंद जिथे बसले होते तिथे आले आणि त्यांनी - "तु गैरवापर करू लागलायस, तुला दिलेली गुरूकिल्ली मी परत घेतोय - मरण्यापूर्वी एक दिवस तुला ती परत मिळेल " असे विवेकानंदांना सांगितले. विवेकानंद फार तळमळले, रामकृष्णांची खूप वेळा करूणा भाकली. पण तो अनुभव त्यांना पुन्हा आला नाही. शेवटच्या दिवसांतही विवेकानंदांना तो अनुभव येईना; तेव्हा ध्यानात ते स्वत:च्या शारीरिक बळाचा वापर करू लागले. विवेकानंद जीवनभर अस्वस्थ, तणावात (भले मातृभूमीच्या कल्याणासाठी असोत, पण अस्वस्थता, तणाव सुटला नव्हता ) होते हे त्यांची पत्रे आणि जीवन चरित्र वाचून कळू शकते. या पार्श्वभूमीवर, ध्यानात असताना ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यू घडण्याच्या घटनेतून बरेच काही ध्वनित होते. पण त्यात अप्रुप असं काही नाही. वर सांगितलेली कथा रामकृष्ण मिशनच्या पुस्तकांत आढळणार नाही. ओशोंनी ती सांगितलेली आहे. त्यांना कुठून कळाली, माहीत नाही.

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 10/10/2010 - 02:16
काय ध्वनित होते? थोडे इस्कटून सान्गाल काय? समजले नाही. (आमच्या शेजारचे नाना आयुष्यभर ध्यान इ. फन्दात पडले नाहीत. रोज एक क्वार्टर, चिकन, कट्ट्यावर बसून चकाट्या पिटणे, पत्ते खेळणे वगैरे करत मस्त मजेत जगले. पण मेन्दूची शीर अचानक तुटूनच गेले हो!)

In reply to by मूकवाचक

माझा विचार, तुमचा विचार होऊ शकत नाही. सांगून फायदा नाही. युवर नेबर नाना मे रेस्ट इन पीस.

In reply to by यशवंतकुलकर्णी

ईश आपटे 18/07/2011 - 20:54
तेव्हा ध्यानात ते स्वत:च्या शारीरिक बळाचा वापर करू लागले. शारिरीक बळाचा वापर आणि ध्यानात ??? ;) कुलकर्णी साहेब , मी एक लेख इथेच लिहीला होता.. ह्या सगळ्या गुरुपध्दतीवर. कदाचित आपल्या नजरेतुन सुटला असेल. ही त्याची लिंक http://misalpav.com/node/18228 आणि ओशोनी सांगितलेल्या सर्वच कथा विश्वासार्ह मानणे धोक्याचे ठरेल. कारण त्यामागे त्यांचा बर्‍याचदा वैयक्तिक पूर्वग्रह ही असायचा.............
3

इब्न बतूत भाग - ८

जयंत कुलकर्णी ·

मित्रहो, केशरी रंगाच्या लिखाणाचा मुळ (काळ्या ) लिखाणाशी तसा काही संबंध नाही. असे लिहल्यामुळे आपला गोंधळ होण्याची शक्यता आहे म्हणून हा खुलासा.

मित्रहो, केशरी रंगाच्या लिखाणाचा मुळ (काळ्या ) लिखाणाशी तसा काही संबंध नाही. असे लिहल्यामुळे आपला गोंधळ होण्याची शक्यता आहे म्हणून हा खुलासा.
3

झक मारते राव तुमची स्कॉच !

विशाल कुलकर्णी ·

प्रस्तुत लिखाण हे लेखकाचे स्वतःचे मत असुन मिपावरील तळीरामांना त्याबद्दल काही आक्षेप असल्यास दखल घेतली जाणार नाही. ;) हुकूमावरून :)

स्पा 01/10/2010 - 15:27
क्या बात हे...... वेळ मिळालेला दिसतोय लिखाणाला....... आता " भार्गव" आणि " बिलंदर" ला काढा बाहेर राव........

धमाल मुलगा 01/10/2010 - 16:03
जल्लां फोटु काय बघायला मिळेनात बा. असुद्या..तुझ्यासोबतच एकडाव सॅमसनकडं चक्कर मारु तेव्हा याचि देहि याचि डोळा पाहुन घेऊ. कसें? :)

स्वाती२ 01/10/2010 - 16:38
अहाहा! किती जुन्या आठवणी जागवल्यात! गेल्याच आठवड्यात आठवण झाली होती. दर पत्रक वाचून किती काळ उलटलाय याची जाणिव झाली. मात्र माझ्या जिभेला अजुनही ती चव आठवतेय.

योगप्रभू 01/10/2010 - 17:38
विशल्या लई भारी. आइस्क्रिम सोड्याच्या आठवणी फसफसून आल्या. अरे आणखी पण एक सोडा बेहतरीन आहे. आम्ही हरिहरेश्वरला प्यायलो होतो. तिथे वेगवेगळ्या सरबतांमध्ये सोडा घालून जलजिरा आणि पुदीना सीरप टाकून मस्त सोडा देतात. पयल्या घोटात फ्रेश. तर आम्ही जांभूळ सोडा घेतला. जांभळाचे सरबत असलेला सोडा. क्या बात है. दर्दी आहेस म्हणून सांगतो. एकदा ट्राय कर.

In reply to by योगप्रभू

केलाय दादानु तो सोडा पण ट्राय केलाय. हरिहरेश्वरला मंदीराच्या रस्त्यावर प्रवेशकमानीपाशीच मिळतो. पहिल्यांदा ग्लासात अर्धेच द्रव ओतले जाते, मग त्यात कसलेशे चुर्ण टाकतात कि तो फसफसुन वर येतो, त्याच अवस्थेत प्यायचा. फेस जरा कमी झाला की शिल्लक द्रव आणि पुन्हा ते चुर्ण. झकासच होती ती चव. च्यामारी माझ्याकडे नेमके पिकासा ब्लॉक आहे नाहीतर फोटोपण टाकला असता तिथला, बघू घरी गेलो की टाकतो. बाकी समद्यास्नी धंकु बर्का !

अरुण मनोहर 01/10/2010 - 17:55
म्हणूनच आम्ही नेहमी व्हिस्की सोडा व्हिस्की सोडा असे ओरडत असतो! (काट मारलेली विंकची स्मायली इथे आहे असे समजा)

अशोक पतिल 01/10/2010 - 19:00
विशाल , ह लेख वाचल्यावर खरेच लहानपन च्या आठवणी जाग्या झाल्या वडील लहानपणी सोडा प्यायला न्यायचे तेव्हा गोटी सोड्या चा आवाज आठवला.

जिप्सी 02/10/2010 - 00:04
विशालभाउ,कधी आमच्या कोल्हापूरात आला तर शिवाजी पुतळ्याच्या एम्पायर मध्ये सोड्याचे १ सो १ प्रकार मिळतात,भवानी मंडपातला खोन्द्रेंचा पाचक सोडा (डबल स्ट्राँग) सुद्धा पिउन बघा !

Pain 02/10/2010 - 07:55
मी सोडावगैरे पीत नाही पण हे वाचल्यावर एकदा तरी भेट देइनच. गोटी सोडा म्हणजे काय हे माहित नव्हते. सध्या तरी हे अप्राप्यच..त्यामुळे जळजळ झाली... म्हणजे इनो / सोडा घ्यायला हवा :D ----------------------------- गुहागरला गेलो होतो तेव्हा एका अशाच छोट्याश्या हॉटेलात अप्रतिम दही-खिचडी खाल्ली होती. आता ती खरच अप्रतिम होती का पोटात खड्डा पडल्यामुळे तशी वाटली, देव जाणे.

गुंडोपंत 02/10/2010 - 17:47
वा अनवट विषयावरचा मस्त लेख. अगदी बीचपासून सुरुवात केल्याने मजा आली. सोडा मस्तच असणार पण मी कधी प्यायलो नाही. गेलो कधी तर नक्की पीइन. पण मी आमच्या दामोदर टॉकीजच्या समोर राऊत कोल्ड्रींक हाऊस आहे. तेथे मसाला सोडा पीत असतो. काय झकास असतो तो. कधी आलात नाशकात तर नक्की प्या! बाकी व्हिस्की हा प्रकार मला काही आवडत नाही.... त्यामुळे शीर्षक पटलेच!

माशाल्लाह् .. क्या गुस्ताख लौंडा है ये उइ ! सोडा तो हमारे महल की शान, हमारे घर के आगे एक सोडा का गाडी खडा होता था , वहा पे हम सब आवारा लोग मिल के १०-१० गिल्लास सोडा मारते थे उई , उसका यादे ताजा हो गया ऊई , अब तो इन सब को हम सिर्फ मिस्सलपाव पे विशालमियाँ के मेहेरबानीसे देख पा रहे उई! शबाब के बाद अगर कुछ अल्लाह ने बनाया है तो वो है ये सोडा, गोटी सोडा हमारा तो जान-ए-सोडा है उई ! लेकिन ऐ साला, ये पुरा काला काला मोटा मोटा क्यो लिखा उई ? सोडा पिके हालत खराब हुई क्या उई ?? सद्दाम हुसैन

योगप्रभू 04/10/2010 - 11:22
विशल्या, ते सोड्याचे सगळे ठीक आहे रे पण मधल्यामध्ये 'झक मारते ती तुमची स्कॉच' म्हणून व्हिस्कीचा उद्धार कशाला केलास? त्या सोड्यात ब्ल्यू लेबलचा एक पेग टाकून प्यायलास का कधी? किमान सिग्नेचरचा तरी. अपमान! घोर अपमान. आता बस बोंबलत गोटी सोडा पीत. तू आमच्या डावातून कटाप :)

In reply to by योगप्रभू

चार वर्षापुर्वी नाईलाजाने सगलं सोडावं लागलं सायबा, म्हणुन असा सुड उगवतोय ;)

प्रस्तुत लिखाण हे लेखकाचे स्वतःचे मत असुन मिपावरील तळीरामांना त्याबद्दल काही आक्षेप असल्यास दखल घेतली जाणार नाही. ;) हुकूमावरून :)

स्पा 01/10/2010 - 15:27
क्या बात हे...... वेळ मिळालेला दिसतोय लिखाणाला....... आता " भार्गव" आणि " बिलंदर" ला काढा बाहेर राव........

धमाल मुलगा 01/10/2010 - 16:03
जल्लां फोटु काय बघायला मिळेनात बा. असुद्या..तुझ्यासोबतच एकडाव सॅमसनकडं चक्कर मारु तेव्हा याचि देहि याचि डोळा पाहुन घेऊ. कसें? :)

स्वाती२ 01/10/2010 - 16:38
अहाहा! किती जुन्या आठवणी जागवल्यात! गेल्याच आठवड्यात आठवण झाली होती. दर पत्रक वाचून किती काळ उलटलाय याची जाणिव झाली. मात्र माझ्या जिभेला अजुनही ती चव आठवतेय.

योगप्रभू 01/10/2010 - 17:38
विशल्या लई भारी. आइस्क्रिम सोड्याच्या आठवणी फसफसून आल्या. अरे आणखी पण एक सोडा बेहतरीन आहे. आम्ही हरिहरेश्वरला प्यायलो होतो. तिथे वेगवेगळ्या सरबतांमध्ये सोडा घालून जलजिरा आणि पुदीना सीरप टाकून मस्त सोडा देतात. पयल्या घोटात फ्रेश. तर आम्ही जांभूळ सोडा घेतला. जांभळाचे सरबत असलेला सोडा. क्या बात है. दर्दी आहेस म्हणून सांगतो. एकदा ट्राय कर.

In reply to by योगप्रभू

केलाय दादानु तो सोडा पण ट्राय केलाय. हरिहरेश्वरला मंदीराच्या रस्त्यावर प्रवेशकमानीपाशीच मिळतो. पहिल्यांदा ग्लासात अर्धेच द्रव ओतले जाते, मग त्यात कसलेशे चुर्ण टाकतात कि तो फसफसुन वर येतो, त्याच अवस्थेत प्यायचा. फेस जरा कमी झाला की शिल्लक द्रव आणि पुन्हा ते चुर्ण. झकासच होती ती चव. च्यामारी माझ्याकडे नेमके पिकासा ब्लॉक आहे नाहीतर फोटोपण टाकला असता तिथला, बघू घरी गेलो की टाकतो. बाकी समद्यास्नी धंकु बर्का !

