मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाट्य

मनाच्या कुपितले-मुलाखत

विनायक पाचलग ·

मिहिर 04/03/2009 - 22:34
अच्छा हा तुझा मित्र केदार होय. मला पहिल्यांदा तुझा sms वाचून वाटले की केदार शिंदेला अवॉर्ड मिळाला असेल आणि तू तो माझा मित्र म्हणून सांगत असशील.

योगी९०० 04/03/2009 - 22:35
छान आहे मुलाखत.. लेखन खुपच सुधारले आहे. ऍप््रािसीएट , प््राायोरीटी असे शब्द व्यवस्थित लिहायचा प्रयत्न कर. काय लिहिले आहे ते कळत नाही. पॅरेग्राफ कोठेही तोडत जाऊ नको. केदारदादा मध्येच केदारदा होतात तर कधी केदार... जरा असल्या गोष्टींकडेही लक्ष दे. खादाडमाऊ

अवलिया 04/03/2009 - 23:07
वा! वा! उत्तम ... बाकी मुलाखतीमधे विंग्रजी शब्द बरेच वापरलेले दिसत आहेत.. ते काही नीटसे आकलन झाले नाहित. जरी बोलीभाषेत वापरलेले असले तरी लेखन करतांना शक्य तितकी काळजी घेतली असती तर बरे असे वाटते. बाकी पुढील लेख येवु द्या... :) --अवलिया

मुलाखत चांगली आहे... केदार कुलकर्णी या व्यक्तिमत्त्वाशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज 05/03/2009 - 06:43
विनायक, एखादा फोटो टाकायचास की. तुझ्या मुलाखतीने गंध चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे बर का. आणी हो खरच सांगतो मला "ॠषीह्रुशीकेश" (मुद्रणदोष असला तरी) नाव प्रचंड आवडलं २+२+२ लयीत उच्चारायला छान वाटतेय. ;-)

In reply to by सहज

प्राजु 05/03/2009 - 22:33
आणी हो खरच सांगतो मला "ॠषीह्रुशीकेश" (मुद्रणदोष असला तरी) नाव प्रचंड आवडलं २+२+२ लयीत उच्चारायला छान वाटतेय. हाहाहा... सहजराव!!! बाँड्री पार ... आणि हो, मुलाखत छान आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

झेल्या 05/03/2009 - 10:42
अगदी प्रोफेशनल मुलाखत घेतलीस की रे गडया...! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

दिपक 05/03/2009 - 16:59
छोटेखानी मुलाखत आवडली. :) >>या सर्व मुलाखतीवेळी उलाढाल्,गंध ,निरोप्,आइचा गोंधळ अशा एकुन सहा चित्रपटांचे सहदीग्दर्शक विकास पाटील हेही उपस्थीत होते त्यांचीही मुलाखत घेतली आहे पण जर ही तुम्हाला आवडली तरच ती देइन टाक लवकर.

लिखाळ 05/03/2009 - 21:02
मुलाखत आवडली. लिखाणात झालेली सुधारणासुद्धा आवडली. पुलेशु -- लिखाळ.

आपणा सर्वांचे आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार या लिखाणाचा उद्देश केदार कुलकर्णी या कलाकाराची लोकाना माहीती देणे आणि तो सफल झाला आहे असे मला वातते आणि हो फोटो टाकले असते मात्र माझ्याकडे स्वतःचा कॅमेरा वा मोबाइल कॅमेरा नाही आणि जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी मुलाखत घ्यायची हा उद्देश नव्हताच त्यामुळॅ फोटो नाहीत स्वारी बाकी दुसरी मुलाखत थोड्या दीवसानी टाकीन आपला, विन्या परुळेकर छानसे वाचलेले विनायक पाचलग

In reply to by भाग्यश्री

आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार आप्ल्यपैकी बर्‍याच जणाना गंढ या चित्रपटाबद्दल जाणुन घ्यायची उत्सुकता आहे ते जाणून मी त्याच्या एका प्रोमोची लिंक देत आहे http://www.dekhona.com/movies-videos/jadbbnqwto/Gandha-the-film-Trailer-video येथे आपण हा प्रोमो पाहु शक्ता बाकी एक दोन दीवस्स्त छान मोठा प्रोमो व काही फोटो देइनच आपला विनायक छानसे वाचलेले विनायक पाचलग

शितल 07/03/2009 - 10:14
मुलाखत आवडली रे मस्त घेतली आहेस :) कधी काळी मी ही देवल क्लबला कथ्थक शिकायला जायचे. कुलकर्णी सर होते आमच्या बॅचला प्रायव्हेट हायस्कुल मधुन डायरेक्ट देवल क्लबला :)

सदरच्या व्यक्तीचे व्ही .शांताराम पुरस्कारासाठी नामांकन झाल्याचे आत्ताच स्मजले त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

मिहिर 04/03/2009 - 22:34
अच्छा हा तुझा मित्र केदार होय. मला पहिल्यांदा तुझा sms वाचून वाटले की केदार शिंदेला अवॉर्ड मिळाला असेल आणि तू तो माझा मित्र म्हणून सांगत असशील.

योगी९०० 04/03/2009 - 22:35
छान आहे मुलाखत.. लेखन खुपच सुधारले आहे. ऍप््रािसीएट , प््राायोरीटी असे शब्द व्यवस्थित लिहायचा प्रयत्न कर. काय लिहिले आहे ते कळत नाही. पॅरेग्राफ कोठेही तोडत जाऊ नको. केदारदादा मध्येच केदारदा होतात तर कधी केदार... जरा असल्या गोष्टींकडेही लक्ष दे. खादाडमाऊ

अवलिया 04/03/2009 - 23:07
वा! वा! उत्तम ... बाकी मुलाखतीमधे विंग्रजी शब्द बरेच वापरलेले दिसत आहेत.. ते काही नीटसे आकलन झाले नाहित. जरी बोलीभाषेत वापरलेले असले तरी लेखन करतांना शक्य तितकी काळजी घेतली असती तर बरे असे वाटते. बाकी पुढील लेख येवु द्या... :) --अवलिया

मुलाखत चांगली आहे... केदार कुलकर्णी या व्यक्तिमत्त्वाशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज 05/03/2009 - 06:43
विनायक, एखादा फोटो टाकायचास की. तुझ्या मुलाखतीने गंध चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे बर का. आणी हो खरच सांगतो मला "ॠषीह्रुशीकेश" (मुद्रणदोष असला तरी) नाव प्रचंड आवडलं २+२+२ लयीत उच्चारायला छान वाटतेय. ;-)

In reply to by सहज

प्राजु 05/03/2009 - 22:33
आणी हो खरच सांगतो मला "ॠषीह्रुशीकेश" (मुद्रणदोष असला तरी) नाव प्रचंड आवडलं २+२+२ लयीत उच्चारायला छान वाटतेय. हाहाहा... सहजराव!!! बाँड्री पार ... आणि हो, मुलाखत छान आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

झेल्या 05/03/2009 - 10:42
अगदी प्रोफेशनल मुलाखत घेतलीस की रे गडया...! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

दिपक 05/03/2009 - 16:59
छोटेखानी मुलाखत आवडली. :) >>या सर्व मुलाखतीवेळी उलाढाल्,गंध ,निरोप्,आइचा गोंधळ अशा एकुन सहा चित्रपटांचे सहदीग्दर्शक विकास पाटील हेही उपस्थीत होते त्यांचीही मुलाखत घेतली आहे पण जर ही तुम्हाला आवडली तरच ती देइन टाक लवकर.

लिखाळ 05/03/2009 - 21:02
मुलाखत आवडली. लिखाणात झालेली सुधारणासुद्धा आवडली. पुलेशु -- लिखाळ.

आपणा सर्वांचे आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार या लिखाणाचा उद्देश केदार कुलकर्णी या कलाकाराची लोकाना माहीती देणे आणि तो सफल झाला आहे असे मला वातते आणि हो फोटो टाकले असते मात्र माझ्याकडे स्वतःचा कॅमेरा वा मोबाइल कॅमेरा नाही आणि जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी मुलाखत घ्यायची हा उद्देश नव्हताच त्यामुळॅ फोटो नाहीत स्वारी बाकी दुसरी मुलाखत थोड्या दीवसानी टाकीन आपला, विन्या परुळेकर छानसे वाचलेले विनायक पाचलग

In reply to by भाग्यश्री

आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार आप्ल्यपैकी बर्‍याच जणाना गंढ या चित्रपटाबद्दल जाणुन घ्यायची उत्सुकता आहे ते जाणून मी त्याच्या एका प्रोमोची लिंक देत आहे http://www.dekhona.com/movies-videos/jadbbnqwto/Gandha-the-film-Trailer-video येथे आपण हा प्रोमो पाहु शक्ता बाकी एक दोन दीवस्स्त छान मोठा प्रोमो व काही फोटो देइनच आपला विनायक छानसे वाचलेले विनायक पाचलग

शितल 07/03/2009 - 10:14
मुलाखत आवडली रे मस्त घेतली आहेस :) कधी काळी मी ही देवल क्लबला कथ्थक शिकायला जायचे. कुलकर्णी सर होते आमच्या बॅचला प्रायव्हेट हायस्कुल मधुन डायरेक्ट देवल क्लबला :)

सदरच्या व्यक्तीचे व्ही .शांताराम पुरस्कारासाठी नामांकन झाल्याचे आत्ताच स्मजले त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग
मनाच्या कुपीतले या सदरातला हा दहावा लेख
मुलाखत - केदार कुलकर्णी
तर दोस्तानो, तुम्हाला माहित आहेच की कोल्हापूरला केदार कुलकर्णी याने नुकत्याच झालेल्या 'झी गौरव' समारंभात 'गंध' या चित्रपटासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सांगायची गोष्ट अशी की केदारदादा हा देवल क्लबचा कलाकार, आणि मी देखील क्लबचाच. त्यामुळे, माझ्या या दोस्ताला सन्मान मिळाल्याचा मला विशेष आनंद. तसे आम्ही गेल्या 1 महिन्यात भेटलेलो नव्हतोच. त्यामुळे, काल त्याला भेटल्यावर त्याची एक अनौपचारीक मुलाखत घेतली.

श्रद्धांजली - व्हराडकार डॉ लक्ष्मणराव देशपांडे..

विसोबा खेचर ·

नाटक्या 23/02/2009 - 12:35
फार वाईट वाटले वाचून. 'वर्‍हाड'ने केलेली हसवणूक अजुन लक्षात आहे. फार ताकदीचा माणूस. एकट्या माणसाने सतत ३ तास रंगमंच हसत आणि हलता ठेवणे सोपे नाही. माझी पण भावपूर्ण आदरांजली...! - नाटक्या

मृगनयनी 23/02/2009 - 12:38
रिअली शॉकिन्ग न्यूज!! :( :( यशस्वी एकपात्री प्रयोगाने,नाट्यक्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवणार्‍या "देशपांडे सरांना" भावपूर्ण श्रद्धांजली... युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

एकदम डोळ्यासमोर आलं. बातमीनी एकदम हळवं केलं. "माझ्यामुळे हरभरा टरारुन वर" आठवलं. "नीस्ती हिकडुन तिकड तिकडून हिकड" या भावजय नणंदा यांच्यातल्या संबंधांविषयी लक्ष्मणरावांचे सादरीकरण अप्रतिम. भावपुर्ण आदरांजली प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

अनिल हटेला 23/02/2009 - 12:48
भावपुर्ण आदरांजली!!!!!!!!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दत्ता काळे 23/02/2009 - 12:51
'वर्‍हाड' ने खूप हसवलं होतं. एकपात्री नाटक त्या कलाकारासोबत इतकं चिकटून असतं कि कलाकार गेल्यावर ते नाटकही जातं - म्हणजे नंतर तेच नाटक एवंढ दर्जेदारपणे सादर करणं कुणालाही जमंत नाही. त्यामुळे देशपांडेसर गेले -उत्तम एकपात्रीकार कलावंत गेला आणि आपल्यासोबत ते नाटकंही घेऊन गेले.

In reply to by दत्ता काळे

मिंटी 23/02/2009 - 13:02
त्यामुळे देशपांडेसर गेले -उत्तम एकपात्रीकार कलावंत गेला आणि आपल्यासोबत ते नाटकंही घेऊन गेले. खरयं........ एक उत्तम कलाकार हरपला....... :( भावपुर्ण श्रद्धांजली !!!!!!!!!!!!!

थोर रंगकर्मीस भावपूर्ण श्रद्धांजली. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

प्रमोद देव 23/02/2009 - 13:10
प्रा. लक्ष्मणराव देशपांड्यांचे 'वर्‍हाड निघालंय लंडनला' हे एकपात्री नाटक आणि त्याचा लैकिक काही औरच होता पण दूर्दैवाने ते प्रत्यक्ष रंगमंचावर कधीच पाहता आले नाही. सुदैवाने इटीव्हीमुळे ते घर बसल्या तुकड्या तुकड्याने पाहता आले तेव्हा कळले की आपण केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकलो होतो ते. देशपांडेसाहेबांच्या स्मृतीला माझीही आदरांजली.

