मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोडाईकनाल

(लिहितो विडंबन स्वतःच साठी)

ज्ञानोबाचे पैजार ·

नाखु 23/11/2016 - 14:01
या प्रतिसादात्मक काव्यासाठी तरी मूळ काव्याला श्रेय द्यायला पाहिजे.
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा
जमालगोटा कडवे खास ठेवणीतले. अमक्या तमक्या यमक्यातला नाखु

In reply to by नाखु

आम्ही ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे बुवा मुख्याध्यापक आहेत. (इथे कानाला (स्वतःच्या) हात लावणारी स्मायली कल्पावी) पैजारबुवा,

अजया 23/11/2016 - 21:06
=)) महान विडंबक आहेत पैजारबुवा!

@पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका. ››› =)) अच्च क्काय! =)) दू दू दू ! थांबा हं आता तुम्हाला ना Ssssss तांब्या घेऊन . . . . . . . . . . नळावरच पाठवतो! ;)

बरखा 05/12/2016 - 17:08
"विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस" हे भारी....

नाखु 23/11/2016 - 14:01
या प्रतिसादात्मक काव्यासाठी तरी मूळ काव्याला श्रेय द्यायला पाहिजे.
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा
जमालगोटा कडवे खास ठेवणीतले. अमक्या तमक्या यमक्यातला नाखु

In reply to by नाखु

आम्ही ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे बुवा मुख्याध्यापक आहेत. (इथे कानाला (स्वतःच्या) हात लावणारी स्मायली कल्पावी) पैजारबुवा,

अजया 23/11/2016 - 21:06
=)) महान विडंबक आहेत पैजारबुवा!

@पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका. ››› =)) अच्च क्काय! =)) दू दू दू ! थांबा हं आता तुम्हाला ना Ssssss तांब्या घेऊन . . . . . . . . . . नळावरच पाठवतो! ;)

बरखा 05/12/2016 - 17:08
"विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस" हे भारी....
लिहितो विडंबन स्वतःच साठी समोर दिसता कच्चा माल शब्द कल्पना यमके सारी आपसुक धरती त्यावर ताल विषय निवडीचा नसे विकल्प चारोळी, गजल की पोवाडा, जो कविने विषय मांडला त्यावरी केवळ तुटून पडा वाचून किंवा दुर्लक्षूनही डोळ्यांपुढती नाचत राही मग डोक्याची होते मंडई लेखणी खुपसून फाडून खाई लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका पैजारबुवा,

(काळी असे कुणाची)

ज्ञानोबाचे पैजार ·

वेल्लाभट 19/11/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस 20/11/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,

वेल्लाभट 19/11/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस 20/11/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले.... काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची, मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे, सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही, ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे, काही करु पहातो, नसतात लोक तेथे, पूसता कळे असे की, तो लायनीत आहे, परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे, की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे, -(पैजारबुवा) आनंदीआनंद

!!फ्लश!!

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by यसवायजी

चौकटराजा 05/10/2016 - 17:52
धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना... नम्बर लागावा मधेच लोभ धरीला महा.. प्राप्त तो दिव्य पथ ( स्पेशल एन्ट्री) पूर्ण ती आराधना.... संगीत " कळ" कल्लोळ ह्या नाटकातील पद.

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 05/10/2016 - 17:26
कळा लागल्या जीवा असे का म्हणायचेय तुला टका... चला गृहस्थाश्रमाने "मुळ कवी" हरवलेत की काय असे अगोबांचे (विनाकारण) मत होते ते दूर झाले...आणि मळभ दूर झाले

चौकटराजा 05/10/2016 - 17:46
ते कालच आमचे निवासी येऊन गेले. ते संसारात रमले म्हणून कवतिक केले तर हे शेफारले .उतले मातले घेतल्या वशाला टाकते झाले.संसाराच गम्भीर वसा सोडून वात्रट पणाचा पट आता हे पुन्हा मांडतायत काय...... हे टिळकांच्या शाळेचे माजी ( खरे तर .*जी विद्यार्थी) काय रे ब्वा कोण झाला होतास तू कसा परतलास तू..... ?