अरुण मनोहर 01/10/2010 - 17:55
म्हणूनच आम्ही नेहमी व्हिस्की सोडा व्हिस्की सोडा असे ओरडत असतो! (काट मारलेली विंकची स्मायली इथे आहे असे समजा)

अशोक पतिल 01/10/2010 - 19:00
विशाल , ह लेख वाचल्यावर खरेच लहानपन च्या आठवणी जाग्या झाल्या वडील लहानपणी सोडा प्यायला न्यायचे तेव्हा गोटी सोड्या चा आवाज आठवला.

जिप्सी 02/10/2010 - 00:04
विशालभाउ,कधी आमच्या कोल्हापूरात आला तर शिवाजी पुतळ्याच्या एम्पायर मध्ये सोड्याचे १ सो १ प्रकार मिळतात,भवानी मंडपातला खोन्द्रेंचा पाचक सोडा (डबल स्ट्राँग) सुद्धा पिउन बघा !

Pain 02/10/2010 - 07:55
मी सोडावगैरे पीत नाही पण हे वाचल्यावर एकदा तरी भेट देइनच. गोटी सोडा म्हणजे काय हे माहित नव्हते. सध्या तरी हे अप्राप्यच..त्यामुळे जळजळ झाली... म्हणजे इनो / सोडा घ्यायला हवा :D ----------------------------- गुहागरला गेलो होतो तेव्हा एका अशाच छोट्याश्या हॉटेलात अप्रतिम दही-खिचडी खाल्ली होती. आता ती खरच अप्रतिम होती का पोटात खड्डा पडल्यामुळे तशी वाटली, देव जाणे.

गुंडोपंत 02/10/2010 - 17:47
वा अनवट विषयावरचा मस्त लेख. अगदी बीचपासून सुरुवात केल्याने मजा आली. सोडा मस्तच असणार पण मी कधी प्यायलो नाही. गेलो कधी तर नक्की पीइन. पण मी आमच्या दामोदर टॉकीजच्या समोर राऊत कोल्ड्रींक हाऊस आहे. तेथे मसाला सोडा पीत असतो. काय झकास असतो तो. कधी आलात नाशकात तर नक्की प्या! बाकी व्हिस्की हा प्रकार मला काही आवडत नाही.... त्यामुळे शीर्षक पटलेच!

माशाल्लाह् .. क्या गुस्ताख लौंडा है ये उइ ! सोडा तो हमारे महल की शान, हमारे घर के आगे एक सोडा का गाडी खडा होता था , वहा पे हम सब आवारा लोग मिल के १०-१० गिल्लास सोडा मारते थे उई , उसका यादे ताजा हो गया ऊई , अब तो इन सब को हम सिर्फ मिस्सलपाव पे विशालमियाँ के मेहेरबानीसे देख पा रहे उई! शबाब के बाद अगर कुछ अल्लाह ने बनाया है तो वो है ये सोडा, गोटी सोडा हमारा तो जान-ए-सोडा है उई ! लेकिन ऐ साला, ये पुरा काला काला मोटा मोटा क्यो लिखा उई ? सोडा पिके हालत खराब हुई क्या उई ?? सद्दाम हुसैन

योगप्रभू 04/10/2010 - 11:22
विशल्या, ते सोड्याचे सगळे ठीक आहे रे पण मधल्यामध्ये 'झक मारते ती तुमची स्कॉच' म्हणून व्हिस्कीचा उद्धार कशाला केलास? त्या सोड्यात ब्ल्यू लेबलचा एक पेग टाकून प्यायलास का कधी? किमान सिग्नेचरचा तरी. अपमान! घोर अपमान. आता बस बोंबलत गोटी सोडा पीत. तू आमच्या डावातून कटाप :)

In reply to by योगप्रभू

चार वर्षापुर्वी नाईलाजाने सगलं सोडावं लागलं सायबा, म्हणुन असा सुड उगवतोय ;)
गेल्या वर्षभरात अलिबागच्या ४-५ तरी चकरा नक्की झाल्या असतील. एकदा आई-आण्णा आले होते तेव्हा त्यांना मुरुड जंजीरा बघायचा होता म्हणून, तर एकदा सासु-सासर्‍यांना बघायचा होता म्हणुन. तर एक - दोन वेळा आम्ही दोघे नवरा बायकोच बाईकवरुन फिरून आलेलो. येता जाता अलिबागच्या साधारण १०-१५ किमी अलिकडे 'पळी' गावापाशी एक पाटी बघीतली होती.. "डि. सॅमसन कोल्ड्रिंक्स....!" कोल्ड्रिंक हाऊसच्या पाट्या तशा सगळीकडेच दिसतात, त्यामुळे दुर्लक्षच केले होते. नंतर कुणाकडून तरी ऐकले की ते केवळ कोल्ड्रिंक हाऊस नाही तर कोल्ड्रिंकची विशेषतः सोडा तयार करण्याची फॅक्टरी आहे.

इब्न बतूत भाग - ६

जयंत कुलकर्णी ·

समंजस 01/10/2010 - 12:26
भाग सुद्धा रोचक आहे. पुढील भागांची वाट बघतोय :)

In reply to by मृत्युन्जय

ही माहिती मला एका लेखात सापडली मी त्यात भर टाकून ही मालिका बनवली. पण मुख्यतः पाया त्या लेखाचाच आहे. हे मी पहिल्या भागात लिहीलेच आहे. :-)

नेहमीप्रमाणे रोचक >> दारुलइस्लामच्या बाहेर ? म्हणजे मक्केच्या की अरेबियाच्या ?? दार - उल -इस्लाम म्हणजे इस्लामची राजधानी पण अभिप्रेत अर्थ काय ??

सुनील 01/10/2010 - 15:31
हाही भाग नेहेमीप्रमाणेच छान. मोगल ऐवजी तुम्हाला मोंगल (मंगोलियातील चेंगिझ खान आणि त्याचे वंशज) म्हणायचे असावे. कारण बगदादवर मोंगलांनी आक्रमण केले होते, मोगलांनी नव्हे.

Pain 12/10/2010 - 11:45
इस्लामी जगतातीलच ही एक आगळी वेगळी संस्कृती होती. या प्रांताचे राज्यकर्ते होते इस्लामी मोगल. इलखान ! १२५८ पासून जेव्हा मोगलांनी इराण घेतले तेव्हा बगदाद, आणि... ...चौदाव्या शतकातील बगदाद म्हणजे एक श्रीमंत आणि गजबजलेले शहर होते. मोगलांच्या ७० वर्षांपूर्वीच्या आक्रमणातून ते आता सावरत होते. मला हे अजिबात माहित नव्हते. नवीनच कळले. याबद्दल आणखी माहिती किंवा तुम्हाला वेळ नसल्यास पुस्तक/लिंक सांगता/देता का ? मूळ इस्लाम धर्मापासून ते वेगळे कसे पडले ? इलखान म्हणजे काय ?

समंजस 01/10/2010 - 12:26
भाग सुद्धा रोचक आहे. पुढील भागांची वाट बघतोय :)

In reply to by मृत्युन्जय

ही माहिती मला एका लेखात सापडली मी त्यात भर टाकून ही मालिका बनवली. पण मुख्यतः पाया त्या लेखाचाच आहे. हे मी पहिल्या भागात लिहीलेच आहे. :-)

नेहमीप्रमाणे रोचक >> दारुलइस्लामच्या बाहेर ? म्हणजे मक्केच्या की अरेबियाच्या ?? दार - उल -इस्लाम म्हणजे इस्लामची राजधानी पण अभिप्रेत अर्थ काय ??

सुनील 01/10/2010 - 15:31
हाही भाग नेहेमीप्रमाणेच छान. मोगल ऐवजी तुम्हाला मोंगल (मंगोलियातील चेंगिझ खान आणि त्याचे वंशज) म्हणायचे असावे. कारण बगदादवर मोंगलांनी आक्रमण केले होते, मोगलांनी नव्हे.

Pain 12/10/2010 - 11:45
इस्लामी जगतातीलच ही एक आगळी वेगळी संस्कृती होती. या प्रांताचे राज्यकर्ते होते इस्लामी मोगल. इलखान ! १२५८ पासून जेव्हा मोगलांनी इराण घेतले तेव्हा बगदाद, आणि... ...चौदाव्या शतकातील बगदाद म्हणजे एक श्रीमंत आणि गजबजलेले शहर होते. मोगलांच्या ७० वर्षांपूर्वीच्या आक्रमणातून ते आता सावरत होते. मला हे अजिबात माहित नव्हते. नवीनच कळले. याबद्दल आणखी माहिती किंवा तुम्हाला वेळ नसल्यास पुस्तक/लिंक सांगता/देता का ? मूळ इस्लाम धर्मापासून ते वेगळे कसे पडले ? इलखान म्हणजे काय ?
3

आपण मुर्खात मोडतो का शहाण्यात ?

जयंत कुलकर्णी ·

नगरीनिरंजन 30/09/2010 - 22:57
लेख आवडला! डॉ. कोवूरांसारखे हे आव्हान देण्याचे काम आपल्याकडे अनिंसवाले करतात असं ऐकून आहे. ही आव्हानं कधीच कोणीही पार करु शकणार नाही हे १००% खरं असलं तरी ज्योतिष, अतिंद्रिय अनुभव आणि चमत्कारांचं खूळ जो पर्यंत समाजात दुर्बळ मनाचे लोक आहेत तो पर्यंत जाणार नाही. आता तर काय, हे आमचे वैयक्तिक अनुभव आणि भावना आहेत आणि त्या इतर कोणत्याही कसोटीवर तपासणे चुकीचे आहे हे ठासून सांगणारी नवीन छ्द्मबुद्धीवादी जनता झपाट्याने निर्माण होताना दिसत आहे. हे वैयक्तिक अनुभव वैयक्तिकच ठेवावे आणि त्यातून चुकीचे संदेश सगळीकडे पोचवू नयेत याकडे मात्र लक्ष दिले जात नाही. असो, ज्या दिवशी देव ही संकल्पना मोडीत निघेल त्यादिवशी डॉ. कोवूरांसारख्या लोकांच्या कामाचं खरं चीज होईल.

शुचि 30/09/2010 - 23:57
विचारास उद्युक्त करणारा लेख आवडला. >> न्युटन आणि कार्ल जुंग ह्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता म्हणून आपण ठेवायला पाहिजे हे चर्चिल महाशय मद्य व सिगार ओढत होते आणि ते महान होते म्ह्णून आपण पण ते करायला पाहिजे असे म्हटल्यासारखे आहे. हा विचार तर अत्यंत हास्यास्पद आहे.>> मस्त उपमा परत लेख टाकल्याबद्दल आभार.

मन१ 02/01/2012 - 16:28
पुनः पुनः सर्वांनी वाचण्यासारखा धागा वाटला. तेव्हढ्यासाठी वर काढत आहे.

दादा कोंडके 02/01/2012 - 17:39
परत लेख वाचला आणि तेव्हडाच आवडला. डॉ. कोवूर यांना अभिवादन आणि जयंत कुलकर्णी व मनोबा यांना याच क्रमाने धन्यवाद. :)

आत्मशून्य 02/01/2012 - 17:50
अर्थात कोणी काहि म्हणो... आपल्याला बुआ मुर्ख राहणेच बरे वाटते... कारण लोकांच्या शहाणपणातिल फोलपणा त्याशिवाय उघडा पाडता येत नाही.

किचेन 02/01/2012 - 18:44
सहमत.अनेक वर्ष लोक या अंधाश्राधेच्या दलदलीत फसलेली आहेत. मागाल,पत्रिका,मुहूर्त यांबरोबरच आता अंगठ्यापण आल्यात. आणि सर्वात तेजीचा धंदा म्हण्जे बुवाबाजी! आज कितीतरी बुवा इथून तिथून चोरलेल्या न्यानावर आणि थोड्याश्या सामाजिक कार्यावर आपली प्रचंड जाहिरात करतात.मग गंडे, चमत्कार यांचा वापर करून कितीतरी माया मिळवतात.दोष नेमका कोणाचा हे सांगू शकत नाही.पण आपण मुर्खात मोडतो हेच खर!