In reply to by विसोबा खेचर

आनंद घारे 23/02/2009 - 16:59
नेमके हेच वाटत होते. आता तात्यांनी दुवा दिला आहे त्यावर सवडीने पाहता येईल. कै.देशपांडे यांना श्रद्धांजली. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

चित्रा 24/02/2009 - 01:41
डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांना आदराने श्रद्धांजली. काही कारणाने मी हे नाटक पहायला खूप उशीर झाला, तोवर नुसतेच ऐकले होते. आणि कसे असेल असे वाटे, पण जेव्हा पाहिले तेव्हा खूप आवडले. आता आठवणींना उजाळा देण्यास तात्यांचा दुवा कामी येईल. तात्यांचे दुव्याबद्दल आभार.

शशिकांत ओक 23/02/2009 - 13:56
प्रा. देशपांड्यांचा एकपात्री हातखंडा नाट्याविष्कार इतका तोंडात बसला होता की वऱ्हाड-कार आता स्व. झाले तरी व्हाया लंडन होऊनच गेले असावेत. विनम्र श्रद्धांजली span style="color: #000099;">शशिकांत

पक्या 23/02/2009 - 13:59
श्री देशपाड्यांना भावपूर्ण आदरांजली !!! खूप वर्षापूर्वी हे नाटक पाहिले होते. परत एकदा रंगमंचावर हे नाटक पहायची ईच्छा होती. पण योग आला नाही.

बबलु 23/02/2009 - 14:04
परवाच "वर्‍हाड" चा प्रयोग ऑनलाईन बघत होतो. एकट्या माणसाने असं हसत ठेवायचं म्हणजे कठीण खरंच. "वर्‍हाड" बसवतांना त्यांनी एकपात्रीतील काही अगदी innovative प्रकार जन्माला घातले. "वर्‍हाड"मधल्या अनेकानेक पार्टी लोकांचा जन्मदाता गेला (जॉनबाबासहित). "देशपांडे सरांना" भावपूर्ण श्रद्धांजली. ....बबलु

आपला अभिजित 23/02/2009 - 14:21
`वर्‍हाड'मधला एक विनोद फार आवडायचा. आधी नणंदेविषयी बरीच निंदानालस्ती करून झाल्यावर घरची बाई एकदम त्या येताना दिसल्यावर `अगं बाई, वन्सं' करून त्यांची वारेमाप स्तुती करायला लागते!

आपला अभिजित 23/02/2009 - 14:21
`वर्‍हाड'मधला एक विनोद फार आवडायचा. आधी नणंदेविषयी बरीच निंदानालस्ती करून झाल्यावर घरची बाई एकदम त्या येताना दिसल्यावर `अगं बाई, वन्सं' करून त्यांची वारेमाप स्तुती करायला लागते!

प्राची 23/02/2009 - 15:37
'व्हराड निघालंय लंडनला' दूरदर्शनवर पाहिले होते.पण प्रत्यक्षात आता ते कधीच पाहता येणार नाही :( डॉ लक्ष्मणराव देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

वाटाड्या... 23/02/2009 - 16:37
माझीही..त्यांच वर्‍हाड नक्कीच वैकुंठ देशी गेलं असेल. इतक्या लोकांना हसवुन हसवुन त्यांच जीणं हलकं करुन सोडण्यार्‍या व रोजनीशीतल्या कटकटींना विसरायला लावणार्‍या या अव्वल कलाकाराला भावपुर्ण श्रद्धांजली.. मुकुल...

In reply to by वाटाड्या...

भावपुर्ण आदरांजली मी माझे भाग्य समजतो की गेल्या वर्षी त्यांच्या कार्यक्रम मला प्रत्यक्ष पाहता आला छानसे वाचलेले विनायक पाचलग

शिवापा 23/02/2009 - 17:27
आयुष्यात मळभ आल्यानंतर व्हराड पहावे आणी फ्रेश व्हावे हा असा आयुष्याभराचा कार्यक्रम. किती वेळा पाहिले आठवत नाहि. लाखो लोकांना खदखदुन हसविणा-या आकाशाएवढ्या मोठ्या माणसाला सलाम!

चतुरंग 23/02/2009 - 18:09
ही हाळी आता रंगमंचावरुन पुन्हा ऐकू येणार नाही! रंगभूमीचं 'होल वावर इज अवर' म्हणणारा बबन्या ह्या वावराला पोरका करुन गेलाय. लक्ष्मणरावांचं जाणं मराठीसाठी, मराठी रंगभूमीसाठी, नाट्यकर्मींसाठी प्रचंड नुकसान आहे. देव आत्म्याला शांती देवो! (अवांतर - त्यांचा एकपात्री बघितल्यावर त्यातल्या जास्तीतजास्त व्यक्तिरेखांच्या बारकाव्यांसह तो घरी करायचा ह्याची चढाओढ असे. त्या एकपात्रीचा मनावर खोल ठसा उमटला होता इतका की कधीतरी जवळजवळ सगळे संवाद पाठ होते...) चतुरंग

In reply to by चतुरंग

टुकुल 23/02/2009 - 22:37
जानराव, काशिनाआथ आणी बाप्पा यांची अप्रतीम संवाद्फेक प्रत्यक्षात नाही पाहु शकलो याची खंत वाटते... देव देशपांडे सरांच्या आत्म्याला शांती देवो!!! टुकुल

नीधप 23/02/2009 - 18:36
वर्‍हाडमधली अनेक वाक्ये, फ्रेजेस वाकप्रचार म्हणून रूढ झाले नंतर... होल वावर इज अवर हिक्कडं या! इत्यादी.. वाईट झालं. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

जयवी 23/02/2009 - 18:44
धक्कादायक !! आपल्याला आवडलेली माणसं कायम आपल्यातच रहावी असं वाटतं असतं आपल्याला. पण कधी ना कधी तरी विरह सहन करायलाच लागतो. तसाच हा ही विरह सहन करावा लागणार आहे. एकपात्री प्रयोगातून आपल्या अफाट अभिनयानं त्यांनी लोकांना अगदी मुग्ध करुन टाकलं. या महान रंगकर्मीला भावपूर्ण श्रद्धांजली !!

In reply to by जयवी

देशपांडे सर गेले हा एक धक्काच आहे. आपल्याला आवडलेली माणसं कायम आपल्यातच रहावी असं वाटतं असतं आपल्याला. अगदी खरे. आपला, (वर्‍हाडी) भास्कर

सुक्या 24/02/2009 - 05:17
बातमी वाचुन खुप वाईट वाटले. देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

नाटक्या 23/02/2009 - 12:35
फार वाईट वाटले वाचून. 'वर्‍हाड'ने केलेली हसवणूक अजुन लक्षात आहे. फार ताकदीचा माणूस. एकट्या माणसाने सतत ३ तास रंगमंच हसत आणि हलता ठेवणे सोपे नाही. माझी पण भावपूर्ण आदरांजली...! - नाटक्या

मृगनयनी 23/02/2009 - 12:38
रिअली शॉकिन्ग न्यूज!! :( :( यशस्वी एकपात्री प्रयोगाने,नाट्यक्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवणार्‍या "देशपांडे सरांना" भावपूर्ण श्रद्धांजली... युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

एकदम डोळ्यासमोर आलं. बातमीनी एकदम हळवं केलं. "माझ्यामुळे हरभरा टरारुन वर" आठवलं. "नीस्ती हिकडुन तिकड तिकडून हिकड" या भावजय नणंदा यांच्यातल्या संबंधांविषयी लक्ष्मणरावांचे सादरीकरण अप्रतिम. भावपुर्ण आदरांजली प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

अनिल हटेला 23/02/2009 - 12:48
भावपुर्ण आदरांजली!!!!!!!!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दत्ता काळे 23/02/2009 - 12:51
'वर्‍हाड' ने खूप हसवलं होतं. एकपात्री नाटक त्या कलाकारासोबत इतकं चिकटून असतं कि कलाकार गेल्यावर ते नाटकही जातं - म्हणजे नंतर तेच नाटक एवंढ दर्जेदारपणे सादर करणं कुणालाही जमंत नाही. त्यामुळे देशपांडेसर गेले -उत्तम एकपात्रीकार कलावंत गेला आणि आपल्यासोबत ते नाटकंही घेऊन गेले.

In reply to by दत्ता काळे

मिंटी 23/02/2009 - 13:02
त्यामुळे देशपांडेसर गेले -उत्तम एकपात्रीकार कलावंत गेला आणि आपल्यासोबत ते नाटकंही घेऊन गेले. खरयं........ एक उत्तम कलाकार हरपला....... :( भावपुर्ण श्रद्धांजली !!!!!!!!!!!!!

थोर रंगकर्मीस भावपूर्ण श्रद्धांजली. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

प्रमोद देव 23/02/2009 - 13:10
प्रा. लक्ष्मणराव देशपांड्यांचे 'वर्‍हाड निघालंय लंडनला' हे एकपात्री नाटक आणि त्याचा लैकिक काही औरच होता पण दूर्दैवाने ते प्रत्यक्ष रंगमंचावर कधीच पाहता आले नाही. सुदैवाने इटीव्हीमुळे ते घर बसल्या तुकड्या तुकड्याने पाहता आले तेव्हा कळले की आपण केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकलो होतो ते. देशपांडेसाहेबांच्या स्मृतीला माझीही आदरांजली.

In reply to by विसोबा खेचर

आनंद घारे 23/02/2009 - 16:59
नेमके हेच वाटत होते. आता तात्यांनी दुवा दिला आहे त्यावर सवडीने पाहता येईल. कै.देशपांडे यांना श्रद्धांजली. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

चित्रा 24/02/2009 - 01:41
डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांना आदराने श्रद्धांजली. काही कारणाने मी हे नाटक पहायला खूप उशीर झाला, तोवर नुसतेच ऐकले होते. आणि कसे असेल असे वाटे, पण जेव्हा पाहिले तेव्हा खूप आवडले. आता आठवणींना उजाळा देण्यास तात्यांचा दुवा कामी येईल. तात्यांचे दुव्याबद्दल आभार.

शशिकांत ओक 23/02/2009 - 13:56
प्रा. देशपांड्यांचा एकपात्री हातखंडा नाट्याविष्कार इतका तोंडात बसला होता की वऱ्हाड-कार आता स्व. झाले तरी व्हाया लंडन होऊनच गेले असावेत. विनम्र श्रद्धांजली span style="color: #000099;">शशिकांत

पक्या 23/02/2009 - 13:59
श्री देशपाड्यांना भावपूर्ण आदरांजली !!! खूप वर्षापूर्वी हे नाटक पाहिले होते. परत एकदा रंगमंचावर हे नाटक पहायची ईच्छा होती. पण योग आला नाही.

बबलु 23/02/2009 - 14:04
परवाच "वर्‍हाड" चा प्रयोग ऑनलाईन बघत होतो. एकट्या माणसाने असं हसत ठेवायचं म्हणजे कठीण खरंच. "वर्‍हाड" बसवतांना त्यांनी एकपात्रीतील काही अगदी innovative प्रकार जन्माला घातले. "वर्‍हाड"मधल्या अनेकानेक पार्टी लोकांचा जन्मदाता गेला (जॉनबाबासहित). "देशपांडे सरांना" भावपूर्ण श्रद्धांजली. ....बबलु

आपला अभिजित 23/02/2009 - 14:21
`वर्‍हाड'मधला एक विनोद फार आवडायचा. आधी नणंदेविषयी बरीच निंदानालस्ती करून झाल्यावर घरची बाई एकदम त्या येताना दिसल्यावर `अगं बाई, वन्सं' करून त्यांची वारेमाप स्तुती करायला लागते!

आपला अभिजित 23/02/2009 - 14:21
`वर्‍हाड'मधला एक विनोद फार आवडायचा. आधी नणंदेविषयी बरीच निंदानालस्ती करून झाल्यावर घरची बाई एकदम त्या येताना दिसल्यावर `अगं बाई, वन्सं' करून त्यांची वारेमाप स्तुती करायला लागते!

प्राची 23/02/2009 - 15:37
'व्हराड निघालंय लंडनला' दूरदर्शनवर पाहिले होते.पण प्रत्यक्षात आता ते कधीच पाहता येणार नाही :( डॉ लक्ष्मणराव देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

वाटाड्या... 23/02/2009 - 16:37
माझीही..त्यांच वर्‍हाड नक्कीच वैकुंठ देशी गेलं असेल. इतक्या लोकांना हसवुन हसवुन त्यांच जीणं हलकं करुन सोडण्यार्‍या व रोजनीशीतल्या कटकटींना विसरायला लावणार्‍या या अव्वल कलाकाराला भावपुर्ण श्रद्धांजली.. मुकुल...

