काश्मिर भारताला लाभदायक आहे की तापदायक
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आजकाल चाललेल्या घडामोडी पाहता काश्मीर चे विभाजन करून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करणे व उर्वरित भारताचा कायदा प्रस्थापित करण्यासाठी हालचाली झाल्या. यासाठी मुळ हेतू काश्मिरचे भले व्हावे, सैनिकांची हानी थांबून खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा आहे. पर्यायाने पाकिस्तान ची नांगी ठेचली जाईल व पुढेमागे पाकव्याप्त काश्मीर परत घेता येईल.
पण माझ्या बुध्दीच्या आकलनाप्रमाणे माझी मतं मांडत आहे. सहमत असण्याची अपेक्षा नाही. फक्त मला काय वाटतं ते सांगतो.
काश्मिर मध्ये जाऊन उद्योग धंदे उभारण्याचे स्वप्न पाहणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. काश्मिर हे अफगाणिस्तान, पाकिस्तान यांचीच आवृत्ती आहे. त्यांना कितीही मदत केली तरी पायावर उभे राहणार नाही. दहशतवादाचे व्यसन लागले की त्या दुष्टचक्रातून सुटका नसते. बुमरॅंग सारखे त्यांच्यावर उलटते. आजपर्यंत काश्मिरींच्या नरड्यात फार पैसा ओतला आहे. अनंत काळ काश्मीर भारताला धरलं तर चावतंय नि सोडलं तर पळतंय हे आठवायला लावेल हे नक्की. काश्मीर वरचा हक्क सोडायला हवा होता हे भारताला कळायला पन्नास वर्षे लागू शकतील. लाखो हिंदूंना हुसकावून लावणाऱ्या काश्मिरींविषयी सहानुभूती बाळगणे मुर्खपणाचे आहे. अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये जशी माती खाल्ली तीच गत भारताची काश्मिरमध्ये होईल
काश्मिर च्या तेव्हाच्या नेतृत्त्वाने ( राजाने) केवळ काश्मिर पाकिस्तान च्या घशात जावू नये या हतबलतेतून भारतात सामील होण्यासाठी संमती दिली होती. पण त्याबरोबरच काश्मीर हे बऱ्याच बाबतीत विशेष अधिकार राखून भारतात आले. भारतानं काश्मिर चा भूभाग कितीही ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही लोकमानस भारताच्या बाजूला आहेच याची खात्री देता येत नाही. भारत नेहमीच म्हणत आलाय की आम्ही कुणावर आक्रमण केले नाही. तर जम्मू, श्रीनगर व लडाख या भागात जनमताचा कौल संविधानिक मार्गाने घेऊन जनतेच्या इच्छेचा आदर करायला हवा होता.
इकडचे तिकडचे उपटसुंभ काश्मिर भारताचे अभिन्न अंग आहे, दुध मांगो खीर देंगे...... कितीही सांगत असले तरी माझे अतिशय मौल्यवान सैनिक तिथे रोज मरण पत्करताहेत. अगोदर माझ्या सैनिकांना दूर करा मग काय करायचे ते करा. जाणूनबुजून मृत्यूच्या दारात सैनिकांना कशाला ढकलायचे. सिव्हिलीयन्सना पाठवा तिकडे. सैनिकांच्या बलिदानावर काश्मिर भारतात ठेवून काहीच फायदा नाही.
प्रतिक्रिया
निसटत्या बाजू
आपल्या माहितीसाठी सांगतोय.
https://www.newsclick.in
फेसबुक वरून घेतले आहे.
काय फेसबुकवरुन घेतले आहे ?
आता नेहरू आणि काश्मीर
नाही अजून पुरेसे क्लिअर नाही
लोकांना देशा विषयी प्रेम वाटलं पाहिजे
मी माझ्या मताशी सहमती
महाशय, मिपावर चर्चेस आल्यास
माझ्या लेखाने मिपावरील
माझ्या लेखाने मिपावरील वातावरण बिघडत असेल तर मी हा लेख मागे घेतो.हे म्हणजे, "सिद्धूने राजिनाम्याचे पत्र मुख्यमंत्र्याऐवजी पक्षाध्यक्षाकडे पाठवला आणि मी राजिनामा दिला" असे म्हटल्यासारखे झाले. नुसते हवेतले विधान केले नसेल आणि प्रामाणिकपणे लेख मागे घ्यायचा असेल तर ती विनंती; नीलकांत अथवा प्रशांत यापैकी कोणत्याही एका आयडीकडे करावी.आता तूम्ही सारे तुटून पडल्या
सैनिकांच्या आड देशविरोधी
मागाजी भारतीय सैन्य तिथं
भारतीय सैन्य तिथं काश्मिर
आपण प्रभादेवी किंवा नरिमन
ज्या वेळेस काश्मीर हिंदू+
विजुभाऊ. अगदी थोड्या तुम्ही
दिलीप हीरो ...
तेव्हा इझरायलने जे गाझा
तेव्हा इझरायलने जे गाझा पट्टीत आणि पश्चिम तीर या विभागात केले ते आपण का करीत नाही हा प्रश्न मनात आला होता."लांगुलचालन (अपिजमेंट) करणे व त्यामार्गे स्वतःची तुंबडी भरून घेणे, आणि तसे करताना देशाच्या हितसंबंधांना धोका झाला तरी बेहत्तर", ही नीती इझ्राईलमध्ये नव्हती/नाही आणि भारतामध्ये होती, हे सर्वात महत्वाचे कारण यामागे आहे.निळू दामले यांचे एक मराठी
सहमत.
वाचकांच्या तार्किक ....
हेकट वाचकांच्या प्रश्नांना
मध्यंतरात पाकीस्तानी लोकांना
भारताची भूमिका न्याय आहे
३७० कलम ....
परकीय गुंतवणूक येथे होणार अशा बातम्या आहेत
नोटबंदी असो, तिहेरी तलाक असो
सर टोबी असे करून दाखवाच
काश्मिर मधील शांतता प्रिय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये दुनिया उट पटांगा, किथ हात ते किथ्थे टांगा, रात कुकडी देन्दी बांगा, ऐ दे चकदे फट्टे... :- Khosla Ka Ghoslaइथे एक वाचल
जवळपास असहमत
शेषराव मोरेंच्या निसटत्या बाजू
सामना वृत्तांकनाचा दुवा
ध्येयाने वेडा झाले ला प्रधानमंत्री हवा
कान्गावा
लिंक वाचली.
मिपावर असलेल्या राजकारणाचा
काही जण जी आधी आवडले म्हणून
काहींच्या काही.
पुन्हा एकदा:
कंपुगिरी जाणून घ्यायची
मिपा वर एवढा त्रास आहे, तर हा
तो आयडी लेखनाची वारेमाप
हे त्या आयडीला कोण समजावणार ?
इतके झोडपण्याजोगे?
क्लास.
माझा ताजा प्रतिसाद कुठे गेला
धन्यवाद सर. हे तीन तिढे एकदम
Pagination