नगरीनिरंजन 30/09/2010 - 22:57
लेख आवडला! डॉ. कोवूरांसारखे हे आव्हान देण्याचे काम आपल्याकडे अनिंसवाले करतात असं ऐकून आहे. ही आव्हानं कधीच कोणीही पार करु शकणार नाही हे १००% खरं असलं तरी ज्योतिष, अतिंद्रिय अनुभव आणि चमत्कारांचं खूळ जो पर्यंत समाजात दुर्बळ मनाचे लोक आहेत तो पर्यंत जाणार नाही. आता तर काय, हे आमचे वैयक्तिक अनुभव आणि भावना आहेत आणि त्या इतर कोणत्याही कसोटीवर तपासणे चुकीचे आहे हे ठासून सांगणारी नवीन छ्द्मबुद्धीवादी जनता झपाट्याने निर्माण होताना दिसत आहे. हे वैयक्तिक अनुभव वैयक्तिकच ठेवावे आणि त्यातून चुकीचे संदेश सगळीकडे पोचवू नयेत याकडे मात्र लक्ष दिले जात नाही. असो, ज्या दिवशी देव ही संकल्पना मोडीत निघेल त्यादिवशी डॉ. कोवूरांसारख्या लोकांच्या कामाचं खरं चीज होईल.

शुचि 30/09/2010 - 23:57
विचारास उद्युक्त करणारा लेख आवडला. >> न्युटन आणि कार्ल जुंग ह्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता म्हणून आपण ठेवायला पाहिजे हे चर्चिल महाशय मद्य व सिगार ओढत होते आणि ते महान होते म्ह्णून आपण पण ते करायला पाहिजे असे म्हटल्यासारखे आहे. हा विचार तर अत्यंत हास्यास्पद आहे.>> मस्त उपमा परत लेख टाकल्याबद्दल आभार.

मन१ 02/01/2012 - 16:28
पुनः पुनः सर्वांनी वाचण्यासारखा धागा वाटला. तेव्हढ्यासाठी वर काढत आहे.

दादा कोंडके 02/01/2012 - 17:39
परत लेख वाचला आणि तेव्हडाच आवडला. डॉ. कोवूर यांना अभिवादन आणि जयंत कुलकर्णी व मनोबा यांना याच क्रमाने धन्यवाद. :)

आत्मशून्य 02/01/2012 - 17:50
अर्थात कोणी काहि म्हणो... आपल्याला बुआ मुर्ख राहणेच बरे वाटते... कारण लोकांच्या शहाणपणातिल फोलपणा त्याशिवाय उघडा पाडता येत नाही.

किचेन 02/01/2012 - 18:44
सहमत.अनेक वर्ष लोक या अंधाश्राधेच्या दलदलीत फसलेली आहेत. मागाल,पत्रिका,मुहूर्त यांबरोबरच आता अंगठ्यापण आल्यात. आणि सर्वात तेजीचा धंदा म्हण्जे बुवाबाजी! आज कितीतरी बुवा इथून तिथून चोरलेल्या न्यानावर आणि थोड्याश्या सामाजिक कार्यावर आपली प्रचंड जाहिरात करतात.मग गंडे, चमत्कार यांचा वापर करून कितीतरी माया मिळवतात.दोष नेमका कोणाचा हे सांगू शकत नाही.पण आपण मुर्खात मोडतो हेच खर!
दुर्दैवाने मला हा लेख परत एकदा प्रकाशीत करावा लागत आहे. म्ह्नजे तो आत्त मिपा वर आहे असे नाही कारण मी तो काढला होता पण तो एवढ्या लवकर परत टाकावा लागेल असे वाटले नव्हते. त्याच बरोबर दुसरा पण टाकत आहे. " "जो आपल्या चमत्कारांचे विश्लेषण करु देत नाही तो पक्का बदमाश असतो. जो चमत्कारांचे विश्लेषण करायला घाबरतो, तो फसवणुकीला बळी पडतो.

ट्विट्टर वरील साहित्य

साधा_सरळ ·

पाषाणभेद 17/09/2010 - 17:58
आमाला ट्विटर पक्षा आमचं मिसळपाव हाटेलच जादा आवडतं. लय मज्जा येती पगा त्या टिवटिव पक्षा. काही गोष्टी मराठीत करायची मजा इंग्रजीत नाही भौ. (ध.मु. , परा, पुपे, ठाण्याचे गुर्जी यांना विचारा काय ते)

पैसा 17/09/2010 - 18:12
तुम्ही दिलेल्या लिंक्स चांगल्या आहेत. तसंच तुमच्या लिखाणाला एक ष्टाईल आहे. वेगवेगळ्या विषयांवर आणखी लिहा.
नवीन सदस्यत्व मिळाल्यावर मोठ्या उत्साहाने काही लिहिण्यासाठी सुरुवात करणार तोच आजूबाजूला उडालेला धुरळा पाहून लेखणी म्यान केली होती. आता मोठ्या धीराने पहिला [छोटासा] प्रयत्न करत आहे. बचेन्गे तो औरभी लिखेन्गे!
एवढं घाबरायची गरज नाही. पहिल्या लिखाणाचं स्वागत!

अवलिया 19/01/2011 - 12:56
धुराळ्याला घाबरलात तर मिपावर जगणे अवघड. टेंन्शन घ्यायचे नाही. शोले पाहिला आहे का? धर्मेंद्र टाकीवर चढुन नाटक करत असतो. अमिताभ शांतपणे चहा पित असतो. आपण अमिताभप्रमाणे वागायचं.. मिपावर अनेक धर्मेंद्र आहेत.

In reply to by अवलिया

शमत आहे. जालावर वावरायचे म्हणजे गेंड्याची कातडी पाहीजे अशा आशयाचे दिग्गजांचे वचन स्मरते. :)

पाषाणभेद 17/09/2010 - 17:58
आमाला ट्विटर पक्षा आमचं मिसळपाव हाटेलच जादा आवडतं. लय मज्जा येती पगा त्या टिवटिव पक्षा. काही गोष्टी मराठीत करायची मजा इंग्रजीत नाही भौ. (ध.मु. , परा, पुपे, ठाण्याचे गुर्जी यांना विचारा काय ते)

पैसा 17/09/2010 - 18:12
तुम्ही दिलेल्या लिंक्स चांगल्या आहेत. तसंच तुमच्या लिखाणाला एक ष्टाईल आहे. वेगवेगळ्या विषयांवर आणखी लिहा.
नवीन सदस्यत्व मिळाल्यावर मोठ्या उत्साहाने काही लिहिण्यासाठी सुरुवात करणार तोच आजूबाजूला उडालेला धुरळा पाहून लेखणी म्यान केली होती. आता मोठ्या धीराने पहिला [छोटासा] प्रयत्न करत आहे. बचेन्गे तो औरभी लिखेन्गे!
एवढं घाबरायची गरज नाही. पहिल्या लिखाणाचं स्वागत!

अवलिया 19/01/2011 - 12:56
धुराळ्याला घाबरलात तर मिपावर जगणे अवघड. टेंन्शन घ्यायचे नाही. शोले पाहिला आहे का? धर्मेंद्र टाकीवर चढुन नाटक करत असतो. अमिताभ शांतपणे चहा पित असतो. आपण अमिताभप्रमाणे वागायचं.. मिपावर अनेक धर्मेंद्र आहेत.

In reply to by अवलिया

शमत आहे. जालावर वावरायचे म्हणजे गेंड्याची कातडी पाहीजे अशा आशयाचे दिग्गजांचे वचन स्मरते. :)
(नवीन सदस्यत्व मिळाल्यावर मोठ्या उत्साहाने काही लिहिण्यासाठी सुरुवात करणार तोच आजूबाजूला उडालेला धुरळा पाहून लेखणी म्यान केली होती. आता मोठ्या धीराने पहिला [छोटासा] प्रयत्न करत आहे. बचेन्गे तो औरभी लिखेन्गे! मिपा हे एक मराठी होटेल आहे, हे माहिती असूनही नवीन तन्त्रज्ञानाचा कल्पक उपयोग इतरान्बरोबर शेअर करावा ह्या हेतूने ट्विट्टर च्या एका बाजूची महिती देत आहे.) शीर्षक वाचून दचकलात? पण ट्विट्टर वर एका ट्वीटवरील १४० अक्षरान्चे बन्धन असूनही त्याचा मजेशीर उपयोग करणार्यान्ची सन्ख्या काही कमी नाही.

शिवराज्याभिषेक

जिप्सी ·

जिप्सी 09/09/2010 - 01:32
कंसातली टिप माझीच आहे. ब्रिटीशांच्या अंदाजानुसार हा खर्च ५ लाख होन इतका होता.मराठ्यांचे रायगडावरील दप्तर जळाल्याने अस्सल आ़कडा उपलब्ध नाही. अवांतर :- बटेव्हिआचा शोध घेतला असता असे कळते की बटेव्हिआ म्हणजे आजचा जाकार्ता.(विकीपेडिआ -Jakarta, on the island of Java, is the capital city of Indonesia. During the Dutch colonial era, it was called Batavia)

विलासराव 09/09/2010 - 11:15
नवीनच माहिती मिळाली. जिप्सी तुम्ही लिहीत रहा. खर्चाचे टेंशन घेउ नका, तो महाराजांनी केलेलाच आहे.जो असेल तो असेल.

अवलिया 09/09/2010 - 13:46
चांगली माहिती. धन्यवाद. किंचित सुधारणा - आपण नेहमी शिवराज्याभिषेक असा उल्लेख करतो, जो किंचित चुक आहे. खरे तर जेव्हा राजांना अभिषेक झाला तेव्हा अभिषेकाआधी राज्य अस्तित्वात नव्हते. त्यांना अभिषेक झाल्यावर ते राजा झाले आणि मग राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे शिवराजाभिषेक असा शब्दप्रयोग योग्य. गागाभट्टांनी शिवाजीमहाराजांच्या राजाभिषेकासाठी विविध ग्रंथांचा आधार घेऊन सर्व अभिषेक प्रक्रिया नक्की कशी करायची यासाठी ग्रंथ लिहिला आणि त्याच्याच आधाराने सर्व सोहळा पार पाडण्यात आला. त्या ग्रंथात सुद्धा राजाभिषेक असा उल्लेख आहे. अर्थात त्यामुळे मुळ भावनेला काही फरक पडत नाही जोपर्यंत असे काही झालेच नव्हते असे विचार घेऊन कुणी पुढे येत नाही. अर्थात आले तर आमचे अशांना योग्य उत्तर असतेच. :)

भाईलोक, दप्तर या शब्दाचे आजचे आणि पूर्वी चे रूप इतके वेगळे का आहे???(ऐतिहासिक संधार्भा सह सांगितल्यास उत्तम)

धमाल मुलगा 09/09/2010 - 21:20
ह्म्म.... जिप्सीबुवांच्या पोतडीतुन एकेक लेख असे बाहेर यायला लागले आहेत हां :) ब्येस ब्येस! सायबा, आमची एक मागणी आहे. महाराजांच्या इतिहासाबद्दल जेव्हा लोकांना ठाऊक असतं तेव्हा ते बहुतांश त्यांच्या धामधुमीच्या काळाबद्दलची रोमांचकारक माहिती.. ह्या धामधुमीखेरीज उर्वरित काळात महाराजांनी राज्याची घडी बसवण्यासाठी काय योजना केल्या, जीवावर उदार होणारे मावळखोर्‍यांतले एकेक नररत्न कसकसे पारखुन उचलले, न्यायनिवाड्याची त्यांची पध्दत इत्यादी बाबींबद्दलही बखरी-दप्तरे-रुमाल बोलतात ते इथे आमच्यासारख्या काहीच ठाऊक नसलेल्यांसाठी लिहावे ही आग्रहाची विनंती.

ही माहिती कुठली पुस्तकं वा पुस्तक वाचुल लिहिली आहे ते दिले नाही? मोरोपंत, निळोपंत - पंत म्हण्जे ब्राह्मण काय ? हा निळाजी पंडीत कोन? कारण आता मराठी बाल भारती त जे ३० एक वर्ष शिकवल्या गेलेलं आहे ते चुकीच आहे असं काही लोक म्हणत आहेत. ही माहीती बरोबर कशावरुन? " ब्राह्मण्,विद्वान व इतर मिळून" असं लिहिलं आहे. ब्राह्मणांना तर वाईट होते असं म्हणन्यात येत आहे. तू तर " छत्रपती शिवराय यांच्या अभिषेकाला" ब्राह्मण हे विद्वान व ईतरांच्या जोडीने बसले होते लिहित आहेस. जरा कोनत्या पुस्ताकातुन ही माहीती घेतली ती कळवीने. छत्रपती शिवाजी महाराज कि जय ! चू.भू. द्या. घ्या.