In reply to by वाटाड्या...

भावपुर्ण आदरांजली मी माझे भाग्य समजतो की गेल्या वर्षी त्यांच्या कार्यक्रम मला प्रत्यक्ष पाहता आला छानसे वाचलेले विनायक पाचलग

शिवापा 23/02/2009 - 17:27
आयुष्यात मळभ आल्यानंतर व्हराड पहावे आणी फ्रेश व्हावे हा असा आयुष्याभराचा कार्यक्रम. किती वेळा पाहिले आठवत नाहि. लाखो लोकांना खदखदुन हसविणा-या आकाशाएवढ्या मोठ्या माणसाला सलाम!

चतुरंग 23/02/2009 - 18:09
ही हाळी आता रंगमंचावरुन पुन्हा ऐकू येणार नाही! रंगभूमीचं 'होल वावर इज अवर' म्हणणारा बबन्या ह्या वावराला पोरका करुन गेलाय. लक्ष्मणरावांचं जाणं मराठीसाठी, मराठी रंगभूमीसाठी, नाट्यकर्मींसाठी प्रचंड नुकसान आहे. देव आत्म्याला शांती देवो! (अवांतर - त्यांचा एकपात्री बघितल्यावर त्यातल्या जास्तीतजास्त व्यक्तिरेखांच्या बारकाव्यांसह तो घरी करायचा ह्याची चढाओढ असे. त्या एकपात्रीचा मनावर खोल ठसा उमटला होता इतका की कधीतरी जवळजवळ सगळे संवाद पाठ होते...) चतुरंग

In reply to by चतुरंग

टुकुल 23/02/2009 - 22:37
जानराव, काशिनाआथ आणी बाप्पा यांची अप्रतीम संवाद्फेक प्रत्यक्षात नाही पाहु शकलो याची खंत वाटते... देव देशपांडे सरांच्या आत्म्याला शांती देवो!!! टुकुल

नीधप 23/02/2009 - 18:36
वर्‍हाडमधली अनेक वाक्ये, फ्रेजेस वाकप्रचार म्हणून रूढ झाले नंतर... होल वावर इज अवर हिक्कडं या! इत्यादी.. वाईट झालं. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

जयवी 23/02/2009 - 18:44
धक्कादायक !! आपल्याला आवडलेली माणसं कायम आपल्यातच रहावी असं वाटतं असतं आपल्याला. पण कधी ना कधी तरी विरह सहन करायलाच लागतो. तसाच हा ही विरह सहन करावा लागणार आहे. एकपात्री प्रयोगातून आपल्या अफाट अभिनयानं त्यांनी लोकांना अगदी मुग्ध करुन टाकलं. या महान रंगकर्मीला भावपूर्ण श्रद्धांजली !!

In reply to by जयवी

देशपांडे सर गेले हा एक धक्काच आहे. आपल्याला आवडलेली माणसं कायम आपल्यातच रहावी असं वाटतं असतं आपल्याला. अगदी खरे. आपला, (वर्‍हाडी) भास्कर

सुक्या 24/02/2009 - 05:17
बातमी वाचुन खुप वाईट वाटले. देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, 'व्हराड निघालंय लंडनला' ही अफलातून कलाकृती रंगभूमीवर आणणारे आणि गाजवणारे प्रा डॉ लक्ष्मणराव देशपांडे आज आपल्यात नाहीत. मिसळपाव परिवाराची लक्ष्मणरावांना भावपूर्ण आदरांजली...! -- तात्या अभ्यंकर.

मनाच्या कुपितले-पडदा पडताना

विनायक पाचलग ·

प्राची 28/01/2009 - 21:51
>>त्याला प्रेक्षकांना भेटणारा ईश्वर देखील दिसतो तो त्यांच्या खळाळत्या हास्यातून वा टपटप गळणाऱ्या आसवातून. अप्रतिम :) अवांतरः खरोखरच,२६ आणि २७ जानेवारीला झालेला सा रे ग म प (शुरा मी वंदिले) पंडित ह्र्दयनाथ मंगेशकरांनी एका वेगळ्याच उंचीवर नेला आणि त्याला जोड मिळाली ती वीरमाता,वीरपिता आणि वीरपत्नींनी साधलेल्या संवादाची.पंडित ह्र्दयनाथांकडून प्रत्येक गाण्याबद्दलची आठवण्,इतिहास ऐकणे हे आपले भाग्य होते,असे क्षण दुर्मिळ असतात. या कार्यक्रमाची सी डी निघण्याची आपली इच्छा लवकरात लवकर पूर्णत्त्वास येवो.

तपश्चर्या, ईश्वराशी संवाद,समाधी अवस्था, ईश्वरभेट ...... :O :O :O :O :O पहिला प्रयोग होताना असा समाधीचा अनुभव येणे म्हणजे अगायायाया... आमच्या डोळ्यांत टच्कन पाणीच आले.... हृदय फाटले. खळाळून हसू आले... काळजात चर्र झाले. वाचनरंगी रममाण होत ईश्वराशी संवाद सुरू झाला. समाधी अवस्था आली. ईश्वरभेट घडते की काय असं वाटायला लागलं. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

१.उपमांचा भडिमार टाळा २. छोटी का होईना नवीन माहिती द्या.... एखादा वेगळा किस्सा लिहा..... ३. लेखात जेन्युइनिटी असूद्या हो.... ( मला शंका आहे की तुम्हाला नाटकातला कलाकार ईश्वराशी संवाद करतो आणि समाधी अवस्थेत जातो , यावर विश्वास आहे)... उगीच शब्दाला शब्द जोडणं म्हणजे फार खोटंखोटं वाटतं हो ... या दहावीच्या निबंधाच्या शैलीतून बाहेर या एकदा... आता नाटक कसे तयार होते हे सार्‍यांनाच माहिती आहे.... त्यात तुमचे नुसते " हे म्हणजे जणू ते " " ते म्हणजे जणू हे" असल्या उपमांनी भरलेली वाक्ये वाचून फार त्रास होतो कारण नवीन माहिती शून्य.... मोठमोठे कलाकार म्हणतात की पहिले आठ दहा प्रयोग चाचपडण्यात जातात.... हे बरोबर आहे की नाही, ते नीट होईल की नाही, अमुक गोष्ट बॅकस्टेजवाले वेळेत करतील की नाही, लाईट नीट येइल की नाही वगैरे वगैरे शंभर गोष्टी डोक्यात असताना कसली आलीय समाधी आणि कसली आलीय ईश्वरभेट राव?? पूर्वी तुम्हाला सल्ला देणार्‍या गोगोल सरांची काही वाक्ये... काय आहे ना की विद्वत्ता असणे आणि उगाच मोठाले शब्द वापरुन त्याचा आव आणणे यात खूप फरक आहे. दुर्दैवाने आज काल असा प्रयत्न लोकांना लगेच कळतो........................................ .......... यावर तुम्ही लिहिले आहे की मी उपमांचा अनावश्यक वापर टाळणार आहे.... या लेखावरून तरी तसे वाटत नाही... असो.. तुमच्या वाटचालीला शुभेच्छा... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 29/01/2009 - 04:24
आईबाबांना माळ्यावरती सापडली. त्यावेळी मी गीतेतला ज्ञानमार्ग वगैरे गोष्टींनी भारावलो होतो. मग स्वतःच जीवनविषयक भाष्य वगैरे लिहिलेले आहे. साहित्यिक दृष्टीने खूपच निकृष्ट दर्जाचे, वैचारिक दृष्टीने बालिश असलेले, तरी पण मनापासून लिहिलेले प्रामाणिक मासले त्यात आहेत. काव्यालंकारांचा सोस त्या वयात खूप होता. मला वाटते स्नो-पावडर किती लावली तर भडक? हे कळायची सौंदर्यदृष्टी मुलींनाही थोड्या फसलेल्या प्रयोगांच्या नंतर येत असावी! मोठमोठाले शब्द आणि उपमा वापरून फसलेल्या प्रयोगांशिवाय ते अलंकार सुंदररीतीने चढवण्याचे कौशल्य कसे येईल? तुमचे आणि गोगोल सरांचे सर्व मुद्दे विनायकने लक्षात घ्यावे. घ्यावेच. (पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. माझी बाल-पौगंड-चोपडी आता बघितल्यानंतर मला तरी असे वाटते.)

In reply to by धनंजय

चित्रा 29/01/2009 - 06:01
पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. असेच म्हणते. मला माझे लहानपणचे लिखाण (डायरी, आणि काही लेख) आता वाचून खूप हसू येते. पण ते तेव्हा खरेच अगदी मनापासून लिहीले होते असेही जाणवते. मला विनायक यांचे लेखन आवडले. अकरावीत असताना मी असे विविध उद्योग (नाटकांना संगीत देणे तर दूरच!) केले नव्हते, त्यामुळे माझे अनुभवांचे क्षेत्र मर्यादित होते असे जाणवते. विनायकना पुढच्या लेखनासंबंधी शुभेच्छा.

In reply to by चित्रा

सहज 29/01/2009 - 06:19
भडकममास्तरांचे म्हणणे योग्यच आहे तरीही मा. विनायक यांनी हे त्यांना योग्य वाटते असेच लिहले आहे :-) पुढील लेखनात ते नक्की वरील सुचना अमंलात आणतील व गोगोलसर व भडकमकर मास्तरांना सुखद धक्का देतील याची खात्री वाटते. शाळेतले लेखन सोडाच,प्रेयसीला [आताची बायको] लिहलेली माझीच (बाळु )पत्रे पाहुन, मी तिला विचारले हे असे मी लिहले तरी तु कसे काय मला पसंद केलेस, तुला इतर कोणी मिळाले नाही का? ती देखील आयुष्यात सर्वात अवघड आव्हाने स्वीकारायचे ते वेडे वय होते, फसले म्हणून बोलुन घेते.

In reply to by सहज

अवलिया 29/01/2009 - 09:38
सहमत *वरिल सुचनांचा मला पण उपयोग होईल असे वाटते. * --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.

In reply to by अवलिया

छोटा डॉन 29/01/2009 - 09:47
मा. विनायक व इतर अनेक शिकाऊ अगर अनुनभवी लोकांनी भडकमकर मास्तर आणि धनंजयशेठ ह्यांचा सल्ला खरोखर मनापासुन अभ्यासावा. अतिशय सोप्या भाषेत ह्या लोकांनी "नक्की कसे असावे" ह्यासंबंधी मस्त लिहले आहे. इनफॅक्ट मी सुद्धा बर्‍याच गोष्टी मनात नोंदवुन ठेवल्यात आणि भविष्यात ह्या सल्ल्याचा सदुपयोग जरुर करीन ... अनुभवाचे बोल आहेत हे राजा, मनावर नक्की घेच. बाकी तुझे चांगले आहे ह्यात वाद नाही, पण जास्त अलंकारिक, उपमा वापरुन, अगम्य आणि अतर्क्य लिहण्याचा नादात वाचकांशी जवळीक हरवु नकोस हीच अपेक्षा. बाकी पुढील लेखनास शुभेच्छा ...! ( भोचकपणाबद्दल क्षमस्व व स्पष्ट बोलल्याबद्दल राग मानु नये ... :) ) ------ ( तुझ्यासारखाच शिकाऊ ) छोटा डॉन

In reply to by धनंजय

(पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. ) हो .. ते तसे बराच काळ स्वीकारलेही... या नाटकावरच्या लेखानंतर अगदीच राहवेना म्हणून लिहिले... "हीच ती आपली छान शैली" असा गैरसमज वाढीला लागू नये , ही प्रामाणिक इच्छा होती... अर्थात सल्ल्याचं काय करायचं हा सर्वस्वी लेखकाच्या मर्जीचा प्रश्न.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

चतुरंग 30/01/2009 - 01:08
लिखाणातला उपमाअलंकाराच्या सोसाचा आणि जीवनविषयक भाष्याचा साहित्यिक बोळा निघाला की पाणी वाहते होईल! ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 30/01/2009 - 03:09
पुलंनी गटणे कुणा खर्‍या व्यक्तीवरून ल्लिहिला किंवा नाही हे मला माहिती नाही. आणि पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. पण विनायकाचे लेखन वाचताना मात्र राहून राहून "हा गटण्याचा पुनर्जन्म" हेच वाटत आले आहे. माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कवटी 30/01/2009 - 14:15
पण विनायकाचे लेखन वाचताना मात्र राहून राहून "हा गटण्याचा पुनर्जन्म" हेच वाटत आले आहे. सहमत. माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. =)) =)) =)) कवटी http://www.misalpav.com/user/765

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

शंकरराव 30/01/2009 - 14:28
माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. + १ सहमत =)) =))

मिहिर 29/01/2009 - 23:16
भडकमकरांशी मी पूर्णपणे सहमत आहे. मला आधी तसेच वाटले होते, फक्त बोललो नव्हतो. अवांतरः सकाळमध्ये केवळ एकांगी आणि ibn लोकमत वरचे चांगले असे तुला वाटते का ? ब्राह्मण समाजाला आरक्षण नको हा संमेलनातील मुद्दा मला पटला. मात्र सकाळ अग्रलेखातील मते मला पटली. ब्राह्मण हितालाच प्राधान्य द्यावे आणि आंतरजातीय विवाह करू नयेत हे ठराव आगरकरांसारख्या समाजसुधारकांच्या मताशी फारकत घेणारे आहेत.