प्रचेतस 05/10/2016 - 19:39
सहज सुंदर कविता. कवीने घाईवाल्यांची व्यथा फार सुरेखरीत्या मांडली आहे. त्यात स्वत:चा नंबर असूनही हळूच दुसऱ्याला पुढे सोडून व्यथेतून एक अलवार कथा निर्माण केलीय त्याला तोड नाही. कवीची स्वाक्षरी आणि शेवटचे ते कुंथणे देखील मनोवेधक.

बॅटमॅन 05/10/2016 - 23:12
कविता मनोवेधक आपलं ते हे फ्लश खेचक! कविवर्यांना विनंती आहे की एकदा विमानातील बिनपाण्याच्या फ्लशचा अनुभव घ्यावा. अतिशय हृदयद्रावक वगैरे आहे. एकदा आमच्या पोटाने भर विमानातच बंड पुकारले तेव्हा आत गेलो. थोड्या वेळाने कुणी दरवाजा ठोठावत आलं. मी ओरडलो, अगोदर इंग्रजी व नंतर हिंदीतून "अबे मोकळे तरी होऊ द्या". तरी ठोठावणं थांबलंच नाय. मीही बधलो नाही, नंतर कळालं की पायलटला लागली होती जोराची आणि नेमका मी त्याच्या जवळच्याच स्वच्चकुपात गेलेलो. =)) दुसरा रोचक अनुभव जर्मनीतला. डुसेलडॉर्फ रेल्वे स्टेशनबाहेरचा रस्ता. एका बाजूला हाटेले आणि दुसर्‍या बाजूला बस ष्टाप आणि एक सार्वजनिक. ५० सेंटचे नाणे टाकून आत गेलो. विधी आटपून बाहेर आलो. सुदैवाने लौकर आटोपलं, नायतर आत लिहिलेलं, "२० मिनिटांत न आटपल्यास दार आपोआप उघडेल आणि मग बाहेरून नाणे टाकावे लागेल". =))

कंजूस 06/10/2016 - 04:36
देशोदेशींचे महाल,राजवाडे,म्युझिअम,मंदिरे आणि निसर्ग दाखवण्यात आले पर्यटनात पण कळनिवारक स्थानके दाखवण्याची गरज भासत आहे. एका कविच्या प्रतिभेचा प्रवास! "व्हेनिसमधली मलमूत्र प्रक्रिया " अशा लेखांच्या प्रतिक्षेत.

तिमा 06/10/2016 - 13:42
आपला नंबर आपणहून दुसर्‍याला देणे, हा केवळ परोपकारच असेल असे नाही. 'बद्धकोष्ठ' वाले पण परस्पर पुण्य मिळवत असतील.

In reply to by यसवायजी

चौकटराजा 05/10/2016 - 17:52
धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना... नम्बर लागावा मधेच लोभ धरीला महा.. प्राप्त तो दिव्य पथ ( स्पेशल एन्ट्री) पूर्ण ती आराधना.... संगीत " कळ" कल्लोळ ह्या नाटकातील पद.

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 05/10/2016 - 17:26
कळा लागल्या जीवा असे का म्हणायचेय तुला टका... चला गृहस्थाश्रमाने "मुळ कवी" हरवलेत की काय असे अगोबांचे (विनाकारण) मत होते ते दूर झाले...आणि मळभ दूर झाले

चौकटराजा 05/10/2016 - 17:46
ते कालच आमचे निवासी येऊन गेले. ते संसारात रमले म्हणून कवतिक केले तर हे शेफारले .उतले मातले घेतल्या वशाला टाकते झाले.संसाराच गम्भीर वसा सोडून वात्रट पणाचा पट आता हे पुन्हा मांडतायत काय...... हे टिळकांच्या शाळेचे माजी ( खरे तर .*जी विद्यार्थी) काय रे ब्वा कोण झाला होतास तू कसा परतलास तू..... ?