In reply to by प्रभाकर कुळ्कर्णी

धमाल मुलगा 09/09/2010 - 22:29
प्रभाकरराव, लेखाच्या सुरुवातीला जिप्सी ह्यांनी
संदर्भ :- डच रेकॉर्डस्,शिवकालीन पत्रसारसंग्रह खं.२
हा संदर्भ दिला आहे. बाकी, जातीय तेढविषयक प्रश्न - पुर्ण दुर्लक्ष. (स्वगतःपरमेश्वरा...कुठवर पसरवलं गेलंय हे गैरसमजाचं विष! )

In reply to by कुक

धमाल मुलगा 09/09/2010 - 22:35
होन हे शिवरायांच्या राज्यातील महाराजांनी सुरु केलेले चलन होते. जसे आज भारतात रुपया. हे होन सोन्याचे घडवत असत.

सुनील 10/09/2010 - 00:42
होन म्हणजे काय, हा प्रश्न वर दोन जणांनी विचारला आहे. आता, होन म्हणजे एक शिवकालीन सोन्याचे नाणे, इतपत ऐकीव माहिती मला आहे. परंतु, एका शंकेचे उत्तर मला आजतागायत समाधानकारकरीत्या मिळालेले नाही. त्या काळात अनेक राज्ये होती. बहुतेक राजे स्वतःची नाणी घडवीत. आंतरराज्यीय व्यापार तर तेव्हाही होत असावाच. तर, ह्या सगळ्या अनेक नाण्यांचे (विविध राज्यांच्या) विनिमयाचे दर काय असत? ते कोण ठरवी? जर सगळी नाणी सोन्याची असती तर हा प्रश्न उद्भवला नसता कारण नाण्यातील सोन्याच्या प्रमाणावरून त्याचे मूल्य ठरले असते. परंतु, सगळीच नाणी सोन्याची नव्हती, हे खरे आहे. तसेच, राजकीय्/सामाजिक/आर्थिक परिस्थितीवरून नाण्यांच्या विनिमयाचे दर बदलीत असत काय? समजा एखादा राजा एखादी लढाई जिंकला, की वाढला त्याच्या नाण्याचा दर! असे काही होत असावे काय?

जिप्सी 14/09/2010 - 07:15
होन हे शिवाजी महाराजांचे सोन्याचे नाणे होते. वजन २.७२ ग्राम. त्यावेळेचा विनिमयाचा दर साडेतीन ते पावणेचार रुपये. होन साधारणपणे शर्टाच्या बटणाएवढा असतो. (मी अस्सल होन हातात घेउन बघीतलेला आहे त्यावरून). प्रताप नावाचे सोन्याचे नाणेही होते. याबद्दल विशेष माहीती उपलब्ध नाही. सुवर्णनाण्यांशिवाय्,शिवराई,सापिका,फलम व चक्र ही तांब्याची नाणीही चलनात होती. यापैकी फलम व चक्र ही नाणी अजून उपलब्ध झालेली नाहीत. अवांतर :सिधुदुर्गाच्या उभारणीचा खर्च १ कोटी झाला होता,म्हणजे तेंव्हाचे सुमारे ३.५ कोटी म्हणजे आजच्या परिस्थितीचा विचार करून सुमारे ३५ कोटी तरी म्हणायला हरकत नसावी. मोरोपंत पिंगळेंचा वार्षिक पगार ७००० होन होता. बाकी सर्व प्रधानांना वार्षिक पगार ५००० होन मिळत असे. सुनिल :- तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा काहीसा प्रयत्न करत आहे. महाराजांच्या काळात आंतरराज्यीय व्यापार बरेचदा वस्तुविनिमय पद्धतीने होत असे. २ राज्यांमध्ये चलन विषयक करार झाल्याशिवाय परराज्यातील चलन वापरता येत नसे. या करारावेळी विनिमय दर सुद्धा ठरत असे. काही राज्यांचा असा करार झाला नसल्यास चलनाचा विनिमय दर राजा न ठरवता सावकार ठरवत असत. व त्यावेळेच्या विनिमय दराप्रमाणे पैसे देत. आंतरराज्यीय मोठे आर्थिक व्यवहार तर हुंड्यांमार्फत होत. हुंड्यां म्हणजे आजचे डीडी. सावकारांच्या पेढ्यांवरती हुंड्यां वटवल्या जात. (आजच्या चेकला त्याकाळात वराता असे म्हणत) पुढे पेशवाईत देशभरातली सर्व नाणी जवळपास सर्वत्र चालत. यांचा विनिमय दराबद्द्ल फारसे माहीत नाही. पण पेशवाईत पुणेरी रुपया,जुन्नर रुपया,सुरती रुपया असे रुपये होते. एखाद्या वस्तूची किंमत ४ सूरती रूपये वगैरे अशी असे. बाकी या विषयावर माझ्याकडे सध्यातरी एवढीच माहीती आहे. या विषयावर अधिक अभ्यास करून आपल्याला सविस्तर उत्तर द्यायचा प्रयत्न करीन

विंजिनेर 14/09/2010 - 09:20
रंजक माहिती. या लेखात, इतर इतिहासाच्या पुस्तकांत कायम एक शब्द वाचण्यात येतो की इंग्रजांची वखार होती, डचांची वखार होती इ. तर हे 'वखार' प्रकरण काय आहे? मलातर वखार म्हटलं की लाकडाची नाहीतर कोळशाचीच टिणपाट पत्रे आणि सुभाबळीच्या वाफ्यांनी बांधलेली वखारच डोळ्यासमोर येते. पण एखादा कडक इस्त्रीची विजार, सोनेरी चकचकीत बटणे लावलेला कोट आणि काळेकुळकूळीत बूट घातलेला टोपीकर अशा वखारीत, लाकडाच्या भुशात/कोळशाच्या खकाण्यात राहून एकेकाळी भारतावर राज्य करायची स्वप्ने रंगवत होता यावर विश्वास बसत नाही :)

जिप्सी 14/09/2010 - 09:32
त्याकाळात वखार म्हणजे कचेरी वजा गोदाम असा प्रकार होता. ईंग्रज व ईतर व्यापारी सुके खोबरे,मसाल्याचे पदार्थ अशा त्याच्या व्यापारी वस्तून्चा साठा करून ठेवत तसेच कंपन्यांचा सर्व व्यवहार इथूनच होत असे. महाराजांनी स्वराज्यातील कुठल्याही कुंपणीला वखारीस तट्बंदी करू दिली नव्हती पण सुरतेतील वखारीस तट्बंदी असल्याचे उल्लेख सापडतात.

जिप्सी 09/09/2010 - 01:32
कंसातली टिप माझीच आहे. ब्रिटीशांच्या अंदाजानुसार हा खर्च ५ लाख होन इतका होता.मराठ्यांचे रायगडावरील दप्तर जळाल्याने अस्सल आ़कडा उपलब्ध नाही. अवांतर :- बटेव्हिआचा शोध घेतला असता असे कळते की बटेव्हिआ म्हणजे आजचा जाकार्ता.(विकीपेडिआ -Jakarta, on the island of Java, is the capital city of Indonesia. During the Dutch colonial era, it was called Batavia)

विलासराव 09/09/2010 - 11:15
नवीनच माहिती मिळाली. जिप्सी तुम्ही लिहीत रहा. खर्चाचे टेंशन घेउ नका, तो महाराजांनी केलेलाच आहे.जो असेल तो असेल.

अवलिया 09/09/2010 - 13:46
चांगली माहिती. धन्यवाद. किंचित सुधारणा - आपण नेहमी शिवराज्याभिषेक असा उल्लेख करतो, जो किंचित चुक आहे. खरे तर जेव्हा राजांना अभिषेक झाला तेव्हा अभिषेकाआधी राज्य अस्तित्वात नव्हते. त्यांना अभिषेक झाल्यावर ते राजा झाले आणि मग राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे शिवराजाभिषेक असा शब्दप्रयोग योग्य. गागाभट्टांनी शिवाजीमहाराजांच्या राजाभिषेकासाठी विविध ग्रंथांचा आधार घेऊन सर्व अभिषेक प्रक्रिया नक्की कशी करायची यासाठी ग्रंथ लिहिला आणि त्याच्याच आधाराने सर्व सोहळा पार पाडण्यात आला. त्या ग्रंथात सुद्धा राजाभिषेक असा उल्लेख आहे. अर्थात त्यामुळे मुळ भावनेला काही फरक पडत नाही जोपर्यंत असे काही झालेच नव्हते असे विचार घेऊन कुणी पुढे येत नाही. अर्थात आले तर आमचे अशांना योग्य उत्तर असतेच. :)

भाईलोक, दप्तर या शब्दाचे आजचे आणि पूर्वी चे रूप इतके वेगळे का आहे???(ऐतिहासिक संधार्भा सह सांगितल्यास उत्तम)

धमाल मुलगा 09/09/2010 - 21:20
ह्म्म.... जिप्सीबुवांच्या पोतडीतुन एकेक लेख असे बाहेर यायला लागले आहेत हां :) ब्येस ब्येस! सायबा, आमची एक मागणी आहे. महाराजांच्या इतिहासाबद्दल जेव्हा लोकांना ठाऊक असतं तेव्हा ते बहुतांश त्यांच्या धामधुमीच्या काळाबद्दलची रोमांचकारक माहिती.. ह्या धामधुमीखेरीज उर्वरित काळात महाराजांनी राज्याची घडी बसवण्यासाठी काय योजना केल्या, जीवावर उदार होणारे मावळखोर्‍यांतले एकेक नररत्न कसकसे पारखुन उचलले, न्यायनिवाड्याची त्यांची पध्दत इत्यादी बाबींबद्दलही बखरी-दप्तरे-रुमाल बोलतात ते इथे आमच्यासारख्या काहीच ठाऊक नसलेल्यांसाठी लिहावे ही आग्रहाची विनंती.

ही माहिती कुठली पुस्तकं वा पुस्तक वाचुल लिहिली आहे ते दिले नाही? मोरोपंत, निळोपंत - पंत म्हण्जे ब्राह्मण काय ? हा निळाजी पंडीत कोन? कारण आता मराठी बाल भारती त जे ३० एक वर्ष शिकवल्या गेलेलं आहे ते चुकीच आहे असं काही लोक म्हणत आहेत. ही माहीती बरोबर कशावरुन? " ब्राह्मण्,विद्वान व इतर मिळून" असं लिहिलं आहे. ब्राह्मणांना तर वाईट होते असं म्हणन्यात येत आहे. तू तर " छत्रपती शिवराय यांच्या अभिषेकाला" ब्राह्मण हे विद्वान व ईतरांच्या जोडीने बसले होते लिहित आहेस. जरा कोनत्या पुस्ताकातुन ही माहीती घेतली ती कळवीने. छत्रपती शिवाजी महाराज कि जय ! चू.भू. द्या. घ्या.

In reply to by प्रभाकर कुळ्कर्णी

धमाल मुलगा 09/09/2010 - 22:29
प्रभाकरराव, लेखाच्या सुरुवातीला जिप्सी ह्यांनी
संदर्भ :- डच रेकॉर्डस्,शिवकालीन पत्रसारसंग्रह खं.२
हा संदर्भ दिला आहे. बाकी, जातीय तेढविषयक प्रश्न - पुर्ण दुर्लक्ष. (स्वगतःपरमेश्वरा...कुठवर पसरवलं गेलंय हे गैरसमजाचं विष! )

In reply to by कुक

धमाल मुलगा 09/09/2010 - 22:35
होन हे शिवरायांच्या राज्यातील महाराजांनी सुरु केलेले चलन होते. जसे आज भारतात रुपया. हे होन सोन्याचे घडवत असत.

सुनील 10/09/2010 - 00:42
होन म्हणजे काय, हा प्रश्न वर दोन जणांनी विचारला आहे. आता, होन म्हणजे एक शिवकालीन सोन्याचे नाणे, इतपत ऐकीव माहिती मला आहे. परंतु, एका शंकेचे उत्तर मला आजतागायत समाधानकारकरीत्या मिळालेले नाही. त्या काळात अनेक राज्ये होती. बहुतेक राजे स्वतःची नाणी घडवीत. आंतरराज्यीय व्यापार तर तेव्हाही होत असावाच. तर, ह्या सगळ्या अनेक नाण्यांचे (विविध राज्यांच्या) विनिमयाचे दर काय असत? ते कोण ठरवी? जर सगळी नाणी सोन्याची असती तर हा प्रश्न उद्भवला नसता कारण नाण्यातील सोन्याच्या प्रमाणावरून त्याचे मूल्य ठरले असते. परंतु, सगळीच नाणी सोन्याची नव्हती, हे खरे आहे. तसेच, राजकीय्/सामाजिक/आर्थिक परिस्थितीवरून नाण्यांच्या विनिमयाचे दर बदलीत असत काय? समजा एखादा राजा एखादी लढाई जिंकला, की वाढला त्याच्या नाण्याचा दर! असे काही होत असावे काय?