लेख मनापासून लिहिला आहे ते खूप आवडलं. बाकी मास्तर आणि धनंजय यांनी योग्य सल्ला दिला आहेच. नाटक, संगीत, पुस्तके.... व्वा.. वेगवेगळ्या प्रकाराने अनुभव ज्ञान वाढतंय ते महत्वाचं :)

नीधप 30/01/2009 - 13:48
मी लेख पूर्ण वाचू शकले नाही. उपमा, अलंकारिक भाषा, रूपके यातून नक्की काय म्हणायचंय ते सापडेनासं झालं आणि मी प्रतिक्रियांवर आले. भडकमकर मास्तर आणि धनंजय यांच्या प्रतिक्रिया मात्र नीट वाचल्या आणि पटल्या. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

खरतर मी कधीकधी बहकतो या विषयावर कारण ४८ साली ब्राम्हणाना उकळत्या गुळाच्या पाकात टाकताना बघीतलेय तुम्ही वयाच्या मानाने खुपच तरुण दिसता, संतुर लावता का? दुसरी काय जडी बुटी असेल तर, मिपावर शेअर करा, प्लीज.

In reply to by सखाराम_गटणे™

पूर्णविराम नसल्याने गोंधळ झाला बहुतेक... असे असावे वाक्य... .....बघीतलेय माझ्या पुर्वजानी . ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

खरतर आज मी हा लेख लिहिणार नव्हतो दुसरा लेख तयारही होता एक अजुन लेख ? #:S |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

आपणा सर्वाना माझा सादर प्रणाम प्रथम आपणा सरर्वांचे मनापासुन आभार यासाठी की आपण या पामराचे लिखाण न कंटाळता वाचता आणि त्यावर प्रतिक्रिया देता. आता काही महत्वाचे १. महत्वाचे म्हणजे सदरचे नाटक हे प्रायोगीक होते त्यामुळे याची एकुण दहा प्रयोग होतील की नाही हहीदेखील शंक आहे आता म्हणाल तर हे कल्पनाविस्तारात्मक लिखाण आहे आणि उपमांचा वापर करायचे /व्हायचे कारण असे की हा लेख एका वेगळ्या ट्रांस मध्ये लिहिलेला आहे ्आ लेख लिहिताना मी शाम मनोहरांचे वाचन ऐकुन आलो होतो साहजीकच त्यामुळे वेगळ्या विश्वात होतो आणि आपणाला माहित आहे की माझी मुळ प्रव्रुती उपमात्मक लिखाणाची आहे त्यामुळे हे जरा अतीच लिखाण झाले यापुढे आपणाला असे लिखाण वाचावयास लागणार नाही याचा नकी प्रयत्न करेन. आणि शैली बरी म्हणाल तर माझी कोणतीच शैली नाही ना माझ्याकडे अनुभवांचे गाठोडे आहे की वाचनाची शिदोरी त्यामुळे मनाला येइल तसे व ते लिहितो(मनाच्या कुपितले म्हटले आहे ते त्याचसाठी) बाकी नकी प्रयत्न करेन पण मला सहानभुती दाखवल्याबद्दल आभार आणि महत्वाचे म्हणजे येथुन पुढे माझा कोणताही लेख मला न विचारता उडवायचा अगदी कोणत्याही कराणासाठी मी एक चकार शब्द विचारणार नाही. २.आणि गटणे म्हणाल तर चांगले आहे की हो दीवस दीवसभर गेम खेळेत पडण्यापेक्षा वा वाया जाण्यापेक्षा गटणे झालेले काय वाईट( ही बोलणे सत्य असुन माझ्या संगणकावर एकही गेम नाही) ३.बाकी IBN चा विषय येथे नको कधीतरी त्यानाही सविस्तर फाडीन ब्राह्मण्मु द्याबद्दल खरडीचा वापर करावा ही नम्र विनंती पुन्हा एकदा असा बंडल लेख लिहिल्याबद्दल जाहीर माफी आपला (साधासुधा लेखक) विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

प्राची 28/01/2009 - 21:51
>>त्याला प्रेक्षकांना भेटणारा ईश्वर देखील दिसतो तो त्यांच्या खळाळत्या हास्यातून वा टपटप गळणाऱ्या आसवातून. अप्रतिम :) अवांतरः खरोखरच,२६ आणि २७ जानेवारीला झालेला सा रे ग म प (शुरा मी वंदिले) पंडित ह्र्दयनाथ मंगेशकरांनी एका वेगळ्याच उंचीवर नेला आणि त्याला जोड मिळाली ती वीरमाता,वीरपिता आणि वीरपत्नींनी साधलेल्या संवादाची.पंडित ह्र्दयनाथांकडून प्रत्येक गाण्याबद्दलची आठवण्,इतिहास ऐकणे हे आपले भाग्य होते,असे क्षण दुर्मिळ असतात. या कार्यक्रमाची सी डी निघण्याची आपली इच्छा लवकरात लवकर पूर्णत्त्वास येवो.

तपश्चर्या, ईश्वराशी संवाद,समाधी अवस्था, ईश्वरभेट ...... :O :O :O :O :O पहिला प्रयोग होताना असा समाधीचा अनुभव येणे म्हणजे अगायायाया... आमच्या डोळ्यांत टच्कन पाणीच आले.... हृदय फाटले. खळाळून हसू आले... काळजात चर्र झाले. वाचनरंगी रममाण होत ईश्वराशी संवाद सुरू झाला. समाधी अवस्था आली. ईश्वरभेट घडते की काय असं वाटायला लागलं. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

१.उपमांचा भडिमार टाळा २. छोटी का होईना नवीन माहिती द्या.... एखादा वेगळा किस्सा लिहा..... ३. लेखात जेन्युइनिटी असूद्या हो.... ( मला शंका आहे की तुम्हाला नाटकातला कलाकार ईश्वराशी संवाद करतो आणि समाधी अवस्थेत जातो , यावर विश्वास आहे)... उगीच शब्दाला शब्द जोडणं म्हणजे फार खोटंखोटं वाटतं हो ... या दहावीच्या निबंधाच्या शैलीतून बाहेर या एकदा... आता नाटक कसे तयार होते हे सार्‍यांनाच माहिती आहे.... त्यात तुमचे नुसते " हे म्हणजे जणू ते " " ते म्हणजे जणू हे" असल्या उपमांनी भरलेली वाक्ये वाचून फार त्रास होतो कारण नवीन माहिती शून्य.... मोठमोठे कलाकार म्हणतात की पहिले आठ दहा प्रयोग चाचपडण्यात जातात.... हे बरोबर आहे की नाही, ते नीट होईल की नाही, अमुक गोष्ट बॅकस्टेजवाले वेळेत करतील की नाही, लाईट नीट येइल की नाही वगैरे वगैरे शंभर गोष्टी डोक्यात असताना कसली आलीय समाधी आणि कसली आलीय ईश्वरभेट राव?? पूर्वी तुम्हाला सल्ला देणार्‍या गोगोल सरांची काही वाक्ये... काय आहे ना की विद्वत्ता असणे आणि उगाच मोठाले शब्द वापरुन त्याचा आव आणणे यात खूप फरक आहे. दुर्दैवाने आज काल असा प्रयत्न लोकांना लगेच कळतो........................................ .......... यावर तुम्ही लिहिले आहे की मी उपमांचा अनावश्यक वापर टाळणार आहे.... या लेखावरून तरी तसे वाटत नाही... असो.. तुमच्या वाटचालीला शुभेच्छा... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 29/01/2009 - 04:24
आईबाबांना माळ्यावरती सापडली. त्यावेळी मी गीतेतला ज्ञानमार्ग वगैरे गोष्टींनी भारावलो होतो. मग स्वतःच जीवनविषयक भाष्य वगैरे लिहिलेले आहे. साहित्यिक दृष्टीने खूपच निकृष्ट दर्जाचे, वैचारिक दृष्टीने बालिश असलेले, तरी पण मनापासून लिहिलेले प्रामाणिक मासले त्यात आहेत. काव्यालंकारांचा सोस त्या वयात खूप होता. मला वाटते स्नो-पावडर किती लावली तर भडक? हे कळायची सौंदर्यदृष्टी मुलींनाही थोड्या फसलेल्या प्रयोगांच्या नंतर येत असावी! मोठमोठाले शब्द आणि उपमा वापरून फसलेल्या प्रयोगांशिवाय ते अलंकार सुंदररीतीने चढवण्याचे कौशल्य कसे येईल? तुमचे आणि गोगोल सरांचे सर्व मुद्दे विनायकने लक्षात घ्यावे. घ्यावेच. (पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. माझी बाल-पौगंड-चोपडी आता बघितल्यानंतर मला तरी असे वाटते.)

In reply to by धनंजय

चित्रा 29/01/2009 - 06:01
पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. असेच म्हणते. मला माझे लहानपणचे लिखाण (डायरी, आणि काही लेख) आता वाचून खूप हसू येते. पण ते तेव्हा खरेच अगदी मनापासून लिहीले होते असेही जाणवते. मला विनायक यांचे लेखन आवडले. अकरावीत असताना मी असे विविध उद्योग (नाटकांना संगीत देणे तर दूरच!) केले नव्हते, त्यामुळे माझे अनुभवांचे क्षेत्र मर्यादित होते असे जाणवते. विनायकना पुढच्या लेखनासंबंधी शुभेच्छा.

In reply to by चित्रा

सहज 29/01/2009 - 06:19
भडकममास्तरांचे म्हणणे योग्यच आहे तरीही मा. विनायक यांनी हे त्यांना योग्य वाटते असेच लिहले आहे :-) पुढील लेखनात ते नक्की वरील सुचना अमंलात आणतील व गोगोलसर व भडकमकर मास्तरांना सुखद धक्का देतील याची खात्री वाटते. शाळेतले लेखन सोडाच,प्रेयसीला [आताची बायको] लिहलेली माझीच (बाळु )पत्रे पाहुन, मी तिला विचारले हे असे मी लिहले तरी तु कसे काय मला पसंद केलेस, तुला इतर कोणी मिळाले नाही का? ती देखील आयुष्यात सर्वात अवघड आव्हाने स्वीकारायचे ते वेडे वय होते, फसले म्हणून बोलुन घेते.

In reply to by सहज

अवलिया 29/01/2009 - 09:38
सहमत *वरिल सुचनांचा मला पण उपयोग होईल असे वाटते. * --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.

In reply to by अवलिया

छोटा डॉन 29/01/2009 - 09:47
मा. विनायक व इतर अनेक शिकाऊ अगर अनुनभवी लोकांनी भडकमकर मास्तर आणि धनंजयशेठ ह्यांचा सल्ला खरोखर मनापासुन अभ्यासावा. अतिशय सोप्या भाषेत ह्या लोकांनी "नक्की कसे असावे" ह्यासंबंधी मस्त लिहले आहे. इनफॅक्ट मी सुद्धा बर्‍याच गोष्टी मनात नोंदवुन ठेवल्यात आणि भविष्यात ह्या सल्ल्याचा सदुपयोग जरुर करीन ... अनुभवाचे बोल आहेत हे राजा, मनावर नक्की घेच. बाकी तुझे चांगले आहे ह्यात वाद नाही, पण जास्त अलंकारिक, उपमा वापरुन, अगम्य आणि अतर्क्य लिहण्याचा नादात वाचकांशी जवळीक हरवु नकोस हीच अपेक्षा. बाकी पुढील लेखनास शुभेच्छा ...! ( भोचकपणाबद्दल क्षमस्व व स्पष्ट बोलल्याबद्दल राग मानु नये ... :) ) ------ ( तुझ्यासारखाच शिकाऊ ) छोटा डॉन

In reply to by धनंजय

(पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. ) हो .. ते तसे बराच काळ स्वीकारलेही... या नाटकावरच्या लेखानंतर अगदीच राहवेना म्हणून लिहिले... "हीच ती आपली छान शैली" असा गैरसमज वाढीला लागू नये , ही प्रामाणिक इच्छा होती... अर्थात सल्ल्याचं काय करायचं हा सर्वस्वी लेखकाच्या मर्जीचा प्रश्न.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

चतुरंग 30/01/2009 - 01:08
लिखाणातला उपमाअलंकाराच्या सोसाचा आणि जीवनविषयक भाष्याचा साहित्यिक बोळा निघाला की पाणी वाहते होईल! ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 30/01/2009 - 03:09
पुलंनी गटणे कुणा खर्‍या व्यक्तीवरून ल्लिहिला किंवा नाही हे मला माहिती नाही. आणि पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. पण विनायकाचे लेखन वाचताना मात्र राहून राहून "हा गटण्याचा पुनर्जन्म" हेच वाटत आले आहे. माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कवटी 30/01/2009 - 14:15
पण विनायकाचे लेखन वाचताना मात्र राहून राहून "हा गटण्याचा पुनर्जन्म" हेच वाटत आले आहे. सहमत. माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. =)) =)) =)) कवटी http://www.misalpav.com/user/765

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

शंकरराव 30/01/2009 - 14:28
माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. + १ सहमत =)) =))

मिहिर 29/01/2009 - 23:16
भडकमकरांशी मी पूर्णपणे सहमत आहे. मला आधी तसेच वाटले होते, फक्त बोललो नव्हतो. अवांतरः सकाळमध्ये केवळ एकांगी आणि ibn लोकमत वरचे चांगले असे तुला वाटते का ? ब्राह्मण समाजाला आरक्षण नको हा संमेलनातील मुद्दा मला पटला. मात्र सकाळ अग्रलेखातील मते मला पटली. ब्राह्मण हितालाच प्राधान्य द्यावे आणि आंतरजातीय विवाह करू नयेत हे ठराव आगरकरांसारख्या समाजसुधारकांच्या मताशी फारकत घेणारे आहेत.