प्रचेतस 05/10/2016 - 19:39
सहज सुंदर कविता. कवीने घाईवाल्यांची व्यथा फार सुरेखरीत्या मांडली आहे. त्यात स्वत:चा नंबर असूनही हळूच दुसऱ्याला पुढे सोडून व्यथेतून एक अलवार कथा निर्माण केलीय त्याला तोड नाही. कवीची स्वाक्षरी आणि शेवटचे ते कुंथणे देखील मनोवेधक.

बॅटमॅन 05/10/2016 - 23:12
कविता मनोवेधक आपलं ते हे फ्लश खेचक! कविवर्यांना विनंती आहे की एकदा विमानातील बिनपाण्याच्या फ्लशचा अनुभव घ्यावा. अतिशय हृदयद्रावक वगैरे आहे. एकदा आमच्या पोटाने भर विमानातच बंड पुकारले तेव्हा आत गेलो. थोड्या वेळाने कुणी दरवाजा ठोठावत आलं. मी ओरडलो, अगोदर इंग्रजी व नंतर हिंदीतून "अबे मोकळे तरी होऊ द्या". तरी ठोठावणं थांबलंच नाय. मीही बधलो नाही, नंतर कळालं की पायलटला लागली होती जोराची आणि नेमका मी त्याच्या जवळच्याच स्वच्चकुपात गेलेलो. =)) दुसरा रोचक अनुभव जर्मनीतला. डुसेलडॉर्फ रेल्वे स्टेशनबाहेरचा रस्ता. एका बाजूला हाटेले आणि दुसर्‍या बाजूला बस ष्टाप आणि एक सार्वजनिक. ५० सेंटचे नाणे टाकून आत गेलो. विधी आटपून बाहेर आलो. सुदैवाने लौकर आटोपलं, नायतर आत लिहिलेलं, "२० मिनिटांत न आटपल्यास दार आपोआप उघडेल आणि मग बाहेरून नाणे टाकावे लागेल". =))

कंजूस 06/10/2016 - 04:36
देशोदेशींचे महाल,राजवाडे,म्युझिअम,मंदिरे आणि निसर्ग दाखवण्यात आले पर्यटनात पण कळनिवारक स्थानके दाखवण्याची गरज भासत आहे. एका कविच्या प्रतिभेचा प्रवास! "व्हेनिसमधली मलमूत्र प्रक्रिया " अशा लेखांच्या प्रतिक्षेत.

तिमा 06/10/2016 - 13:42
आपला नंबर आपणहून दुसर्‍याला देणे, हा केवळ परोपकारच असेल असे नाही. 'बद्धकोष्ठ' वाले पण परस्पर पुण्य मिळवत असतील.

(हूं)

रातराणी ·
आमची प्रेरणा आशा मनात तुझी धुसर धुसर, मागताना आवाज कातर कातर, स्मरता जुन्या त्या आठवणींना, दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!! क्लायंट कायम करतो काशी, म्हणतो पगार कसा छापाल छापाल मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!! डिजाइन टीमची असते बोंब रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर, क्यूएची आहे नसती कटकट मागे , बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!! जरी प्रोजेक्टची अवस्था दीनवाणी हवीच आहे मला सुट्टी सुट्टी असेल जरी क्रिटिकल एरर आता काम दिवाळी नंतर नंतर !!४!!

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक ·

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे...

त्याची आठवण,

ज्ञानोबाचे पैजार ·

नाखु 02/07/2016 - 11:09
काही बाकी ठेवलं नाही वजा करताना! तरी भागाकार काही सुटेना! आणि (मुद्दलात)गुणाकार जमेना! हिशोबकच्चा नाखु

नाखु 02/07/2016 - 11:09
काही बाकी ठेवलं नाही वजा करताना! तरी भागाकार काही सुटेना! आणि (मुद्दलात)गुणाकार जमेना! हिशोबकच्चा नाखु
त्याची केव्हाही आठवण आली तरी, सर्वांगावर सरकन् काटा येतो, डोक्यावरचा केस न केस उभा रहातो, आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो, अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर, जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर, कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले, याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले, तो आहेच असा भितीदायक, आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक, मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची, नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची, वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा, पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा, किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले, पण याच्या समोर

बंद पडलं..

