रविवारी सकाळी वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्रमांक १ वर झालेल्या चेंगराचेंगरीला रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप रेल यात्री परिषदेने केला आहे.
दिवाळी आणि छटपूजेनिमित्त उत्तर प्रदेश, बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढत आहे. वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी पश्चिम रेल्वेने अतिरिक्त गाड्या सोडल्या असल्या तरी गोरखपूरला जाणारी एक ट्रेन रद्द झाल्यानंतर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून उपाययोजना न केल्याने व वाढलेल्या गर्दीला नियंत्रित न करता आल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप परिषदेने केला आहे.
वांद्रे टर्मिनसवरून रविवारी सकाळी ५.१५ मिनिटांनी साप्ताहिक अंत्योदय एक्सप्रेस सुटणार होती. गोरखपूरला
जाणारी ट्रेन पकडण्यासाठी रात्रीपासूनच वांद्रे टर्मिनसवर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. महत्त्वाचे म्हणजे अंत्योदय एक्स्पेसच्या आधी सणासुदीच्या निमित्ताने सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त ट्रेनपैकी एक ट्रेन सुटणार होती. मात्र, त्या ट्रेनला १६ तास विलंब झाल्याने ती ट्रेन रद्द करण्यात आली.
आता जी घटना घडली ती गंभीर आहे. गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजेत. ठाण्यात तलावपाड्याला छटपुजेला जी गर्दी होते ती आता वाढत चालली आहे. एवढी वर्षे झाली पण अजूनही मुंबईला येणारी भैय्यांची गर्दी कमी झाली नाही, उलट ती वाढतेच आहे दिवसेंदिवस. मग कुठेतरी डोंगराच्या पायथ्याला, दगडांच्या खाणीमध्ये, खाडीच्या पाणथळ जमिनीवर हे लोक अतिक्रमण करून पत्र्याच्या खोल्या बांधतात. सण उत्सवाला तुडुंब गर्दी होते. करोना काळात अशीच गर्दी झाली. हजारो जगतात हजारो जायबंदी होतात. उपाययोजना जशाच तशा. छटपुजा-दीपावली शुभेच्छा.
वाचने
3463
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
परिस्थिती
Local गर्दी असतेच. ...
अनियंत्रित नागरीकरण
गावाकडील हलाखीची परिस्थिती
In reply to अनियंत्रित नागरीकरण by नठ्यारा
यूपी बिहारी सरकारे लोकसंख्या
उत्तर भारतीय लोंढे यावर एक
In reply to यूपी बिहारी सरकारे लोकसंख्या by अमरेंद्र बाहुबली
जिथे काम तिथे माणूस जातो...
In reply to उत्तर भारतीय लोंढे यावर एक by कंजूस
ऑ हे कधी.
In reply to यूपी बिहारी सरकारे लोकसंख्या by अमरेंद्र बाहुबली
विकास तर तिकडेच होतोय ना
In reply to ऑ हे कधी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यूपी बिहारींसमोर अनेक मराठी
आटा मिया ठाकरे झाल्याने तो हि
In reply to यूपी बिहारींसमोर अनेक मराठी by चौकस२१२
धाग्याचा मूळ विषय हा लोंढ्यांचा आहे
In reply to आटा मिया ठाकरे झाल्याने तो हि by अमरेंद्र बाहुबली
चेंगराचेंगरी वाढती गर्दी ही समस्याच.
सरकारं बदलून पाहिली ?
In reply to चेंगराचेंगरी वाढती गर्दी ही समस्याच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या देशात...
In reply to सरकारं बदलून पाहिली ? by चौकस२१२
ख्रिस्तानांच्या देशात सर्व
In reply to आपल्या देशात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
In reply to ख्रिस्तानांच्या देशात सर्व by अमरेंद्र बाहुबली
+२१२
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इथे धर्मासाठी एकमेकांचे डोके
In reply to +२१२ by अमरेंद्र बाहुबली
पूर्वीच्या सरकारांची फायदे
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गेल्या दहा वर्षांत अर्थात
काही विदा??
In reply to गेल्या दहा वर्षांत अर्थात by विवेकपटाईत
जी रेल्वे आपल्या
In reply to गेल्या दहा वर्षांत अर्थात by विवेकपटाईत