लेख मनापासून लिहिला आहे ते खूप आवडलं. बाकी मास्तर आणि धनंजय यांनी योग्य सल्ला दिला आहेच. नाटक, संगीत, पुस्तके.... व्वा.. वेगवेगळ्या प्रकाराने अनुभव ज्ञान वाढतंय ते महत्वाचं :)

नीधप 30/01/2009 - 13:48
मी लेख पूर्ण वाचू शकले नाही. उपमा, अलंकारिक भाषा, रूपके यातून नक्की काय म्हणायचंय ते सापडेनासं झालं आणि मी प्रतिक्रियांवर आले. भडकमकर मास्तर आणि धनंजय यांच्या प्रतिक्रिया मात्र नीट वाचल्या आणि पटल्या. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

खरतर मी कधीकधी बहकतो या विषयावर कारण ४८ साली ब्राम्हणाना उकळत्या गुळाच्या पाकात टाकताना बघीतलेय तुम्ही वयाच्या मानाने खुपच तरुण दिसता, संतुर लावता का? दुसरी काय जडी बुटी असेल तर, मिपावर शेअर करा, प्लीज.

In reply to by सखाराम_गटणे™

पूर्णविराम नसल्याने गोंधळ झाला बहुतेक... असे असावे वाक्य... .....बघीतलेय माझ्या पुर्वजानी . ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

खरतर आज मी हा लेख लिहिणार नव्हतो दुसरा लेख तयारही होता एक अजुन लेख ? #:S |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

आपणा सर्वाना माझा सादर प्रणाम प्रथम आपणा सरर्वांचे मनापासुन आभार यासाठी की आपण या पामराचे लिखाण न कंटाळता वाचता आणि त्यावर प्रतिक्रिया देता. आता काही महत्वाचे १. महत्वाचे म्हणजे सदरचे नाटक हे प्रायोगीक होते त्यामुळे याची एकुण दहा प्रयोग होतील की नाही हहीदेखील शंक आहे आता म्हणाल तर हे कल्पनाविस्तारात्मक लिखाण आहे आणि उपमांचा वापर करायचे /व्हायचे कारण असे की हा लेख एका वेगळ्या ट्रांस मध्ये लिहिलेला आहे ्आ लेख लिहिताना मी शाम मनोहरांचे वाचन ऐकुन आलो होतो साहजीकच त्यामुळे वेगळ्या विश्वात होतो आणि आपणाला माहित आहे की माझी मुळ प्रव्रुती उपमात्मक लिखाणाची आहे त्यामुळे हे जरा अतीच लिखाण झाले यापुढे आपणाला असे लिखाण वाचावयास लागणार नाही याचा नकी प्रयत्न करेन. आणि शैली बरी म्हणाल तर माझी कोणतीच शैली नाही ना माझ्याकडे अनुभवांचे गाठोडे आहे की वाचनाची शिदोरी त्यामुळे मनाला येइल तसे व ते लिहितो(मनाच्या कुपितले म्हटले आहे ते त्याचसाठी) बाकी नकी प्रयत्न करेन पण मला सहानभुती दाखवल्याबद्दल आभार आणि महत्वाचे म्हणजे येथुन पुढे माझा कोणताही लेख मला न विचारता उडवायचा अगदी कोणत्याही कराणासाठी मी एक चकार शब्द विचारणार नाही. २.आणि गटणे म्हणाल तर चांगले आहे की हो दीवस दीवसभर गेम खेळेत पडण्यापेक्षा वा वाया जाण्यापेक्षा गटणे झालेले काय वाईट( ही बोलणे सत्य असुन माझ्या संगणकावर एकही गेम नाही) ३.बाकी IBN चा विषय येथे नको कधीतरी त्यानाही सविस्तर फाडीन ब्राह्मण्मु द्याबद्दल खरडीचा वापर करावा ही नम्र विनंती पुन्हा एकदा असा बंडल लेख लिहिल्याबद्दल जाहीर माफी आपला (साधासुधा लेखक) विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
मनाच्या कुपीतले या सदरातला हा पाचवा लेख
पडदा पडताना !
पार्श्वसंगीत चालू ......... "चालत राहील हे युध्द विचारांचे..........." असं म्हणत सर्व कलाकार स्तब्ध. आवाज वाढत जातो आणि पडदा पडतो, एका प्रयोगाचा शेवट होतो. नाटक ............. मानवी मनाला थेट भिडणारे माध्यम ..... जशी मैफलीतील एखादी चीज काळीज चर्र करते. तसेच नाटकातला एखादा संवाद हृदय फाडून टाकतो. म्हणूनच जशी एखादी शास्त्रीय संगीताची मैफल संपताना सर्वांची समाधी लागते. तशीच अगदी तशीच समाधी एखादा अत्युत्तम प्रयोग संपल्यानंतर होते.

लालजी देसाईंचे (पु लंच्या रविवार सकाळ मधले गायक) निधन

मिसळपाव ·

विसोबा खेचर 14/01/2009 - 07:46
नारायणराव बालगंधर्वांची भक्ति आणि गायकी हे लालजींचे वैशिष्ठ्य..! मी एकदोनदा स्वतंत्र कार्यक्रमात लालजींचे गाणे ऐकले आहे. नारायणरावांची अनेक पदं लालजी खूप सुंदर गायचे. या गुणी कलाकाराला माझी विनम्र आदरांजली! आपला, (नारायणरावांचा प्रेमी) तात्या.

In reply to by विजुभाऊ

मिसळपाव 06/08/2020 - 20:58
हे एक बघा - https://www.youtube.com/watch?v=nYywfTx7UwA याआधी काही वर्षांपूर्वी सुद्धा मला तरी या व्यतिरिक्त काही सापडलं नव्हतं. (ट्रंक उघडून जुनंपानं बघत बसलाय? !!)

विसोबा खेचर 14/01/2009 - 07:46
नारायणराव बालगंधर्वांची भक्ति आणि गायकी हे लालजींचे वैशिष्ठ्य..! मी एकदोनदा स्वतंत्र कार्यक्रमात लालजींचे गाणे ऐकले आहे. नारायणरावांची अनेक पदं लालजी खूप सुंदर गायचे. या गुणी कलाकाराला माझी विनम्र आदरांजली! आपला, (नारायणरावांचा प्रेमी) तात्या.

In reply to by विजुभाऊ

मिसळपाव 06/08/2020 - 20:58
हे एक बघा - https://www.youtube.com/watch?v=nYywfTx7UwA याआधी काही वर्षांपूर्वी सुद्धा मला तरी या व्यतिरिक्त काही सापडलं नव्हतं. (ट्रंक उघडून जुनंपानं बघत बसलाय? !!)
मित्राकडून बातमी मिळाली की लालजी देसाई गेले. पु लंच्या 'रविवार सकाळ' मधे अतिशय बहारदार गाणं असायचं त्यांचं. थोड्याशा भीमसेनांच्या ढंगात ते 'उगीच का कांता' असं काही सुरेख रंगवतात की व्वा! श्रीकांत मोघेने थोडा वात्रटपणा केल्यावर लालजी, 'कांSSS ता SSSSSS' अशी नाजुक हरकत घेतात नी श्रीकांत मोघेंची 'अग आई ग' अशी दाद जाते !! कींवा 'धरणीSSSSS' म्हणून ठासून दाखवतानाचा आवेश, कानडी ढंगात गायला सुरूवात केल्यावर त्याच 'धरणीSSSSसंग'ला 'वा..वा..वा' अशी श्रीकांत मोघेंची मॅचिंग दाद.....छे.

दोन मराठी नाटक बद्दल....

शिशिर ·

शिशिर 14/12/2008 - 16:21
माफ करा शिर्षक चुकले. " दोन मराठी नाटकांबद्दल " असे असायला हवे.

शाल्मली 14/12/2008 - 16:49
वरील दोन नाटकांपैकी शू कुठे बोलायचे नाही हे नाटक आपली मराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथे त्या नाटकाच्या नावावर क्लिक करून आपल्याला ते नाटक पहाता येइल. --शाल्मली.

शिशिर 14/12/2008 - 16:21
माफ करा शिर्षक चुकले. " दोन मराठी नाटकांबद्दल " असे असायला हवे.

शाल्मली 14/12/2008 - 16:49
वरील दोन नाटकांपैकी शू कुठे बोलायचे नाही हे नाटक आपली मराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथे त्या नाटकाच्या नावावर क्लिक करून आपल्याला ते नाटक पहाता येइल. --शाल्मली.
मला खालील दोन मराठी नाटकांच्या C.D./Video Cassates कुठे मिळू शकतील. मि. पा च्या सदस्यांना माहिती असल्यास कृपया कळवावे. (१) शू कुठे बोलायचे नाही.---प्रशांत दामले, वंदना गुप्ते, कविता लाड आणि अरुण नलावडे. (२) मी तर बुवा अरधाच शहाणा.--- कलावंतांची नावे आठवत नाही... दोन्ही नाट़क सुरेख आहेत.

"ओळख ना पाळख"... जबरदस्त नाट्यानुभव... !!

भडकमकर मास्तर ·

विसुनाना 09/12/2008 - 18:14
त्यावर लोक अगदी खुर्चीतून उसळ्या मारून हसत होते
गेली काही (काही का? बरीच!) वर्षे अनेक विनोदी नाटके विनोदी नसून हास्यास्पद होती - तरीही ती चालली. 'यदा कदाचित'चे किती भ्रष्ट नमुने येऊन गेले आणि लोकांनी पाहिले ते आठवा. मराठीत मेलोड्रामाचा तर मेलो,मेलो! ड्रामा झाला. ऐतिहासिक नाटकातही 'जगदंब! जगदंब!' असा पुल्लिंगी जप करणारे शिवाजी महाराज पाहून प्रत्यक्ष जगदंबेलाही आपण 'अंबा'च आहोत का? असा प्रश्न पडला असेल. तरीही ती नाटके मराठी नाट्यसृष्टीत मैलाचे दगड ठरली. मास्तर, नाटकाची संहिता सुमार आहे सर्व लोकांना कळतेच असे तुम्हा-आम्हाला वाटते हो! दर्जेदार संहिता,दर्जेदार नाट्यलेखन म्हणजे काय? ते दाखवण्याची आता तुमच्याकडूनच काही अपेक्षा. :)

In reply to by विसुनाना

रामपुरी 09/12/2008 - 22:24
"यदाकदाचित" हेच मुळी एक अतिशय दर्जाहीन आणि तद्दन भिकार नाटक(?) होते आणि त्याचा परिणाम एवढाच झाला की त्या संतोष पवारने चेकाळून त्यापेक्षाही भिकार नाटके लिहिली. (चुकून यदाकदाचित पाहून पस्तावलेला)