अत्रुप्त आत्मा ·

जेपी 22/06/2016 - 15:49
=)) काव्यरस- आगोबा, टका उवाच...=))=))=))

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 22/06/2016 - 16:27
डोळे मिटून जणु मी त्यातला नव्हंच आस्स्स दाखवायला --- अशी दुरूस्ती सुचवतो. बाकी महाकविना बालगीताची एकदम आठवण का यावी बरे ??

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 22/06/2016 - 16:22
वा"सरां"चा आसरा बघितलास्,कासरा नाही बघितलास !! ते कितीबी उधळलं तरी संध्याकाळी सांजच्याला गुमान परड्यात येऊन थांबतय का नाही बघ (तसं ते वासरू नाहीयेच मुळी उगा नावाला म्हणायच्म म्हणून). खुलाश्या नाखु अगोबागावकर

नीलमोहर 22/06/2016 - 16:09
तरीच बरेच दिवस झाले गुर्जी कुठे गायबलेत असं वाटत होतं, ती नाक उडवणारी कॉपीराईट स्मायली लैच आवडती. मस्त हो गुर्जी !!

एका मुक्त वासरीय मनाच्या कवीच्या तितक्याच वासरीय काव्याची अशी खिल्ली उडताना पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे... असो, गुर्जी वेल्काम ब्याक! (लायनीतला) Sandy

माई मोड ऑन, काहीतरी कानावर आदळले. बघु कोण ते ? 1 अगो बाई अत्मुस तुच का इतके दिवस कुठे गायबला होतास ? खरंतर लग्न झाल्यावर तुझी प्रतिमा आणि प्रतिभा (वहिनींना सांगु का या दोघींची नावं) जास्त बहरायला हवी होती असे हे म्हणत होते. माई मोड ऑफ

५० फक्त 22/06/2016 - 17:32
वासरु आधी चरायला कुठं जात होतं ते कळालं घरी तर लई मार खावा लागेल कविवर्याना.. तांब्या बंद पडला ते ठीक, ते ताकाच्या भांड्याचं काय झालं, आहे अजुन का लपवलंय माळरानावर.

रातराणी 22/06/2016 - 17:50
गुर्जी जरा इकडंच तिकडं केलं की याड लागलं मधे बसतंय की. बंद पडलंsssग बंद पडलंsssग परतीभेच ख्वान्ड रुसून बसलं ग हे गुर्हालात ग तांब्याsss हरवला ख्वान्ड माजंsss कस ठोम्ब्या झाल बंद पडलंsssग बंद पडलंsssग चारा खाईना पाणी पियीना जागच ते हालना डिवचल, केल्या गुद्गुल्या तर हस्तया हीहीही बंद पडलंsssग बंद पडलंsssग सोडलया माळावर, पर येतंया फिरुन काही करना, बसतय काड्याsss चघलून गोठ्यात शिरल, निपचीतsss पडलं काढली डायरी, पर दाव्याला ते आडल बंद पडलंsssग बंद पडलंsssग कस्सं अस्सं वासरू ह्ये, याला काय करू? कैसा यावा, माज्या लेखणीला पुन्हा बहरू??? दुत्त दुत्त! हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र करून मी त्याला उठवनार हे न्हाई थांबनार, आता बुंगाट ते सुटनार बंद पडलंsssग बंद पडलंsssग परतीभेच ख्वान्ड रुसून बसलं ग

In reply to by जव्हेरगंज

ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

जेपी 22/06/2016 - 15:49
=)) काव्यरस- आगोबा, टका उवाच...=))=))=))

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 22/06/2016 - 16:27
डोळे मिटून जणु मी त्यातला नव्हंच आस्स्स दाखवायला --- अशी दुरूस्ती सुचवतो. बाकी महाकविना बालगीताची एकदम आठवण का यावी बरे ??

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 22/06/2016 - 16:22
वा"सरां"चा आसरा बघितलास्,कासरा नाही बघितलास !! ते कितीबी उधळलं तरी संध्याकाळी सांजच्याला गुमान परड्यात येऊन थांबतय का नाही बघ (तसं ते वासरू नाहीयेच मुळी उगा नावाला म्हणायच्म म्हणून). खुलाश्या नाखु अगोबागावकर

नीलमोहर 22/06/2016 - 16:09
तरीच बरेच दिवस झाले गुर्जी कुठे गायबलेत असं वाटत होतं, ती नाक उडवणारी कॉपीराईट स्मायली लैच आवडती. मस्त हो गुर्जी !!