जिप्सी 14/09/2010 - 07:15
होन हे शिवाजी महाराजांचे सोन्याचे नाणे होते. वजन २.७२ ग्राम. त्यावेळेचा विनिमयाचा दर साडेतीन ते पावणेचार रुपये. होन साधारणपणे शर्टाच्या बटणाएवढा असतो. (मी अस्सल होन हातात घेउन बघीतलेला आहे त्यावरून). प्रताप नावाचे सोन्याचे नाणेही होते. याबद्दल विशेष माहीती उपलब्ध नाही. सुवर्णनाण्यांशिवाय्,शिवराई,सापिका,फलम व चक्र ही तांब्याची नाणीही चलनात होती. यापैकी फलम व चक्र ही नाणी अजून उपलब्ध झालेली नाहीत. अवांतर :सिधुदुर्गाच्या उभारणीचा खर्च १ कोटी झाला होता,म्हणजे तेंव्हाचे सुमारे ३.५ कोटी म्हणजे आजच्या परिस्थितीचा विचार करून सुमारे ३५ कोटी तरी म्हणायला हरकत नसावी. मोरोपंत पिंगळेंचा वार्षिक पगार ७००० होन होता. बाकी सर्व प्रधानांना वार्षिक पगार ५००० होन मिळत असे. सुनिल :- तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा काहीसा प्रयत्न करत आहे. महाराजांच्या काळात आंतरराज्यीय व्यापार बरेचदा वस्तुविनिमय पद्धतीने होत असे. २ राज्यांमध्ये चलन विषयक करार झाल्याशिवाय परराज्यातील चलन वापरता येत नसे. या करारावेळी विनिमय दर सुद्धा ठरत असे. काही राज्यांचा असा करार झाला नसल्यास चलनाचा विनिमय दर राजा न ठरवता सावकार ठरवत असत. व त्यावेळेच्या विनिमय दराप्रमाणे पैसे देत. आंतरराज्यीय मोठे आर्थिक व्यवहार तर हुंड्यांमार्फत होत. हुंड्यां म्हणजे आजचे डीडी. सावकारांच्या पेढ्यांवरती हुंड्यां वटवल्या जात. (आजच्या चेकला त्याकाळात वराता असे म्हणत) पुढे पेशवाईत देशभरातली सर्व नाणी जवळपास सर्वत्र चालत. यांचा विनिमय दराबद्द्ल फारसे माहीत नाही. पण पेशवाईत पुणेरी रुपया,जुन्नर रुपया,सुरती रुपया असे रुपये होते. एखाद्या वस्तूची किंमत ४ सूरती रूपये वगैरे अशी असे. बाकी या विषयावर माझ्याकडे सध्यातरी एवढीच माहीती आहे. या विषयावर अधिक अभ्यास करून आपल्याला सविस्तर उत्तर द्यायचा प्रयत्न करीन

विंजिनेर 14/09/2010 - 09:20
रंजक माहिती. या लेखात, इतर इतिहासाच्या पुस्तकांत कायम एक शब्द वाचण्यात येतो की इंग्रजांची वखार होती, डचांची वखार होती इ. तर हे 'वखार' प्रकरण काय आहे? मलातर वखार म्हटलं की लाकडाची नाहीतर कोळशाचीच टिणपाट पत्रे आणि सुभाबळीच्या वाफ्यांनी बांधलेली वखारच डोळ्यासमोर येते. पण एखादा कडक इस्त्रीची विजार, सोनेरी चकचकीत बटणे लावलेला कोट आणि काळेकुळकूळीत बूट घातलेला टोपीकर अशा वखारीत, लाकडाच्या भुशात/कोळशाच्या खकाण्यात राहून एकेकाळी भारतावर राज्य करायची स्वप्ने रंगवत होता यावर विश्वास बसत नाही :)

जिप्सी 14/09/2010 - 09:32
त्याकाळात वखार म्हणजे कचेरी वजा गोदाम असा प्रकार होता. ईंग्रज व ईतर व्यापारी सुके खोबरे,मसाल्याचे पदार्थ अशा त्याच्या व्यापारी वस्तून्चा साठा करून ठेवत तसेच कंपन्यांचा सर्व व्यवहार इथूनच होत असे. महाराजांनी स्वराज्यातील कुठल्याही कुंपणीला वखारीस तट्बंदी करू दिली नव्हती पण सुरतेतील वखारीस तट्बंदी असल्याचे उल्लेख सापडतात.
शिवराज्याभिषेकाचे वर्णन आपण अनेकदा वाचले असेल पण एखाद्या प्रत्यक्षदर्शीकडून यावर लेखन फार क्वचितच झाले असेल. खास महाराजांच्या राज्याभिषेकासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या एका डच वकीलाने लिहिलेले हे वर्णन.हा वकील वेंगुर्ल्यातल्या डच वखारीतला असावा,त्याने हे पत्र बटेव्हियातल्या (?) आपल्या वरिष्ठास लिहिलेले आहे. त्याचा हा गोषवारा. संदर्भ :- डच रेकॉर्डस्,शिवकालीन पत्रसारसंग्रह खं.२ पुष्कळ दिवस तयारी होऊन जुनच्या सुरुवातीला राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाली. ब्राह्मण्,विद्वान व इतर मिळून सुमारे ११ हजार लोक रायगडावर जमा झाले.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com

dr sanjay honkalse ·

लेख वाचला नाही. वाचेनच असेही नाही. पण एक मूलभूत शंका... पत्नीव्रता धर्माबद्दल कुठे काही आहे का? आय मीन कोणत्याही धर्मात असले तरी चालेल. तेवढंच तपासून बघता येईल हो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 30/08/2010 - 19:17
अग्नीला साक्षी ठेवुन हातात हात घेवुन सात फेर्‍या मारतांना "धर्मे च अर्थे च कामे च नातिचरामि" अशी शपथ नाही घेतलीस का ? की तेव्हा भान विसरुन गेला होतास ? अरे हो लेखाबद्दल बोलायचेच राहिले. अशा लेखांमुळे हिंदूंवर चिखल उडवायला काही लोकांना बळ मिळते. खरे हिंदू अशा लेखांपासुन दूर रहावेत अशी प्रामाणिक इच्छा आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मस्त कलंदर 30/08/2010 - 19:15
लेख वाचला नाही. वाचेनच असेही नाही.
अगदी अगदी!!!
पण एक मूलभूत शंका... पत्नीव्रता धर्माबद्दल कुठे काही आहे का? आय मीन कोणत्याही धर्मात असले तरी चालेल. तेवढंच तपासून बघता येईल हो.
मला पण आता हाच प्रश्न पडलाय. कुणीतरी प्लीज उत्तर द्या... अगदी युयुत्सुंनी दिले तरी चालेल.

In reply to by मस्त कलंदर

आमच्या WPTA क्लबातल्या दोघांनी "लेख वाचला नाही. वाचेनच असेही नाही." असं लिहील्यावर मी लेख वाचण्याचा सवालच येत नाही. पण एक प्रश्न आहे, १२-१३ व्या शतकातल्या लोकांनी आंग्ल भाषेतही काही लिहीलं आहे का?

तारादेविच्याबतीत पण असेच आहे.भुचक्रातील बारा राशिन्मध्ये गुम्फ्लेल्या २७ नक्शात्राची अधिष्ठात्री देवता तारादेवी ,तीच्या भर यौवनात वरिष्ठ ग्रह गुरु यांची अधिष्ठात्री देवता असलेले बृहस्पती हे तीच्याकडे आकर्षित होउन तीच्याशी विवाहबद्ध झाले .
हि कुठली तारा हो ? पंचकन्यांमधली तारा म्हणजे सुग्रीवाची पत्नी ना ?

In reply to by चतुरंग

'तारे' असावेत!
पुन्हा काही प्रश्न उपस्थीत होतातच :- १) कुठले तारे ? २) सँडल खाल्ल्यावर दिसतात ते का? ३) ४ पेग नंतर दिसतात ते का ? ४) इथे काही सदस्य काथ्याकुटरुपी अकलेचे तोडतात ते का? इ इ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पैसा 30/08/2010 - 20:43
मीही लहान असल्यापासून असंच ऐकत आले. की तारा ही सुग्रीवाची पत्नी, आणि वालीने तिचं हरण केल्यामुळे समदु:खी म्हणून सुग्रीवाने रामाला मदत केली.

भाऊ पाटील 30/08/2010 - 19:55
खूप दिवसात सत्यनारायण कथा आणि तत्सम पौराणिक कथा वाचल्या/ऐकल्या नव्हत्या..वाचून भरपूर करमणूक झाली. ढन्यवाद! मंडळ आबारी हाये.

नितिन थत्ते 30/08/2010 - 22:49
हे असे नवीन सदस्य येतात. धडाधड तीनचार दीर्घ लेख लिहून गायब होतात. त्या लेखांवर चर्चा वगैरे काही करत नाहीत. आपणच इकडे काथ्या कुटत बसतो. एवढे तीनचार लेख झाले की परत कुठलेही लेखन करत नाहीत. पूर्वी सदानंद ठाकूर हे असेच सदस्य येऊन गेले.

In reply to by नितिन थत्ते

व्वा.... काय अविश्वसनीय असा योगायोग नितीन जी. नेमक्या याच शब्दात मी डॉक्टर मजकुरांच्या येथील गांभीर्यपूर्वक अस्तित्वाबद्दल लिहिण्याच्या बेतात होतो (विशेषतः त्या 'ज्योतिषशास्त्रा'चा धाग्यावर, पण नंतर वाटले की ज्या या धाग्याला डझनभर मिळालेले प्रतिसाद पाहुन्/वाचून त्यांनी निदान एक ओळीची तरी प्रतिक्रिया दिली असेल तरी त्यांचे धागे वाचण्याची प्रेरणा मिळेल...पण नाही.) पण ते काम तुम्ही अगोदरच करून योग्य तो फटका दिला ते बरे झाले. तुम्हाला या पठडीतील कुणीतरी 'सदानंद ठाकूर' आठवले अन् मला 'तो' शहाजहान बुद्रुक, ज्याने 'अल्लाच कसा सर्वश्रेष्ठ' असा १०० प्रतिसाद खेचक धागा दिला आणि तीवर एकही प्रतिक्रीया न देताच रमजान महिन्यात जणू काय अल्लालाच प्यारा झाला. आम्ही इकडे एकमेकाच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने भिंतीवर धडका देत बसलो. सदरहू डॉक्टरदेखील त्याच बेनाम गाडीचे प्रवासी आहेत का? इन्द्रा

मिसळभोक्ता 31/08/2010 - 00:15
(उदा. शांती म्हणजे नक्की काय हे पाश्चात्यांना काळात नाही शांती ही बाहेर नसते तर अंतर्गत असते व ती बाहेर शोधली जाते. खाली माझी अंतर राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कविता पहा जिला Inter national Library of Poetry ,U .S .चा पुरस्कार प्राप्त आहे ) माझ्या आठवणीप्रमाणे अमेरिका (ज्याला गुरुचरित्रात यू एस असे म्हणतात) पाश्चात्त्य देश आहे. ज्यांना शांती कळत नाही, त्यांना कुठल्या कवितेला पारितोषिक द्यायचे हे कसे कळेल ? बाय द वे, हे विकीपीडियातून साभार. Critics of the International Library of Poetry's business model describe their practices as "deceptive and misleading" in that they misrepresent their activities as a contest based on the quality of poetry submitted, whereas in fact the quality has little or no influence on the outcome. They are also accused of portraying the anthologies they publish as a "real literary credit that poets can be proud of" while simultaneously producing anthologies that are available on special order only and which are full of poor quality poetry.[2] Other critics point out that standard industry practice is for winners of poetry contests to receive gratis copies of any publication of their work, and that ILP fails to follow this protocol.[3] The Better Business Bureau comments that it has received "hundreds" of complaints concerning ILP, and that it considers their business to be vanity publishing. In 2004, the New York State Consumer Protection Board launched an investigation into ILP, which it said "takes advantage of people both emotionally and financially," but suspended the investigation due to a shortage of complaints.[3]