In reply to by रामपुरी

छोटा डॉन 10/12/2008 - 08:51
"यदाकदाचित" हेच मुळी एक अतिशय दर्जाहीन आणि तद्दन भिकार नाटक(?) होते आणि त्याचा परिणाम एवढाच झाला की त्या संतोष पवारने चेकाळून त्यापेक्षाही भिकार नाटके लिहिली.
अगदी चोक्कस प्रतिसाद .... लै भिकार नाटक होते राव, त्यानंतर आलेली तर फक्त "जत्रेत" तमाशा आला नाही तर ऐनवेळी उभा करायच्या लायकेची ... काही पण म्हणा, मराठी रंगभुमीवर "संतोष पवार" व मराठी चित्रपटात "भरत जाधव" ह्यांना आवरायला हवे ... उगाच डोक्यात जाईल असा अभिनय किंवा जे असेल ते काम करतात ... मी तर म्हणेन ही लोकं सध्या चक्क वाट्टोळे करत आहेत दोन्ही क्षेत्रांचे .... बाकी मास्तरांचे परिक्षण नेहमीप्रमाणे भारी ....! आपला सध्या "प्रशांत दामले" यांच्यावरही विश्वास राहिला नाही ... "अंगविक्षेप, पाचकळपणा,अचाट / अश्लिल शाब्दिक कोट्या, ओढुन ताणुन केलेला विनोद, उगाच चेहर्‍याचे भजे करणे" ह्याला कमीत कमी मी तरी "अभिनय" म्हणु शकत नाही. क्षमस्व ...! छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

आपला अभिजित 10/12/2008 - 09:27
माझ्या मते अतिशय उत्क्रुष्ट दर्जाचे विडंबनात्मक लोकनाट्य होते. संतोष पवारच्या उत्तम कामगिरीपैकी एक. त्यातले विनोद आणि कोट्या म्हणजे तर अशक्य पातळीवरच्या होत्या. मी सात वेळा पाहिले. अर्थात, काहींना त्याचा फॉर्मच आवडला नाही. पण संतोष पवार, केदार शिंदे मंडळींनी `कारकुनी' विनोदाच्या छापातून मराठी नाटकांना बाहेर काढले, हे मान्य करावे लागेल. यदा-कदाचित भाग २, यदा यदा हि अधर्मस्य, आम्ही पाचपुते, ही मात्र अतिशय टुकार नाटके. संतोष पवार काही उत्तम विनोदी लेखक नाही. पण तो खूप प्रयोगशील, हुशार, वेगवान दिग्दर्शक आहे. तुम्ही `स्वभावाला औषध नाही', `ए भाऊ, डोकं नको खाऊ' पाहिल्येत काय?

In reply to by आपला अभिजित

आपला अभिजित 10/12/2008 - 09:31
`दिवसा तू रात्री मी'देखील असेच एक भिकार नाटक. पण अशी नाटके पाहतानाही प्रेक्षक खुर्चीतून उसळतात. सध्याच्या प्रेक्षकांची अभिरुची हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. अनेकदा येऊन गेलेल्या कथेवरचा `गोलमाल रिटर्न' पाहतानाही लोक पोट दुखेपर्यंत हसताना आणि नवेच काहितरी पाहिल्यासारखे भारावून गेलेलेही मी याच डोळ्यांनी पाहिलेत. असो. भडकमकर मास्तरांचे यावर मत ऐकायला आवडेल.

In reply to by आपला अभिजित

टायगर 10/12/2008 - 09:54
भारावून गेलेलेही मी याच डोळ्यांनी पाहिलेत. आणखी कोणत्या डोळ्यांनी पाहता येते. आपणाला चार किंवा आठ डोळे आहेत वाटते. शब्दप्रयोग खटकला. आपल्या सारख्या शब्दप्रभुंनी (?) अशी चूक करावी. अरेरे दुसऱ्यांच्या चुका काढता काढता, माणूस स्वत:कडे (चुकांकडे) पाहण्यास कसा विसरतो, याचे उत्तम उदाहरण

In reply to by टायगर

विसोबा खेचर 11/12/2008 - 11:10
आणखी कोणत्या डोळ्यांनी पाहता येते. असे म्हणायची पद्धत आहे. याची देहि याची डोळा... यावरूनच ते रूढ झालेले आहे.. आपणाला चार किंवा आठ डोळे आहेत वाटते. शब्दप्रयोग खटकला. कृपया आपले भाषिक ज्ञान वाढवा म्हणजे विविध शब्दप्रयोग, म्हणी यांचा परिचय होऊन आपल्याला मराठी भाषेतले साधे, सोपे व रूढ शब्दप्रयोग खटकणार नाहीत..! आपल्या सारख्या शब्दप्रभुंनी (?) अशी चूक करावी. अरेरे दुसऱ्यांच्या चुका काढता काढता, माणूस स्वत:कडे (चुकांकडे) पाहण्यास कसा विसरतो, याचे उत्तम उदाहरण वरील वाक्यात विनाकारण वैयक्तिक शेरेबाजी दिसते आहे. कृपया तसे करू नये अशी आपल्याला समज देण्यात येत आहे.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टायगर 11/12/2008 - 15:37
http://www.misalpav.com/node/5032 यावर उत्तर वैयक्तिक शेरेबाजीचा प्रश्‍नच नाही तात्या. कारण माझी आणि लेखकाची ओळखच नाही. त्यांचे पुष्कळ लिखाण वाचले आहे. त्यामुळेच त्यांना शब्दप्रभू म्हटले आहे. अगदी निर्मळ मनाने काही शेरेबाजी केली, तर त्यात राग येण्याचे कारण नाही. खेळकरपणे ती स्वीकारायलाच हवी, असे मला वाटते. तसेच मला आपण भाषिक ज्ञान वाढविण्याविषयी सांगावे, अशी काही परिस्थिती नाही. आणि "समज देणे' वगैरे शब्द माझ्या देहयष्टीला पेलणारे नाहीत. ही तर दादागिरी, असे मला वाटते. काहीच मत नोंदवायचे नसेल, तर आपण आपले सदस्यत्व रद्द करा, असा संदेश पाठवून द्या ना....

In reply to by आपला अभिजित

छोटा डॉन 10/12/2008 - 09:56
>>अनेकदा येऊन गेलेल्या कथेवरचा `गोलमाल रिटर्न' पाहतानाही लोक पोट दुखेपर्यंत हसताना आणि नवेच काहितरी पाहिल्यासारखे भारावून गेलेलेही मी याच डोळ्यांनी पाहिलेत. =)) =)) अगदी खरे, मुळात "गोलमाल" हाच भंगार होता , रिटर्नने त्यापुढची खालची पातळी गाठली ... प्रेक्षकांची "अभिरुची व आवड" हा आता खरच चर्चेचा व अभ्यासाचा विषय झालेला आहे... :( छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by आपला अभिजित

यदा कदाचित पहिल्यांदा आले तेव्हा त्याचे साप्ताहिक सकाळमध्ये माधव वझे यांनी केलेले परीक्षण वाचले होते ... त्यांनी त्याबद्दल बरेच बरे उद्गार काढले होते त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली होती... ...... या नाटकाच्या फॉर्ममबद्दल पूर्वीपासूनच कल्पना होती आणि अपेक्षा अति नव्हत्या त्यामुळे पहिला प्रयोग मी अत्यंत मोजक्या शंभर दीडशे लोकांबरोबर पाहिला , आणि तो खूप आवडला... त्यातले कित्येक विचित्र वाटणारे शब्द, गंमतीदार कॉमेंट्स मित्रांच्यात बराच काळ वापरत होतो हे आठवते.... महाभारतात गांधीजी आणि कृष्णाचं शेवटचं आर्ग्युमेंटसुद्धा उत्तम वाटले होते... ( याच आर्ग्युमेंटला एका लेखन कार्यशाळेत परेश मोकाशीने खच्चून शिव्या घातल्या होत्या... "कृष्णाला युद्धखोर दाखवणार्‍या या लेखकाला कृष्णाने शांततेचे सर्व प्रयत्न संपल्यावरच युद्धाचा मार्ग सांगितला होता , हे लेखकाला समजू नये? " असा परेशचा मुद्दा होता... असो, तेव्हा बघताना असं काही जाणवलं नाही हे खरं...) शिवाय सत्याचा शेवटीच विजय का होतो? असा प्रश्न आणि कालचक्राचे या विंगेतून त्या विंगेत जाणे हे प्रकार लै इन्ट्रेष्टिंग होते... नंतर हेच नाटक पुन्हा एका गणेशोत्सवात आयोजित केलेले मोफत पाहिले.... बरे वाटले होते..... नंतर सहा महिन्यांनी आमच्या नाटक मित्र मंडळाला घेऊन मी पुन्हा गेलो , तिकिट काढून.... एव्हाना नाटक चालायला लागलेले होते.....कलाकार मंडळी ष्टार व्हायला लागली होती.... तिकिटाचे दर खच्चून वाढले होते....लवकर हाउसफुल्ल होऊन तिकिटे मिळेनाशी व्हायला लागली होती... या वेळी नाटकात भलताच फरक वाटला.... मुख्य लोक सोडले तर कलाकार पुष्कळ बदललेले होते... नाटक चालू होते पण कलाकारांचे मन नाटकात नव्हते...ज्यांचे संवाद त्या क्षणी चालू नाहीत असे साईडचे कलाकार नाटक चालू असताना आपापसात खाणाखुणा करणे, नेत्रपल्लवी करणे, उगीच हसणे, संगीत संयोजन करणार्‍या आणि समोर बसलेल्या ढोलकीवाल्याकडे वगैरे बघून बोलणे असले पुष्कळ प्रकार चालू होते..हसू आवरत नाही म्हणून पाठ करून काही कलाकार हसत होते.. ते पाहून शिसारी आली.... माझ्या बरोबर आलेल्या मित्रमंडळाने नाटकाला तर शिव्या घातल्याच पण मलाही घातल्या... आजूबाजूला असेच लोक प्रचंड हसत होते , हजार बाराशे प्रेक्षक एन्जॉय करत होते आणि मी मोजक्याच लोकांबरोबर पाहिलेला सिन्सियर प्रयोग आठवून अजून व्यथित होत होतो... कमी वयात कमी काळात जास्त प्रसिद्धी मिळाली की ती डोक्यात जाते आणि कलाकार असे वर्तन करतात असे मला वाटते... दिवसाला तीन तीन प्रयोगांच्या पाट्या टाकणारे कलाकार होते ते... .... कलाकार प्रेक्षकांना गृहित धरायला लागले की संपले ..... तुमची कला कशी का असेना , कितीही महान असेल माझ्या दृष्टीने ती सिन्सियरली सादर करणे आवश्यक आहे....( तेव्हा ठरवले की किमान तिकिट काढून तरी आता पवारांचे नाटक काही पहायचे नाही ... त्यानंतर एकदा गणेशोत्सवात आयोजित एक पवारांचे दुसरे मोफत नाटक पाहिले ...नाव आठवत नाही, त्यात सगळे तसेच्..भारत पाक संबंध,आग्रा समिट २००२ वर भाष्य...मुशर्रफचे केरिकेचर होते .. तो कलाकार उड्या मारत होता बगैरे....जोकला जोक जोडून केलेले नाटक... सुमार लेखन.. आवडले नाही) पण तरीही अभिजितचे म्हणणे मला पटते... संतोष पवार हा लेखक म्हणून भारी नसेल पण दिग्दर्शक म्हणून मला आवडतो... ( ती तिचा दादला आणि मधला या नाटकाच्या एका टीव्ही कार्यक्रमातला एक सीन मला लै भारी वाटला होता... ते नाटक बघायला जावे असे वाटले होते पण अजून पाहिले नाही...) काँट्ररी टु पॉप्युलर बिलीफ मी पवारांचे आणि यदाकदाचितचे कौतुक करतोय याची मला कल्पना आहे, पण ही माझी सिन्सियर मते आहेत...त्याने नाटकाला एक वेगळेपणा आणला पण लेखक म्हणून तो मात्र त्याच्त्याच प्रकारात अडकलेला आहे , असे वातते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

आपला अभिजित 11/12/2008 - 10:08
तुमचे म्हणणे पटले. तुम्हाला बरीच आवड दिसते नाटकांची. `ती तिचा दादला आणि मधला' मी मूळ संचात पाहिले. नंतर विजय कदमने ते नाटक सोडले. पण विजय चव्हाण आणि संतोष पवार धमाल करायचे. संतोष उत्तम विनोदी अभिनेताही आहे. त्याचा टायमिंग सेन्स जबरदस्त आहे. त्या नाटकात तो म्हणायचा, `च्यायला, लोक महिना-महिना आंघोळ न करता कसे राहतात, कुणास ठाऊक! मला तर १५ दिवसांतच खाज सुटायला लागते.' `लगे रहो राजाभाई'ही बरे होते. पण त्याच फॉर्ममधले आणि तेच तेच. त्यातही सूत्रधार म्हणून संतोष पवार धमाल करायचा. त्याच्या बाणकोटी भाषेच्या स्टाईलमध्ये एक दासी म्हणायची...`नंगा महाराज. नंगा!' (नको महाराज, नको!) त्यावर संतोष त्या राजाकडे विचित्र नजरेने बघून म्हणायचा, `नंगा' महाराज??? असो. `माझा बाप डोक्याला ताप' बघायला मिळाले नाही. तसेच, `पती माझे छत्रीपती'देखील. बघू..