एका मुक्त वासरीय मनाच्या कवीच्या तितक्याच वासरीय काव्याची अशी खिल्ली उडताना पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे... असो, गुर्जी वेल्काम ब्याक! (लायनीतला) Sandy

माई मोड ऑन, काहीतरी कानावर आदळले. बघु कोण ते ? 1 अगो बाई अत्मुस तुच का इतके दिवस कुठे गायबला होतास ? खरंतर लग्न झाल्यावर तुझी प्रतिमा आणि प्रतिभा (वहिनींना सांगु का या दोघींची नावं) जास्त बहरायला हवी होती असे हे म्हणत होते. माई मोड ऑफ

५० फक्त 22/06/2016 - 17:32
वासरु आधी चरायला कुठं जात होतं ते कळालं घरी तर लई मार खावा लागेल कविवर्याना.. तांब्या बंद पडला ते ठीक, ते ताकाच्या भांड्याचं काय झालं, आहे अजुन का लपवलंय माळरानावर.

रातराणी 22/06/2016 - 17:50
गुर्जी जरा इकडंच तिकडं केलं की याड लागलं मधे बसतंय की. बंद पडलंsssग बंद पडलंsssग परतीभेच ख्वान्ड रुसून बसलं ग हे गुर्हालात ग तांब्याsss हरवला ख्वान्ड माजंsss कस ठोम्ब्या झाल बंद पडलंsssग बंद पडलंsssग चारा खाईना पाणी पियीना जागच ते हालना डिवचल, केल्या गुद्गुल्या तर हस्तया हीहीही बंद पडलंsssग बंद पडलंsssग सोडलया माळावर, पर येतंया फिरुन काही करना, बसतय काड्याsss चघलून गोठ्यात शिरल, निपचीतsss पडलं काढली डायरी, पर दाव्याला ते आडल बंद पडलंsssग बंद पडलंsssग कस्सं अस्सं वासरू ह्ये, याला काय करू? कैसा यावा, माज्या लेखणीला पुन्हा बहरू??? दुत्त दुत्त! हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र करून मी त्याला उठवनार हे न्हाई थांबनार, आता बुंगाट ते सुटनार बंद पडलंsssग बंद पडलंsssग परतीभेच ख्वान्ड रुसून बसलं ग

In reply to by जव्हेरगंज

ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif
बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या! गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!" सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत. "काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. " येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून. लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून. कस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू? कैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू??? (दुत्त दुत्त!

हिरवीन

चांदणे संदीप ·

अभ्या.. 24/05/2016 - 14:55
काळ्या आभाळी चमचमती तारका तू पाठीवरती हात फिरिवता लागे कसे मऊ वळून वळून पोरी आन ट्राफिक सगळी बघती ग! तूच ग मायेची, हायेस स्कूटी ग!
. असलं कायतरी लिव्हशील वाटले शेवटी. ;)

नाखु 24/05/2016 - 14:58
आयना असल्याबिगर मायना नाही असे सांगून मी खाली बसतो.. प्रेक्षक बाकडा क्रं ५

In reply to by प्रचेतस

रैवारीच जाऊन आलो बघा तुमच्या 'दसु' कडे!! अंधार पडला तरी पाय निघत नव्हता! 1 (फोटो फक्त पुराव्यादाखल आहे... लगेच पोज वगैरेवर (कुणीही!) कमेण्टू नये!) ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

वल्लीदा, ह्या कवितेचा आणि तुमचा 'अजून'तरी संबध नाहीय्ये हे नम्रपणे सांगू इच्छितो! ही कविता मिपावरच्या अत्यंत लाडक्या, मराठीत-गुड सेन्स ऑफ ह्यूमर असणारा, मनमिळाऊ, हजरजबाबी, हुश्शार(माझ्यापेक्षा थोड कमी), पुण्यात न राहणारा आणि विशेषण कमी पडतील अशा अवलीयासाठी आहे! ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

प्रचेतस 24/05/2016 - 20:29
दिसली का आमची? बाकी तुमच्या उजवीकडे जी मूर्ती आहे ती तीन शिरे, एक धड आणि चार पाय असलेली भासमान नरमूर्ती आहे.