प्रियाली 31/08/2010 - 00:22
मंदोदरी कोणत्या काळात वालीची पत्नी झाली? काहीहीहीहीहीही!!! काही आधार वगैरे आहे का याला? बंडलबाजी नुसती. अंगद हा तारा आणि वालीचा पुत्र. कृपया तिच्या नावाने अधिक तारे तोडणे बंद करावे. तारा ही वालीची सहचारिणी आणि उत्कृष्ट सल्लागार होती. वालीच्या वधानंतर तिने सुग्रीवाशी विवाह केला किंवा त्याच्याकडे राहीली. सुग्रीवाच्या पत्नीचे नाव रुमा होते. तिचे अपहरण वालीने केले होते. त्याकाळात त्यांच्यावर झाले ते अत्याचार पुरे होते असे वाटते आता त्यांच्या नावांचे तारे तोडून पुढले अत्याचार थांबवावेत. अहिल्या कोण बरे? उद्या होळकरांची अहिल्या ती हीच म्हणून लेखकमहाशय सांगतील. गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहल्या होते. मायावी बियावी कसली? बंडलबाजी नुसती.
एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिल्यास तो सप्त जन्म पर्यंत विधुर होतो.एखाद्या पुरुषाने चारपांच स्त्रियांशी विवाह केल्यास असे पुरुष स्त्री जन्म घेतात व त्या स्त्रिया त्यांची कामवासना व संस्कार क्षीण न झाल्याने पुरुष जन्म घेउन त्या या जन्मात स्त्री झालेल्या त्या पूर्व जन्मीच्या पुरुषाचा उपभोग घेतात.तेच उलटपक्षी एखाद्या स्त्रीच्या बाबतीत घडू शकते.
थांबवा रे ही बंडलबाजी कुणीतरी!!!!

In reply to by प्रियाली

मिसळभोक्ता 31/08/2010 - 00:49
थांबवा रे ही बंडलबाजी कुणीतरी!!!! तै, तुमचा व्यासंग कमी पडतोय. अंबा, अंबिका, अंबालिका ह्यांच्यापैकी कुणीतरी शिखंडी झाला/ली होता/ती, बदले की आग मे जळून. मग त्याचेच हे लॉजिकल एक्स्टेंषन समजा.

In reply to by मिसळभोक्ता

प्रियाली 31/08/2010 - 00:52
ती अंबा. आई अंबाबाई उचल... या डॉक्टरला! सोबत मिभोंना उचललंस तरी माझं काही म्हणणं नाही. बाकी हे बरं आहे. एका बायकोला त्रास दिला म्हणून पुढच्या सात जन्मी बायकांनी मरायचं आणि या प्राण्याला विधुर बनवण्याची सोय करायची.

In reply to by प्रियाली

मिसळभोक्ता 31/08/2010 - 00:59
आई अंबाबाई उचल... या डॉक्टरला! सोबत मिभोंना उचललंस तरी माझं काही म्हणणं नाही. या जन्मी लवकर उचलले, तर इतरांचे पुढचे सात जन्म नक्कीच बर्बाद होणार ! त्यामुळे, मांडवली करून टाकू इथेच. (बाय द वे, आमच्या सात आयडींचे सात जन्म, म्हणजे एकूणपन्नास !)

In reply to by मिसळभोक्ता

प्रियाली 31/08/2010 - 01:05
या जन्मी लवकर उचलले, तर इतरांचे पुढचे सात जन्म नक्कीच बर्बाद होणार !
आपण आपल्या बायकोला त्रास देतो हे कसलेही आढेवेढे न घेता मानल्याबद्दल शतशः धन्यवाद.
आमच्या सात आयडींचे सात जन्म, म्हणजे एकूणपन्नास
चित्रगुप्ता सॉरी सॉरी नीलकांता बघतोयस ना! मिभो कन्फेशन देऊन राहिल्येत. हा प्रतिसाद त्यांच्याविरुद्ध कधीही वापरायची सोय झाली.. ;) थांकु!!

In reply to by प्रियाली

मिसळभोक्ता 31/08/2010 - 01:12
आपण आपल्या बायकोला त्रास देतो हे कसलेही आढेवेढे न घेता मानल्याबद्दल शतशः धन्यवाद. असे आम्ही म्हणत नाही, आमची बायकोच म्हणते. आणि ती म्हणते ते सगळेच आम्हाला शीरसावंद्य असते. यावरून कुणीतरी सांगितलेला एक विनोद आठवला. कपल्स थेरपीच्या क्लासमध्ये एकदा समुपदेशक म्हणाला. जे पुरुष स्वतःला बायकोच्या ताटाखालचे मांजर समजतात त्यांनी इकडे रांग करा. जे तसे समजत नाहीत, त्यांनी दुसरीकडे रांग करा. सगळे पुरुष पहिल्या रांगेत जाता. फक्त एकच दुसर्‍या रांगेत जातो. त्याला समुपदेशक म्हणतो, " अभिनंदन ! माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदा एक पुरुष दुसरीकडे उभा राहिलेला सापडला!". त्यावर तो पुरुष म्हणतो: "आधी मी पहिल्या रांगेत जाणार होतो, पण काय करणार ? बायकोनी सांगितलं तिकडे दुसरीकडे उभा रहा म्हणून !" असो.

सो कॉल्ड "आय.एल.पी." ची लक्तरे बाहेर काढल्याबद्दल श्री.मिभोंचे अभिनंदन. मी समजत होतो की "मोरू" करणार्‍या मंडळींचा भरणा नवी दिल्ली आणि लखनौ येथेच प्रामुख्याने आहे, पण या मंडळीच्या भाऊबंदानी साता समुद्रापलिकडेही शाखा काढलेल्या दिसतात. दिल्लीतून काही वर्षापूर्वी "इंडियाज् व्हूज व्हू इन लिटरेचर" अशी गलेलठ्ठ नावाची एक वार्षिक डिरेक्टरी निघायची. तीमध्ये 'संत तुकारामा' चा "स्न्त टिकाराम" आणि वि.स.खांडेकर यांचा वि.स.खान्द्कर असे भन्नाट उल्लेख असायचे. याच्या प्रकाशनाच्या बगलबच्च्यांची आणि वर्तमानपत्रातून रविवार पुरवणीची जबाबदारी असलेल्या काही होतकरू उपसंपादकांचे साटेलोटे असायचे. मग ही दिल्लीकर मंडळी हुशारीने या उपसंपादकाकडून त्या त्या स्थानिक वर्तमानपत्राकडे येऊन पडत असलेल्या गाडीभर लिखाणाच्या कर्त्यांचे (जे 'धडपडणारे लेखक' या पदाला उत्सुक असत) घरचे पत्ते मिळवीत आणि मग नंतर केव्हातरी एका छानशा ग्लॉसी पेपरवर गोल्ड कलरचे एम्बॉसिंग केलेल्या लेटरपॅडवर 'महाराष्ट्रातील भावी आदरणीय लेखक' अशा शब्दांचे मोरपीस फिरवून "आम्ही तुमचे अमुकतमुक वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेले लेखन वाचले असून तुमचा लेखन प्रवास विश्वसनीय आहे..." आदी मजकूर व नंतर "आम्ही अशा होतकरू लेखकांचा देशातील अन्य वर्तमानपत्रांना/नियतकालिकांना परिचय व्हावा म्हणून "इंडियाज् व्हूज व्हू इन लिटरेचर" नावाची डिरेक्टरी प्रसिद्ध करीत आहोत, त्यासाठी आपल्या आजवरच्या लेखनाची माहिती, एक फोटो व सोबत डिरेक्टरीची (डिलक्स क्वॉलिटी) किंमत रुपये ४००/- वरील पत्त्यावर पाठवावेत." हा गब्रू आपले आता भारतवर्षात नाव होणार तर मग जाईनात का ४०० रुपये.... असा थोर थोर विचार करी आणि पैशे पाठवून मोकळा होई. चारसहा महिन्यानंतर एक सुमार दर्जाची पुस्तिका त्याच्या नावावर पार्सलने येई, ज्याचे पोस्टेज यानेच भरायचे असते. बस्स. आपला त्सुनामीसदृश्य फोटो व दोन ओळीचे भांडवल पैपाहुण्यात तर करीच पण पुढे नोकरीचा अर्ज करताना "माझे नाव अमुकतमुक डिरेक्टरीत झळकले आहे...' हा उल्लेख तो 'अचिव्हमेन्ट' सदराखाली करे. त्याच पुठ्ठ्यातील ही आयएलपीची कमाई. इन्द्रा

चित्रा 31/08/2010 - 00:56
इंटरनॅशनल लायब्ररी ऑफ पोएट्री अशा संस्थेबद्दल माहिती मिळाली - खूपच इंटरेस्टिंग आहे. तुमची फसवणूक नाही ना झाली? कृपया तुम्हाला कविता पाठवल्यावरून आलेले अनुभव या सर्वाशी तपासून पहा. तुम्हाला भविष्य कळले होते का की तुम्हाला फसवले जाऊ शकते? http://www.online-literature.com/forums/showthread.php?t=174

खरया सितेस लंका गमनापूर्वी अग्नि देवतेने आपल्या गर्भात लपवले आणि मत्याच्या सीतेस रवानाने लंकेस नेले. लंकदहना नन्तर सितामातेने अग्नि प्रवेश केला त्यात मायावी सीता गुप्त झाली आणि खरी सीता परत आली.
आयला, म्हणजे जे सगळं रामायण घडलं ते खोट्या सीतेपोटी? रामाला हे माहीत नव्हतं असं म्हणून तुम्ही रामाच्या बुद्धीमत्तेबद्दल वा देवत्वाबद्दल शंका घेत आहात का? की ज्याने रावणाला मारलं तोही खरा राम नसून या मायावी सीतेचा मायावी पती होता? अशी देवांची बदनामी करणं बरं नाही.

लेख वाचला नाही. वाचेनच असेही नाही. पण एक मूलभूत शंका... पत्नीव्रता धर्माबद्दल कुठे काही आहे का? आय मीन कोणत्याही धर्मात असले तरी चालेल. तेवढंच तपासून बघता येईल हो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 30/08/2010 - 19:17
अग्नीला साक्षी ठेवुन हातात हात घेवुन सात फेर्‍या मारतांना "धर्मे च अर्थे च कामे च नातिचरामि" अशी शपथ नाही घेतलीस का ? की तेव्हा भान विसरुन गेला होतास ? अरे हो लेखाबद्दल बोलायचेच राहिले. अशा लेखांमुळे हिंदूंवर चिखल उडवायला काही लोकांना बळ मिळते. खरे हिंदू अशा लेखांपासुन दूर रहावेत अशी प्रामाणिक इच्छा आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मस्त कलंदर 30/08/2010 - 19:15
लेख वाचला नाही. वाचेनच असेही नाही.
अगदी अगदी!!!
पण एक मूलभूत शंका... पत्नीव्रता धर्माबद्दल कुठे काही आहे का? आय मीन कोणत्याही धर्मात असले तरी चालेल. तेवढंच तपासून बघता येईल हो.
मला पण आता हाच प्रश्न पडलाय. कुणीतरी प्लीज उत्तर द्या... अगदी युयुत्सुंनी दिले तरी चालेल.

In reply to by मस्त कलंदर

आमच्या WPTA क्लबातल्या दोघांनी "लेख वाचला नाही. वाचेनच असेही नाही." असं लिहील्यावर मी लेख वाचण्याचा सवालच येत नाही. पण एक प्रश्न आहे, १२-१३ व्या शतकातल्या लोकांनी आंग्ल भाषेतही काही लिहीलं आहे का?

तारादेविच्याबतीत पण असेच आहे.भुचक्रातील बारा राशिन्मध्ये गुम्फ्लेल्या २७ नक्शात्राची अधिष्ठात्री देवता तारादेवी ,तीच्या भर यौवनात वरिष्ठ ग्रह गुरु यांची अधिष्ठात्री देवता असलेले बृहस्पती हे तीच्याकडे आकर्षित होउन तीच्याशी विवाहबद्ध झाले .
हि कुठली तारा हो ? पंचकन्यांमधली तारा म्हणजे सुग्रीवाची पत्नी ना ?