In reply to by आपला अभिजित

छोटा डॉन 10/12/2008 - 09:50
अभिजीतदा, बर्‍यापैकी माझ्या मनात असलेली वाक्ये जशीच्या तशी उतरली आहेत तुझ्या प्रतिसादातुन. माझ्याकडे "सहमत" म्हणण्याखेरीज दुसरा पर्याय नाही... >> काहींना त्याचा फॉर्मच आवडला नाही. एक्झॅक्टली ... माझे मत ह्यामुलेच खराब आहे, का ते माहित नाही पण मला त्याचा फॉर्म / पॅटर्न आवडला नाही ...
पण संतोष पवार, केदार शिंदे मंडळींनी `कारकुनी' विनोदाच्या छापातून मराठी नाटकांना बाहेर काढले, हे मान्य करावे लागेल.
+१, ह्याबाबतीत मी बर्‍यापैकी सहमत ... संतोष आणि केदार ह्यांचे इतर काही प्रकार सोडले तर "साच्याबाहेरचे प्रयोग" ह्यातले यश मान्य करतोच मी ... त्यांचे काही समारंभातले "प्रयोग" सुद्धा मस्तच होते, उदा : पुरस्कार सोगळे वगैरे ... इनफॅक्ट केदारच्या "घडलयं बिघडलयं" ह्याचा तर मी डॅम फॅन आहे .... त्यातल्या टीका / कोट्यांची लेव्हल अक्षरशः अत्युच्चच म्हणावी लागेल ...
यदा-कदाचित भाग २, यदा यदा हि अधर्मस्य, आम्ही पाचपुते, ही मात्र अतिशय टुकार नाटके.
यु सेड इट ...! "यदा यदा" तर मी अक्षरशः भंगार-पत्रा-लोखंड ह्या कॅटॅगिरीचे मानतो ... "स्वभावाल औषध नाही" बद्दल ऐकले आहे, अजुन पाहिले नाही. आता नक्की पाहिन जिकडे मिलेल तिकडे ... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

आपला अभिजित 09/12/2008 - 18:26
अजून बघण्याचा योग आलेला नाही. (म्हणजे, पाहावेसे वाटलेले नाही.) पण वाईट असल्याचे आधीच समजले होते. प्रशांत दामले यांनी फार काही दर्जेदार नाटके हल्लीच्या काळात केलेली नाहीत. मी पाहिलेले त्यांचे शेवटचे बरे नाटक म्हणजे, गेला माधव कुणीकडे. हो....एका लग्नाची गोष्ट' चांगले होते. निदान करमणूक या पातळीवर तरी. `जादू तेरी नजर'ही वाईट होते, असे कळले. पाहायला मिळाले नाही अजून. सीडीवर बघेन आता.

In reply to by आपला अभिजित

याच्या तुलनेत जादू तेरी नजर म्हणजे मास्टरपीस म्हटले पाहिजे :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आपला अभिजित 09/12/2008 - 18:37
स्वत:च्या पैशाने बघेनच. वाईट असे कुणी सांगितले, की आम्ही आधी धावतो! पण अर्थातच, १५० रुपयांचे तिकीट काढणार नाही. ८० रुपयांचे मिळाले, तर बघू! (अवांतर : `सही रे सही' मी पहिल्या प्रयोगाला ३० रुपयांत खालच्या शेवटच्या रांगेतून पाहिले होते. गेले ते दिवस!)

लिखाळ 09/12/2008 - 22:46
छान परिक्षण.. नेटावर नाटक आले तरच पाहीन.. तसेही नेटावर आले तरच पाहायला मिळेल. प्रेक्षक खुर्चीतून उसळ्या मारुन हसत होते ना ! मग झाले तर.. अभिरुचीच्या अनेक वर्गातल्या कुठल्यातली वर्गाला हे नाटक आनंद देत आहे ना.. मग ते चालेल की.. :) -- लिखाळ.

नंदन 10/12/2008 - 01:06
आवडले. खाकी लोकरीचा गुंडा आणि दिलेली उदाहरणे मस्तच. >>> एकाच वेळी भलतीच ऍरोगंट आणि विनोदी वाटली -- कमीत कमी इथे तरी डबल जानराचे ओझे पेलता आले म्हणायचे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रेक्षक मूर्ख नसतात .... हे खरे असले तरी, पण हे सगळे पाकीटाला भोक पडल्या नंतर समजते. असाच रिव्ह्यु आपच्या नजरेत आला आहे. ह घे णे

खरेच, ती लोकरीच्या गुंड्याची उपमा फार आवडली. प्रशांत दामलेंचा उत्स्फूर्तपणा आणि लोभसवाणेपणा - दोन्ही अक्षरशः डोळ्यांसमोर आले. सुरेख परीक्षण. प्रशांत दामलेंना कुठेसे कुणीतरी विचारले होते, की याच प्रकारच्या भूमिका करून तुम्ही एका साच्यात अडकणार नाही का? त्यावर त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले होते - मी एकसाची भूमिका करत नाही. मी विनोदी भूमिकांमधे स्पेशलायझेशन करतो... तेव्हा ते उत्तर वेगळे वाटले होते आणि प्रशांत दामलेंबद्दल अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. पण त्यांनी विनोदी भूमिंकामधे फार काही वेगळे - ज्याला 'स्पेशलायझेशन' म्हणावे असे सुरेख - केलेले दिसत नाही. मास्तर, तुमचे काय मत?

दामले स्टेजवर धमाल करतात... त्यांची बरीचशी नाटकं पाहिली आहेत... मोरूची मावशी,ब्रह्मचारी,गेला माधव कुणीकडे, चार दिवस प्रेमाचे,एका लग्नाची गोष्ट,पाहुणा,प्रियतमा, श्श्शू...कुठे बोलायचे नाही,जादू तेरी नजर.... म्हणजे राहिली फक्त लग्नाची बेडी, टूरटूर आणि मिसळ्पाव नावाचे काहीतरी हिन्दी इन्ग्रजी प्रकरण आहे ते... यातली बरीचशी नाटके आवडलीच आहेत.... ... एक गोष्ट सांगावी लागेल की हा माणूस स्टेजवर / टीव्हीवरही आला की छान वाटतं... काहींचं व्यक्तिमत्त्वच लोभसवाणं असतं, त्यातला तो आहे...... त्या खवैय्या कार्यक्रमात तो त्या पदार्थाची चव घतो शेवटी आणि काही निरर्थक बडबड करतो ती ऐकायलाही फार मजा येते... पण त्यांनी विनोदी भूमिंकामधे फार काही वेगळे - ज्याला 'स्पेशलायझेशन' म्हणावे असे सुरेख - केलेले दिसत नाही. हे मेघनाचे म्हणणे पटते... विनोदी भूमिकांमध्ये त्याने काही अधिकाधिक वेगळे केले आहे का? जवळजवळ सगळ्याच तशाच भूमिका... 'पाहुणा'मधली भूमिका थोडी वेगळी होती...अर्थात पाहुणा विनोदी नव्हतेच... आणि चार दिवस प्रेमाचे मधला शेवटचा प्रसंग उत्तम.... बाकी सर्व भूमिका या नाटकातून काढून त्या नाटकात घुसवल्या तरी फारसा फरक पडणार नाही.... या अर्थाने मग स्पेशलायझेशन उरते ते काय? ... याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनीच एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे " ओळख ना पाळख करण्याचे कारण म्हणजे मी इन्स्पेक्टर कधी केला नव्हता"... म्हणजे एक वेगळी भूमिका म्हणून इन्स्पेक्टर केला ... पण हा इन्स्पेक्टर स्वभावानं तोच इतर नाटकांसारखाच आहे... मग नुसतं पात्र आणि पोषाख बदलून काय होणार? म्हणजे खाकी कपडे घातलेला प्रशांत दामलेच ना तो ? अर्थात हे सारे त्याला समजत असणारच पण आता व्यवसाय म्हणून वेगळ्या भूमिका करायची रिस्क कितपत घ्यायची ते ठरवणे हा ज्याचा त्याचा प्रश्न.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

लिखाळ 11/12/2008 - 17:29
>> आणि चार दिवस प्रेमाचे मधला शेवटचा प्रसंग उत्तम.... चार दिवस प्रेमाचे नाटक मला फार आवडले होते.. सर्व प्रवेश मस्त मजेदार होते. शेवटचा प्रसंगात म्हातारा-म्हातारी 'सुखाने' राहात आहेत असे काही होते ते आठवते. तो प्रसंग गंभीर होता. आणि नाटकातल्या विनोदाचा मूड तो प्रसंग बघितल्यावर निवळला. विनोदी नाटकाला अशी गंभीर-कारुण्याची किनार कशासाठी? ('हसता हसता डोळ्याच्या कडा ओल्या' हे कशासाठी ते समजत नाही.) -- लिखाळ.

विसुनाना 09/12/2008 - 18:14
त्यावर लोक अगदी खुर्चीतून उसळ्या मारून हसत होते
गेली काही (काही का? बरीच!) वर्षे अनेक विनोदी नाटके विनोदी नसून हास्यास्पद होती - तरीही ती चालली. 'यदा कदाचित'चे किती भ्रष्ट नमुने येऊन गेले आणि लोकांनी पाहिले ते आठवा. मराठीत मेलोड्रामाचा तर मेलो,मेलो! ड्रामा झाला. ऐतिहासिक नाटकातही 'जगदंब! जगदंब!' असा पुल्लिंगी जप करणारे शिवाजी महाराज पाहून प्रत्यक्ष जगदंबेलाही आपण 'अंबा'च आहोत का? असा प्रश्न पडला असेल. तरीही ती नाटके मराठी नाट्यसृष्टीत मैलाचे दगड ठरली. मास्तर, नाटकाची संहिता सुमार आहे सर्व लोकांना कळतेच असे तुम्हा-आम्हाला वाटते हो! दर्जेदार संहिता,दर्जेदार नाट्यलेखन म्हणजे काय? ते दाखवण्याची आता तुमच्याकडूनच काही अपेक्षा. :)

In reply to by विसुनाना

रामपुरी 09/12/2008 - 22:24
"यदाकदाचित" हेच मुळी एक अतिशय दर्जाहीन आणि तद्दन भिकार नाटक(?) होते आणि त्याचा परिणाम एवढाच झाला की त्या संतोष पवारने चेकाळून त्यापेक्षाही भिकार नाटके लिहिली. (चुकून यदाकदाचित पाहून पस्तावलेला)

In reply to by रामपुरी

छोटा डॉन 10/12/2008 - 08:51
"यदाकदाचित" हेच मुळी एक अतिशय दर्जाहीन आणि तद्दन भिकार नाटक(?) होते आणि त्याचा परिणाम एवढाच झाला की त्या संतोष पवारने चेकाळून त्यापेक्षाही भिकार नाटके लिहिली.
अगदी चोक्कस प्रतिसाद .... लै भिकार नाटक होते राव, त्यानंतर आलेली तर फक्त "जत्रेत" तमाशा आला नाही तर ऐनवेळी उभा करायच्या लायकेची ... काही पण म्हणा, मराठी रंगभुमीवर "संतोष पवार" व मराठी चित्रपटात "भरत जाधव" ह्यांना आवरायला हवे ... उगाच डोक्यात जाईल असा अभिनय किंवा जे असेल ते काम करतात ... मी तर म्हणेन ही लोकं सध्या चक्क वाट्टोळे करत आहेत दोन्ही क्षेत्रांचे .... बाकी मास्तरांचे परिक्षण नेहमीप्रमाणे भारी ....! आपला सध्या "प्रशांत दामले" यांच्यावरही विश्वास राहिला नाही ... "अंगविक्षेप, पाचकळपणा,अचाट / अश्लिल शाब्दिक कोट्या, ओढुन ताणुन केलेला विनोद, उगाच चेहर्‍याचे भजे करणे" ह्याला कमीत कमी मी तरी "अभिनय" म्हणु शकत नाही. क्षमस्व ...! छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

आपला अभिजित 10/12/2008 - 09:27
माझ्या मते अतिशय उत्क्रुष्ट दर्जाचे विडंबनात्मक लोकनाट्य होते. संतोष पवारच्या उत्तम कामगिरीपैकी एक. त्यातले विनोद आणि कोट्या म्हणजे तर अशक्य पातळीवरच्या होत्या. मी सात वेळा पाहिले. अर्थात, काहींना त्याचा फॉर्मच आवडला नाही. पण संतोष पवार, केदार शिंदे मंडळींनी `कारकुनी' विनोदाच्या छापातून मराठी नाटकांना बाहेर काढले, हे मान्य करावे लागेल. यदा-कदाचित भाग २, यदा यदा हि अधर्मस्य, आम्ही पाचपुते, ही मात्र अतिशय टुकार नाटके. संतोष पवार काही उत्तम विनोदी लेखक नाही. पण तो खूप प्रयोगशील, हुशार, वेगवान दिग्दर्शक आहे. तुम्ही `स्वभावाला औषध नाही', `ए भाऊ, डोकं नको खाऊ' पाहिल्येत काय?