In reply to by जव्हेरगंज

जिथ गुर्जींनी आमच्या सरांच्या तोंडावरच दार आपटलय... तिथ आम्हाला कोण इचारतंय!! बाकी, हे 'त्यातले'1 नसून 'आतले'2 आहे! १. त्यातले = तांब्यातले २. आतले = मनातले Sandy

चौथा कोनाडा 24/05/2016 - 20:43
सॅण्डीभौ, सैराट-अ मधल्या आर्चीवर लैच फिदा झालेले दिसतात ! (आमच्या हिशेबाने सैराट-ब वर सैराट-अ फ्री आस ड्युयल प्याक करुन सैराट म्हुन श्यान इकलय. काय, मंडळी बरुबर हायkका? )

अभ्या.. 24/05/2016 - 14:55
काळ्या आभाळी चमचमती तारका तू पाठीवरती हात फिरिवता लागे कसे मऊ वळून वळून पोरी आन ट्राफिक सगळी बघती ग! तूच ग मायेची, हायेस स्कूटी ग!
. असलं कायतरी लिव्हशील वाटले शेवटी. ;)

नाखु 24/05/2016 - 14:58
आयना असल्याबिगर मायना नाही असे सांगून मी खाली बसतो.. प्रेक्षक बाकडा क्रं ५

In reply to by प्रचेतस

रैवारीच जाऊन आलो बघा तुमच्या 'दसु' कडे!! अंधार पडला तरी पाय निघत नव्हता! 1 (फोटो फक्त पुराव्यादाखल आहे... लगेच पोज वगैरेवर (कुणीही!) कमेण्टू नये!) ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

वल्लीदा, ह्या कवितेचा आणि तुमचा 'अजून'तरी संबध नाहीय्ये हे नम्रपणे सांगू इच्छितो! ही कविता मिपावरच्या अत्यंत लाडक्या, मराठीत-गुड सेन्स ऑफ ह्यूमर असणारा, मनमिळाऊ, हजरजबाबी, हुश्शार(माझ्यापेक्षा थोड कमी), पुण्यात न राहणारा आणि विशेषण कमी पडतील अशा अवलीयासाठी आहे! ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

प्रचेतस 24/05/2016 - 20:29
दिसली का आमची? बाकी तुमच्या उजवीकडे जी मूर्ती आहे ती तीन शिरे, एक धड आणि चार पाय असलेली भासमान नरमूर्ती आहे.

In reply to by जव्हेरगंज

जिथ गुर्जींनी आमच्या सरांच्या तोंडावरच दार आपटलय... तिथ आम्हाला कोण इचारतंय!! बाकी, हे 'त्यातले'1 नसून 'आतले'2 आहे! १. त्यातले = तांब्यातले २. आतले = मनातले Sandy

चौथा कोनाडा 24/05/2016 - 20:43
सॅण्डीभौ, सैराट-अ मधल्या आर्चीवर लैच फिदा झालेले दिसतात ! (आमच्या हिशेबाने सैराट-ब वर सैराट-अ फ्री आस ड्युयल प्याक करुन सैराट म्हुन श्यान इकलय. काय, मंडळी बरुबर हायkका? )
आमचे एक मिपाकर परममित्र आणी त्यांच्या हिरवीनीला समर्पित!