In reply to by चतुरंग

'तारे' असावेत!
पुन्हा काही प्रश्न उपस्थीत होतातच :- १) कुठले तारे ? २) सँडल खाल्ल्यावर दिसतात ते का? ३) ४ पेग नंतर दिसतात ते का ? ४) इथे काही सदस्य काथ्याकुटरुपी अकलेचे तोडतात ते का? इ इ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पैसा 30/08/2010 - 20:43
मीही लहान असल्यापासून असंच ऐकत आले. की तारा ही सुग्रीवाची पत्नी, आणि वालीने तिचं हरण केल्यामुळे समदु:खी म्हणून सुग्रीवाने रामाला मदत केली.

भाऊ पाटील 30/08/2010 - 19:55
खूप दिवसात सत्यनारायण कथा आणि तत्सम पौराणिक कथा वाचल्या/ऐकल्या नव्हत्या..वाचून भरपूर करमणूक झाली. ढन्यवाद! मंडळ आबारी हाये.

नितिन थत्ते 30/08/2010 - 22:49
हे असे नवीन सदस्य येतात. धडाधड तीनचार दीर्घ लेख लिहून गायब होतात. त्या लेखांवर चर्चा वगैरे काही करत नाहीत. आपणच इकडे काथ्या कुटत बसतो. एवढे तीनचार लेख झाले की परत कुठलेही लेखन करत नाहीत. पूर्वी सदानंद ठाकूर हे असेच सदस्य येऊन गेले.

In reply to by नितिन थत्ते

व्वा.... काय अविश्वसनीय असा योगायोग नितीन जी. नेमक्या याच शब्दात मी डॉक्टर मजकुरांच्या येथील गांभीर्यपूर्वक अस्तित्वाबद्दल लिहिण्याच्या बेतात होतो (विशेषतः त्या 'ज्योतिषशास्त्रा'चा धाग्यावर, पण नंतर वाटले की ज्या या धाग्याला डझनभर मिळालेले प्रतिसाद पाहुन्/वाचून त्यांनी निदान एक ओळीची तरी प्रतिक्रिया दिली असेल तरी त्यांचे धागे वाचण्याची प्रेरणा मिळेल...पण नाही.) पण ते काम तुम्ही अगोदरच करून योग्य तो फटका दिला ते बरे झाले. तुम्हाला या पठडीतील कुणीतरी 'सदानंद ठाकूर' आठवले अन् मला 'तो' शहाजहान बुद्रुक, ज्याने 'अल्लाच कसा सर्वश्रेष्ठ' असा १०० प्रतिसाद खेचक धागा दिला आणि तीवर एकही प्रतिक्रीया न देताच रमजान महिन्यात जणू काय अल्लालाच प्यारा झाला. आम्ही इकडे एकमेकाच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने भिंतीवर धडका देत बसलो. सदरहू डॉक्टरदेखील त्याच बेनाम गाडीचे प्रवासी आहेत का? इन्द्रा

मिसळभोक्ता 31/08/2010 - 00:15
(उदा. शांती म्हणजे नक्की काय हे पाश्चात्यांना काळात नाही शांती ही बाहेर नसते तर अंतर्गत असते व ती बाहेर शोधली जाते. खाली माझी अंतर राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कविता पहा जिला Inter national Library of Poetry ,U .S .चा पुरस्कार प्राप्त आहे ) माझ्या आठवणीप्रमाणे अमेरिका (ज्याला गुरुचरित्रात यू एस असे म्हणतात) पाश्चात्त्य देश आहे. ज्यांना शांती कळत नाही, त्यांना कुठल्या कवितेला पारितोषिक द्यायचे हे कसे कळेल ? बाय द वे, हे विकीपीडियातून साभार. Critics of the International Library of Poetry's business model describe their practices as "deceptive and misleading" in that they misrepresent their activities as a contest based on the quality of poetry submitted, whereas in fact the quality has little or no influence on the outcome. They are also accused of portraying the anthologies they publish as a "real literary credit that poets can be proud of" while simultaneously producing anthologies that are available on special order only and which are full of poor quality poetry.[2] Other critics point out that standard industry practice is for winners of poetry contests to receive gratis copies of any publication of their work, and that ILP fails to follow this protocol.[3] The Better Business Bureau comments that it has received "hundreds" of complaints concerning ILP, and that it considers their business to be vanity publishing. In 2004, the New York State Consumer Protection Board launched an investigation into ILP, which it said "takes advantage of people both emotionally and financially," but suspended the investigation due to a shortage of complaints.[3]

प्रियाली 31/08/2010 - 00:22
मंदोदरी कोणत्या काळात वालीची पत्नी झाली? काहीहीहीहीहीही!!! काही आधार वगैरे आहे का याला? बंडलबाजी नुसती. अंगद हा तारा आणि वालीचा पुत्र. कृपया तिच्या नावाने अधिक तारे तोडणे बंद करावे. तारा ही वालीची सहचारिणी आणि उत्कृष्ट सल्लागार होती. वालीच्या वधानंतर तिने सुग्रीवाशी विवाह केला किंवा त्याच्याकडे राहीली. सुग्रीवाच्या पत्नीचे नाव रुमा होते. तिचे अपहरण वालीने केले होते. त्याकाळात त्यांच्यावर झाले ते अत्याचार पुरे होते असे वाटते आता त्यांच्या नावांचे तारे तोडून पुढले अत्याचार थांबवावेत. अहिल्या कोण बरे? उद्या होळकरांची अहिल्या ती हीच म्हणून लेखकमहाशय सांगतील. गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहल्या होते. मायावी बियावी कसली? बंडलबाजी नुसती.
एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिल्यास तो सप्त जन्म पर्यंत विधुर होतो.एखाद्या पुरुषाने चारपांच स्त्रियांशी विवाह केल्यास असे पुरुष स्त्री जन्म घेतात व त्या स्त्रिया त्यांची कामवासना व संस्कार क्षीण न झाल्याने पुरुष जन्म घेउन त्या या जन्मात स्त्री झालेल्या त्या पूर्व जन्मीच्या पुरुषाचा उपभोग घेतात.तेच उलटपक्षी एखाद्या स्त्रीच्या बाबतीत घडू शकते.
थांबवा रे ही बंडलबाजी कुणीतरी!!!!

In reply to by प्रियाली

मिसळभोक्ता 31/08/2010 - 00:49
थांबवा रे ही बंडलबाजी कुणीतरी!!!! तै, तुमचा व्यासंग कमी पडतोय. अंबा, अंबिका, अंबालिका ह्यांच्यापैकी कुणीतरी शिखंडी झाला/ली होता/ती, बदले की आग मे जळून. मग त्याचेच हे लॉजिकल एक्स्टेंषन समजा.

In reply to by मिसळभोक्ता

प्रियाली 31/08/2010 - 00:52
ती अंबा. आई अंबाबाई उचल... या डॉक्टरला! सोबत मिभोंना उचललंस तरी माझं काही म्हणणं नाही. बाकी हे बरं आहे. एका बायकोला त्रास दिला म्हणून पुढच्या सात जन्मी बायकांनी मरायचं आणि या प्राण्याला विधुर बनवण्याची सोय करायची.

In reply to by प्रियाली

मिसळभोक्ता 31/08/2010 - 00:59
आई अंबाबाई उचल... या डॉक्टरला! सोबत मिभोंना उचललंस तरी माझं काही म्हणणं नाही. या जन्मी लवकर उचलले, तर इतरांचे पुढचे सात जन्म नक्कीच बर्बाद होणार ! त्यामुळे, मांडवली करून टाकू इथेच. (बाय द वे, आमच्या सात आयडींचे सात जन्म, म्हणजे एकूणपन्नास !)

In reply to by मिसळभोक्ता

प्रियाली 31/08/2010 - 01:05
या जन्मी लवकर उचलले, तर इतरांचे पुढचे सात जन्म नक्कीच बर्बाद होणार !
आपण आपल्या बायकोला त्रास देतो हे कसलेही आढेवेढे न घेता मानल्याबद्दल शतशः धन्यवाद.
आमच्या सात आयडींचे सात जन्म, म्हणजे एकूणपन्नास
चित्रगुप्ता सॉरी सॉरी नीलकांता बघतोयस ना! मिभो कन्फेशन देऊन राहिल्येत. हा प्रतिसाद त्यांच्याविरुद्ध कधीही वापरायची सोय झाली.. ;) थांकु!!

In reply to by प्रियाली

मिसळभोक्ता 31/08/2010 - 01:12
आपण आपल्या बायकोला त्रास देतो हे कसलेही आढेवेढे न घेता मानल्याबद्दल शतशः धन्यवाद. असे आम्ही म्हणत नाही, आमची बायकोच म्हणते. आणि ती म्हणते ते सगळेच आम्हाला शीरसावंद्य असते. यावरून कुणीतरी सांगितलेला एक विनोद आठवला. कपल्स थेरपीच्या क्लासमध्ये एकदा समुपदेशक म्हणाला. जे पुरुष स्वतःला बायकोच्या ताटाखालचे मांजर समजतात त्यांनी इकडे रांग करा. जे तसे समजत नाहीत, त्यांनी दुसरीकडे रांग करा. सगळे पुरुष पहिल्या रांगेत जाता. फक्त एकच दुसर्‍या रांगेत जातो. त्याला समुपदेशक म्हणतो, " अभिनंदन ! माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदा एक पुरुष दुसरीकडे उभा राहिलेला सापडला!". त्यावर तो पुरुष म्हणतो: "आधी मी पहिल्या रांगेत जाणार होतो, पण काय करणार ? बायकोनी सांगितलं तिकडे दुसरीकडे उभा रहा म्हणून !" असो.

सो कॉल्ड "आय.एल.पी." ची लक्तरे बाहेर काढल्याबद्दल श्री.मिभोंचे अभिनंदन. मी समजत होतो की "मोरू" करणार्‍या मंडळींचा भरणा नवी दिल्ली आणि लखनौ येथेच प्रामुख्याने आहे, पण या मंडळीच्या भाऊबंदानी साता समुद्रापलिकडेही शाखा काढलेल्या दिसतात. दिल्लीतून काही वर्षापूर्वी "इंडियाज् व्हूज व्हू इन लिटरेचर" अशी गलेलठ्ठ नावाची एक वार्षिक डिरेक्टरी निघायची. तीमध्ये 'संत तुकारामा' चा "स्न्त टिकाराम" आणि वि.स.खांडेकर यांचा वि.स.खान्द्कर असे भन्नाट उल्लेख असायचे. याच्या प्रकाशनाच्या बगलबच्च्यांची आणि वर्तमानपत्रातून रविवार पुरवणीची जबाबदारी असलेल्या काही होतकरू उपसंपादकांचे साटेलोटे असायचे. मग ही दिल्लीकर मंडळी हुशारीने या उपसंपादकाकडून त्या त्या स्थानिक वर्तमानपत्राकडे येऊन पडत असलेल्या गाडीभर लिखाणाच्या कर्त्यांचे (जे 'धडपडणारे लेखक' या पदाला उत्सुक असत) घरचे पत्ते मिळवीत आणि मग नंतर केव्हातरी एका छानशा ग्लॉसी पेपरवर गोल्ड कलरचे एम्बॉसिंग केलेल्या लेटरपॅडवर 'महाराष्ट्रातील भावी आदरणीय लेखक' अशा शब्दांचे मोरपीस फिरवून "आम्ही तुमचे अमुकतमुक वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेले लेखन वाचले असून तुमचा लेखन प्रवास विश्वसनीय आहे..." आदी मजकूर व नंतर "आम्ही अशा होतकरू लेखकांचा देशातील अन्य वर्तमानपत्रांना/नियतकालिकांना परिचय व्हावा म्हणून "इंडियाज् व्हूज व्हू इन लिटरेचर" नावाची डिरेक्टरी प्रसिद्ध करीत आहोत, त्यासाठी आपल्या आजवरच्या लेखनाची माहिती, एक फोटो व सोबत डिरेक्टरीची (डिलक्स क्वॉलिटी) किंमत रुपये ४००/- वरील पत्त्यावर पाठवावेत." हा गब्रू आपले आता भारतवर्षात नाव होणार तर मग जाईनात का ४०० रुपये.... असा थोर थोर विचार करी आणि पैशे पाठवून मोकळा होई. चारसहा महिन्यानंतर एक सुमार दर्जाची पुस्तिका त्याच्या नावावर पार्सलने येई, ज्याचे पोस्टेज यानेच भरायचे असते. बस्स. आपला त्सुनामीसदृश्य फोटो व दोन ओळीचे भांडवल पैपाहुण्यात तर करीच पण पुढे नोकरीचा अर्ज करताना "माझे नाव अमुकतमुक डिरेक्टरीत झळकले आहे...' हा उल्लेख तो 'अचिव्हमेन्ट' सदराखाली करे. त्याच पुठ्ठ्यातील ही आयएलपीची कमाई. इन्द्रा

चित्रा 31/08/2010 - 00:56
इंटरनॅशनल लायब्ररी ऑफ पोएट्री अशा संस्थेबद्दल माहिती मिळाली - खूपच इंटरेस्टिंग आहे. तुमची फसवणूक नाही ना झाली? कृपया तुम्हाला कविता पाठवल्यावरून आलेले अनुभव या सर्वाशी तपासून पहा. तुम्हाला भविष्य कळले होते का की तुम्हाला फसवले जाऊ शकते? http://www.online-literature.com/forums/showthread.php?t=174

खरया सितेस लंका गमनापूर्वी अग्नि देवतेने आपल्या गर्भात लपवले आणि मत्याच्या सीतेस रवानाने लंकेस नेले. लंकदहना नन्तर सितामातेने अग्नि प्रवेश केला त्यात मायावी सीता गुप्त झाली आणि खरी सीता परत आली.
आयला, म्हणजे जे सगळं रामायण घडलं ते खोट्या सीतेपोटी? रामाला हे माहीत नव्हतं असं म्हणून तुम्ही रामाच्या बुद्धीमत्तेबद्दल वा देवत्वाबद्दल शंका घेत आहात का? की ज्याने रावणाला मारलं तोही खरा राम नसून या मायावी सीतेचा मायावी पती होता? अशी देवांची बदनामी करणं बरं नाही.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com http://drsanjayhonkalse.tripod.com श्रीपाद चरित्र अनेक अर्थाने अद्भूत आहे, विलक्षण आहे. एकतर ते तेराव्या शतकात श्रीपादांच्या अनेक चमत्कारपूर्ण जीवन प्रवाहाबरोबरच लिहिले जात होते.

आणखी एक तळीराम: श्री. वि. रा.भाटकर यांचा

पैसा ·

उपेन्द्र 26/08/2010 - 23:20
ही कविता मी ही त्या जुन्या मासिकात वाचली. बेहद्द आवडली. उत्स्फुर्तपणे मित्रान्च्या मैफिलीत, सहलीत तिचे साभिनय वाचन केले. त्यावेळी झालेला हास्यकल्लोळ अजुनही लक्षात आहे.

सुनील 27/08/2010 - 01:11
ह्या कवितेवर आधारीत "मी रिस्क कधीच घेत नाही" ही कविता गेली अनेक वर्षे ढकलपत्रांतून फिरते आहे. दोन्हींची मूळ कल्पना एकच (आणि झक्कास) आहे. मांडणी तर केवळ अफलातून!

उपेन्द्र 26/08/2010 - 23:20
ही कविता मी ही त्या जुन्या मासिकात वाचली. बेहद्द आवडली. उत्स्फुर्तपणे मित्रान्च्या मैफिलीत, सहलीत तिचे साभिनय वाचन केले. त्यावेळी झालेला हास्यकल्लोळ अजुनही लक्षात आहे.

सुनील 27/08/2010 - 01:11
ह्या कवितेवर आधारीत "मी रिस्क कधीच घेत नाही" ही कविता गेली अनेक वर्षे ढकलपत्रांतून फिरते आहे. दोन्हींची मूळ कल्पना एकच (आणि झक्कास) आहे. मांडणी तर केवळ अफलातून!
मी लहान असताना आमच्याकडे अपूर्व नावाचं डायजेस्ट (रीडर्स डायजेस्ट सारखं) येत असे. तेव्हा एकदा त्यात “मला दारू चढत नाही” अशी एक अफलातून कविता आली होती. काळाबरोबर ती विस्मृतीत गेली. पण हल्लीच आणखी कसलातरी संदर्भ शोधताना महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर ती दिसली आणि परमानंद जाहला. कविता मुळात खूप जुनी, म्हणजे 1961 ची. तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे कवि श्री. वि रा भाटकर यांच्याबद्दल काही माहिती असण्याची शक्यता नव्हतीच. पण “अपूर्व” मध्ये ही कविता छापताना असा उल्लेख दिला होता की कवि: वि. रा.

मैसूर

मृत्युन्जय ·

छोटा डॉन 20/08/2010 - 16:32
एक नंबर फोटो अहेत मालक. भाग-२ पटकन येऊद्यात ( नाहीतर तेवढ्या वेळात मी इथुन झटकन म्हैसुरला जाऊन येईन, त्यावर लेख टाकेन आनि तुमचा टीआरपी खाऊन टाकेन ) ... दुसर्‍या भागात थोडे लेखनही वाढवा फोटोबरोबर ... -छोटा डॉन

आमच्या घराचे, वृंदावनाचे तसे आमच्या प्राणीराज्याचे फोटु टाकल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद मॄत्युंजय सरकार. आज पुन्हा एकदा आम्ही आपल्या नजरेतुन आमच्या राज्याकडे बघितले. अतिशय सुरेख छायाचित्रे. कोण आहे रे तिकडे ? मृत्युंजयांना एक शाल आणि दोन श्रीफळे द्या. (श्रीफळे वाजवुन बघु नयेत) छिद्रान्वेषी शंका :- मैसूर का म्हैसूर ??

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 20/08/2010 - 17:03
(श्रीफळे वाजवुन बघु नये) चिंता नसावी. आम्ही पुणेकर असल्यामुळे ते काम आम्ही घेण्यापुर्वी करुच

मदनबाण 20/08/2010 - 16:39
पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही. वा... ,उत्तम , छान !!! ;) मैसूरची चित्ररुपी सहल घडवल्या बद्धल धन्स... :) जाता जाता :--- लेखन विषय आणि लेखन प्रकार फारच कमी निवडलेत तुम्ही... ;)

मीनल 20/08/2010 - 17:55
हत्तीचे पिल्लू, हाय करणार पोपट, मोर, डोसा मस्त. खरेतर सर्वच फोटो मस्त. मैसूर च्या ट्रीपची आठवण झाली.

मितान 20/08/2010 - 17:59
सुंदर फोटो ! चामुंडा टेकडीवरून मैसूर शहराचा एखादा फोटो काढला असेल तर तो पण द्या की..

मस्तच फोटो रे! पुढचा भाग सोमवारी टाक रे, विकान्ताला बरेच मिपाकर नेटपासून आलिप्त असतात. आणि दुसर्‍या भागात लिही काहीतरी!! मैसूरचा राजवाडा जर राजवाडा असेल तर मात्र बकिंगहॅम पॅलेसला सर्व्हंट क्वार्टर म्हणावं लागेल.

बेसनलाडू 21/08/2010 - 04:53
या जागी जायचा योग अद्याप आलेला नाही. नाही म्हणायला बंगलोरहून कुठेतरी जाताना (की येताना) रात्रीच्या वेळी या दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालेल्या या महालाचे दर्शन झाल्याचे पुसटसे स्मरते. (स्मरणशील)बेसनलाडू मोराची प्रकाशचित्रे तर निव्वळ अप्रतिम! (प्रेक्षक)बेसनलाडू

आमोद शिंदे 21/08/2010 - 04:56
ओहोहो..जबरदस्त फोटो. मैसुरची काय मस्त सफर करुन दिलीत. शेवटचा फोटो तर एक नंबर!! (त्या प्रभोची रेसिपी बघून मी आज लंघन करायचे ठरवले होते तुम्ही दिलेला हा फोटो बघून निर्णय बदलला. ;) )

अरुंधती 21/08/2010 - 22:36
प्राण्यांचे एकेक फोटो सह्ही आहेत.... पोपट, मोर, हत्ती, वाघोबा सगळेच छान टिपलेत. आणि शेवटचा मसाला डोसा भूक खवळवणारा! :-)

शिल्पा ब 23/08/2010 - 04:23
मस्त फोटो...मला आपला मोरच आवडला..पांढरा मोर कसातरीच दिसतो...हत्ती मात्र थोडे अशक्त वाटत होते..असो. पोपट छान...राजवाडा बराच प्रचंड दिसतोय (आम्ही अजून राजस्थान पहिले नाही) बाकी जे डोश्याचे तेच म्हैसूर नावाच्या गोड पदार्थाचेसुद्धा का?

छोटा डॉन 20/08/2010 - 16:32
एक नंबर फोटो अहेत मालक. भाग-२ पटकन येऊद्यात ( नाहीतर तेवढ्या वेळात मी इथुन झटकन म्हैसुरला जाऊन येईन, त्यावर लेख टाकेन आनि तुमचा टीआरपी खाऊन टाकेन ) ... दुसर्‍या भागात थोडे लेखनही वाढवा फोटोबरोबर ... -छोटा डॉन

आमच्या घराचे, वृंदावनाचे तसे आमच्या प्राणीराज्याचे फोटु टाकल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद मॄत्युंजय सरकार. आज पुन्हा एकदा आम्ही आपल्या नजरेतुन आमच्या राज्याकडे बघितले. अतिशय सुरेख छायाचित्रे. कोण आहे रे तिकडे ? मृत्युंजयांना एक शाल आणि दोन श्रीफळे द्या. (श्रीफळे वाजवुन बघु नयेत) छिद्रान्वेषी शंका :- मैसूर का म्हैसूर ??

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 20/08/2010 - 17:03
(श्रीफळे वाजवुन बघु नये) चिंता नसावी. आम्ही पुणेकर असल्यामुळे ते काम आम्ही घेण्यापुर्वी करुच

मदनबाण 20/08/2010 - 16:39
पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही. वा... ,उत्तम , छान !!! ;) मैसूरची चित्ररुपी सहल घडवल्या बद्धल धन्स... :) जाता जाता :--- लेखन विषय आणि लेखन प्रकार फारच कमी निवडलेत तुम्ही... ;)

मीनल 20/08/2010 - 17:55
हत्तीचे पिल्लू, हाय करणार पोपट, मोर, डोसा मस्त. खरेतर सर्वच फोटो मस्त. मैसूर च्या ट्रीपची आठवण झाली.

मितान 20/08/2010 - 17:59
सुंदर फोटो ! चामुंडा टेकडीवरून मैसूर शहराचा एखादा फोटो काढला असेल तर तो पण द्या की..

मस्तच फोटो रे! पुढचा भाग सोमवारी टाक रे, विकान्ताला बरेच मिपाकर नेटपासून आलिप्त असतात. आणि दुसर्‍या भागात लिही काहीतरी!! मैसूरचा राजवाडा जर राजवाडा असेल तर मात्र बकिंगहॅम पॅलेसला सर्व्हंट क्वार्टर म्हणावं लागेल.

बेसनलाडू 21/08/2010 - 04:53
या जागी जायचा योग अद्याप आलेला नाही. नाही म्हणायला बंगलोरहून कुठेतरी जाताना (की येताना) रात्रीच्या वेळी या दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालेल्या या महालाचे दर्शन झाल्याचे पुसटसे स्मरते. (स्मरणशील)बेसनलाडू मोराची प्रकाशचित्रे तर निव्वळ अप्रतिम! (प्रेक्षक)बेसनलाडू

आमोद शिंदे 21/08/2010 - 04:56
ओहोहो..जबरदस्त फोटो. मैसुरची काय मस्त सफर करुन दिलीत. शेवटचा फोटो तर एक नंबर!! (त्या प्रभोची रेसिपी बघून मी आज लंघन करायचे ठरवले होते तुम्ही दिलेला हा फोटो बघून निर्णय बदलला. ;) )

अरुंधती 21/08/2010 - 22:36
प्राण्यांचे एकेक फोटो सह्ही आहेत.... पोपट, मोर, हत्ती, वाघोबा सगळेच छान टिपलेत. आणि शेवटचा मसाला डोसा भूक खवळवणारा! :-)

शिल्पा ब 23/08/2010 - 04:23
मस्त फोटो...मला आपला मोरच आवडला..पांढरा मोर कसातरीच दिसतो...हत्ती मात्र थोडे अशक्त वाटत होते..असो. पोपट छान...राजवाडा बराच प्रचंड दिसतोय (आम्ही अजून राजस्थान पहिले नाही) बाकी जे डोश्याचे तेच म्हैसूर नावाच्या गोड पदार्थाचेसुद्धा का?
3