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·

निळ्याशार स्तब्ध तळ्याच्या काठावरुन तळ्यात भिरकावलेल्या टिपरी सारखे असते बाबा तुमचे बदडणे टिपरी पाण्यावर दोन तीन् उड्या मारुन बुडूक आवाज काढत अलगद पाण्यात नाहिशी होते पण त्याचे तरंग मात्र बराच वेळ तळ्याच्या काठाला धडका मारत असतात तशी तुम्ही मारलेली एकच थप्पड बराचवेळ झिणझीणत रहाते अगदी मी जिथे असेन तिकडुन घरी पोचे पर्यंत आणि तुमच्या ह्याच दहशती मुळे मला गावभर सैरावैरा धावावे लागते आणि मला शोधुन काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गल्ली धुंडाळावी लागते सतत नवनविन उद्योग करत रहाणे ही माझी जन्मजात खोड आहे आणि मी समोर दिसलो की काहिही ऐकुन न घेता मला झोडपणे ही तुमची जुनी खोड आहे फेस (पळुन पळुन तोंडाला सुटलेला) पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

नुसती आठवण आली तरी कानाखाली झिणझिण्या येतात. असे कोणी समदु:खी भेटले की आपण सगळी एकाच बापची लेकरे आहोत हा सिध्दांत पटतो. पैजारबुवा,

निळ्याशार स्तब्ध तळ्याच्या काठावरुन तळ्यात भिरकावलेल्या टिपरी सारखे असते बाबा तुमचे बदडणे टिपरी पाण्यावर दोन तीन् उड्या मारुन बुडूक आवाज काढत अलगद पाण्यात नाहिशी होते पण त्याचे तरंग मात्र बराच वेळ तळ्याच्या काठाला धडका मारत असतात तशी तुम्ही मारलेली एकच थप्पड बराचवेळ झिणझीणत रहाते अगदी मी जिथे असेन तिकडुन घरी पोचे पर्यंत आणि तुमच्या ह्याच दहशती मुळे मला गावभर सैरावैरा धावावे लागते आणि मला शोधुन काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गल्ली धुंडाळावी लागते सतत नवनविन उद्योग करत रहाणे ही माझी जन्मजात खोड आहे आणि मी समोर दिसलो की काहिही ऐकुन न घेता मला झोडपणे ही तुमची जुनी खोड आहे फेस (पळुन पळुन तोंडाला सुटलेला) पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

नुसती आठवण आली तरी कानाखाली झिणझिण्या येतात. असे कोणी समदु:खी भेटले की आपण सगळी एकाच बापची लेकरे आहोत हा सिध्दांत पटतो. पैजारबुवा,
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

< < < मजबूरी है > > >

रातराणी ·

नीलमोहर 16/05/2016 - 11:55
असे हाल कोणाच्याही वाट्याला येऊ नये, दु:खात सहभागी आहे. 'ठहरे हुए पानी मे, कंकड न मार साँवरी, मनमें हलचल सी मच जाएगी बावरी..' गाण्यातील हिरो ओळखा पाहू कोण ??

In reply to by नीलमोहर

हा काय प्रश्र्ण झाला का? आपले सगळ्यांच्या लाडक्या मिथुनदांच्या दलाल या जगप्रसिध्द चित्रपटातले हे गानकोकीळ कुमारदांनी गायलेले गाणे आहे आणि संगित अर्थात बप्पी दादांचे आ.न. पैजारबुवा,

नीलमोहर 16/05/2016 - 11:55
असे हाल कोणाच्याही वाट्याला येऊ नये, दु:खात सहभागी आहे. 'ठहरे हुए पानी मे, कंकड न मार साँवरी, मनमें हलचल सी मच जाएगी बावरी..' गाण्यातील हिरो ओळखा पाहू कोण ??

In reply to by नीलमोहर

हा काय प्रश्र्ण झाला का? आपले सगळ्यांच्या लाडक्या मिथुनदांच्या दलाल या जगप्रसिध्द चित्रपटातले हे गानकोकीळ कुमारदांनी गायलेले गाणे आहे आणि संगित अर्थात बप्पी दादांचे आ.न. पैजारबुवा,
पैजारबुवा के पाऊल पे पाऊल डालते हुए मयभी इधर अपनी एक मजबूर रचना प्रस्तुत करती हूँ. मिकादादा, पैजारबुवा, एसभाय, और अपने मोहल्ले के आन बान शान अभ्या दो डॉट सबकी माफी पयलेसे ले लेती हूँ. दुनियाकी हर एक औरत अपने नवरे का सबसे ज्यादा म्हणजे लयच गुस्सा कब करती मालूम? जब वो घोरता है तब.