In reply to by आपला अभिजित

आपला अभिजित 10/12/2008 - 09:31
`दिवसा तू रात्री मी'देखील असेच एक भिकार नाटक. पण अशी नाटके पाहतानाही प्रेक्षक खुर्चीतून उसळतात. सध्याच्या प्रेक्षकांची अभिरुची हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. अनेकदा येऊन गेलेल्या कथेवरचा `गोलमाल रिटर्न' पाहतानाही लोक पोट दुखेपर्यंत हसताना आणि नवेच काहितरी पाहिल्यासारखे भारावून गेलेलेही मी याच डोळ्यांनी पाहिलेत. असो. भडकमकर मास्तरांचे यावर मत ऐकायला आवडेल.

In reply to by आपला अभिजित

टायगर 10/12/2008 - 09:54
भारावून गेलेलेही मी याच डोळ्यांनी पाहिलेत. आणखी कोणत्या डोळ्यांनी पाहता येते. आपणाला चार किंवा आठ डोळे आहेत वाटते. शब्दप्रयोग खटकला. आपल्या सारख्या शब्दप्रभुंनी (?) अशी चूक करावी. अरेरे दुसऱ्यांच्या चुका काढता काढता, माणूस स्वत:कडे (चुकांकडे) पाहण्यास कसा विसरतो, याचे उत्तम उदाहरण

In reply to by टायगर

विसोबा खेचर 11/12/2008 - 11:10
आणखी कोणत्या डोळ्यांनी पाहता येते. असे म्हणायची पद्धत आहे. याची देहि याची डोळा... यावरूनच ते रूढ झालेले आहे.. आपणाला चार किंवा आठ डोळे आहेत वाटते. शब्दप्रयोग खटकला. कृपया आपले भाषिक ज्ञान वाढवा म्हणजे विविध शब्दप्रयोग, म्हणी यांचा परिचय होऊन आपल्याला मराठी भाषेतले साधे, सोपे व रूढ शब्दप्रयोग खटकणार नाहीत..! आपल्या सारख्या शब्दप्रभुंनी (?) अशी चूक करावी. अरेरे दुसऱ्यांच्या चुका काढता काढता, माणूस स्वत:कडे (चुकांकडे) पाहण्यास कसा विसरतो, याचे उत्तम उदाहरण वरील वाक्यात विनाकारण वैयक्तिक शेरेबाजी दिसते आहे. कृपया तसे करू नये अशी आपल्याला समज देण्यात येत आहे.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टायगर 11/12/2008 - 15:37
http://www.misalpav.com/node/5032 यावर उत्तर वैयक्तिक शेरेबाजीचा प्रश्‍नच नाही तात्या. कारण माझी आणि लेखकाची ओळखच नाही. त्यांचे पुष्कळ लिखाण वाचले आहे. त्यामुळेच त्यांना शब्दप्रभू म्हटले आहे. अगदी निर्मळ मनाने काही शेरेबाजी केली, तर त्यात राग येण्याचे कारण नाही. खेळकरपणे ती स्वीकारायलाच हवी, असे मला वाटते. तसेच मला आपण भाषिक ज्ञान वाढविण्याविषयी सांगावे, अशी काही परिस्थिती नाही. आणि "समज देणे' वगैरे शब्द माझ्या देहयष्टीला पेलणारे नाहीत. ही तर दादागिरी, असे मला वाटते. काहीच मत नोंदवायचे नसेल, तर आपण आपले सदस्यत्व रद्द करा, असा संदेश पाठवून द्या ना....

In reply to by आपला अभिजित

छोटा डॉन 10/12/2008 - 09:56
>>अनेकदा येऊन गेलेल्या कथेवरचा `गोलमाल रिटर्न' पाहतानाही लोक पोट दुखेपर्यंत हसताना आणि नवेच काहितरी पाहिल्यासारखे भारावून गेलेलेही मी याच डोळ्यांनी पाहिलेत. =)) =)) अगदी खरे, मुळात "गोलमाल" हाच भंगार होता , रिटर्नने त्यापुढची खालची पातळी गाठली ... प्रेक्षकांची "अभिरुची व आवड" हा आता खरच चर्चेचा व अभ्यासाचा विषय झालेला आहे... :( छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by आपला अभिजित

यदा कदाचित पहिल्यांदा आले तेव्हा त्याचे साप्ताहिक सकाळमध्ये माधव वझे यांनी केलेले परीक्षण वाचले होते ... त्यांनी त्याबद्दल बरेच बरे उद्गार काढले होते त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली होती... ...... या नाटकाच्या फॉर्ममबद्दल पूर्वीपासूनच कल्पना होती आणि अपेक्षा अति नव्हत्या त्यामुळे पहिला प्रयोग मी अत्यंत मोजक्या शंभर दीडशे लोकांबरोबर पाहिला , आणि तो खूप आवडला... त्यातले कित्येक विचित्र वाटणारे शब्द, गंमतीदार कॉमेंट्स मित्रांच्यात बराच काळ वापरत होतो हे आठवते.... महाभारतात गांधीजी आणि कृष्णाचं शेवटचं आर्ग्युमेंटसुद्धा उत्तम वाटले होते... ( याच आर्ग्युमेंटला एका लेखन कार्यशाळेत परेश मोकाशीने खच्चून शिव्या घातल्या होत्या... "कृष्णाला युद्धखोर दाखवणार्‍या या लेखकाला कृष्णाने शांततेचे सर्व प्रयत्न संपल्यावरच युद्धाचा मार्ग सांगितला होता , हे लेखकाला समजू नये? " असा परेशचा मुद्दा होता... असो, तेव्हा बघताना असं काही जाणवलं नाही हे खरं...) शिवाय सत्याचा शेवटीच विजय का होतो? असा प्रश्न आणि कालचक्राचे या विंगेतून त्या विंगेत जाणे हे प्रकार लै इन्ट्रेष्टिंग होते... नंतर हेच नाटक पुन्हा एका गणेशोत्सवात आयोजित केलेले मोफत पाहिले.... बरे वाटले होते..... नंतर सहा महिन्यांनी आमच्या नाटक मित्र मंडळाला घेऊन मी पुन्हा गेलो , तिकिट काढून.... एव्हाना नाटक चालायला लागलेले होते.....कलाकार मंडळी ष्टार व्हायला लागली होती.... तिकिटाचे दर खच्चून वाढले होते....लवकर हाउसफुल्ल होऊन तिकिटे मिळेनाशी व्हायला लागली होती... या वेळी नाटकात भलताच फरक वाटला.... मुख्य लोक सोडले तर कलाकार पुष्कळ बदललेले होते... नाटक चालू होते पण कलाकारांचे मन नाटकात नव्हते...ज्यांचे संवाद त्या क्षणी चालू नाहीत असे साईडचे कलाकार नाटक चालू असताना आपापसात खाणाखुणा करणे, नेत्रपल्लवी करणे, उगीच हसणे, संगीत संयोजन करणार्‍या आणि समोर बसलेल्या ढोलकीवाल्याकडे वगैरे बघून बोलणे असले पुष्कळ प्रकार चालू होते..हसू आवरत नाही म्हणून पाठ करून काही कलाकार हसत होते.. ते पाहून शिसारी आली.... माझ्या बरोबर आलेल्या मित्रमंडळाने नाटकाला तर शिव्या घातल्याच पण मलाही घातल्या... आजूबाजूला असेच लोक प्रचंड हसत होते , हजार बाराशे प्रेक्षक एन्जॉय करत होते आणि मी मोजक्याच लोकांबरोबर पाहिलेला सिन्सियर प्रयोग आठवून अजून व्यथित होत होतो... कमी वयात कमी काळात जास्त प्रसिद्धी मिळाली की ती डोक्यात जाते आणि कलाकार असे वर्तन करतात असे मला वाटते... दिवसाला तीन तीन प्रयोगांच्या पाट्या टाकणारे कलाकार होते ते... .... कलाकार प्रेक्षकांना गृहित धरायला लागले की संपले ..... तुमची कला कशी का असेना , कितीही महान असेल माझ्या दृष्टीने ती सिन्सियरली सादर करणे आवश्यक आहे....( तेव्हा ठरवले की किमान तिकिट काढून तरी आता पवारांचे नाटक काही पहायचे नाही ... त्यानंतर एकदा गणेशोत्सवात आयोजित एक पवारांचे दुसरे मोफत नाटक पाहिले ...नाव आठवत नाही, त्यात सगळे तसेच्..भारत पाक संबंध,आग्रा समिट २००२ वर भाष्य...मुशर्रफचे केरिकेचर होते .. तो कलाकार उड्या मारत होता बगैरे....जोकला जोक जोडून केलेले नाटक... सुमार लेखन.. आवडले नाही) पण तरीही अभिजितचे म्हणणे मला पटते... संतोष पवार हा लेखक म्हणून भारी नसेल पण दिग्दर्शक म्हणून मला आवडतो... ( ती तिचा दादला आणि मधला या नाटकाच्या एका टीव्ही कार्यक्रमातला एक सीन मला लै भारी वाटला होता... ते नाटक बघायला जावे असे वाटले होते पण अजून पाहिले नाही...) काँट्ररी टु पॉप्युलर बिलीफ मी पवारांचे आणि यदाकदाचितचे कौतुक करतोय याची मला कल्पना आहे, पण ही माझी सिन्सियर मते आहेत...त्याने नाटकाला एक वेगळेपणा आणला पण लेखक म्हणून तो मात्र त्याच्त्याच प्रकारात अडकलेला आहे , असे वातते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

आपला अभिजित 11/12/2008 - 10:08
तुमचे म्हणणे पटले. तुम्हाला बरीच आवड दिसते नाटकांची. `ती तिचा दादला आणि मधला' मी मूळ संचात पाहिले. नंतर विजय कदमने ते नाटक सोडले. पण विजय चव्हाण आणि संतोष पवार धमाल करायचे. संतोष उत्तम विनोदी अभिनेताही आहे. त्याचा टायमिंग सेन्स जबरदस्त आहे. त्या नाटकात तो म्हणायचा, `च्यायला, लोक महिना-महिना आंघोळ न करता कसे राहतात, कुणास ठाऊक! मला तर १५ दिवसांतच खाज सुटायला लागते.' `लगे रहो राजाभाई'ही बरे होते. पण त्याच फॉर्ममधले आणि तेच तेच. त्यातही सूत्रधार म्हणून संतोष पवार धमाल करायचा. त्याच्या बाणकोटी भाषेच्या स्टाईलमध्ये एक दासी म्हणायची...`नंगा महाराज. नंगा!' (नको महाराज, नको!) त्यावर संतोष त्या राजाकडे विचित्र नजरेने बघून म्हणायचा, `नंगा' महाराज??? असो. `माझा बाप डोक्याला ताप' बघायला मिळाले नाही. तसेच, `पती माझे छत्रीपती'देखील. बघू..

In reply to by आपला अभिजित

छोटा डॉन 10/12/2008 - 09:50
अभिजीतदा, बर्‍यापैकी माझ्या मनात असलेली वाक्ये जशीच्या तशी उतरली आहेत तुझ्या प्रतिसादातुन. माझ्याकडे "सहमत" म्हणण्याखेरीज दुसरा पर्याय नाही... >> काहींना त्याचा फॉर्मच आवडला नाही. एक्झॅक्टली ... माझे मत ह्यामुलेच खराब आहे, का ते माहित नाही पण मला त्याचा फॉर्म / पॅटर्न आवडला नाही ...
पण संतोष पवार, केदार शिंदे मंडळींनी `कारकुनी' विनोदाच्या छापातून मराठी नाटकांना बाहेर काढले, हे मान्य करावे लागेल.
+१, ह्याबाबतीत मी बर्‍यापैकी सहमत ... संतोष आणि केदार ह्यांचे इतर काही प्रकार सोडले तर "साच्याबाहेरचे प्रयोग" ह्यातले यश मान्य करतोच मी ... त्यांचे काही समारंभातले "प्रयोग" सुद्धा मस्तच होते, उदा : पुरस्कार सोगळे वगैरे ... इनफॅक्ट केदारच्या "घडलयं बिघडलयं" ह्याचा तर मी डॅम फॅन आहे .... त्यातल्या टीका / कोट्यांची लेव्हल अक्षरशः अत्युच्चच म्हणावी लागेल ...
यदा-कदाचित भाग २, यदा यदा हि अधर्मस्य, आम्ही पाचपुते, ही मात्र अतिशय टुकार नाटके.
यु सेड इट ...! "यदा यदा" तर मी अक्षरशः भंगार-पत्रा-लोखंड ह्या कॅटॅगिरीचे मानतो ... "स्वभावाल औषध नाही" बद्दल ऐकले आहे, अजुन पाहिले नाही. आता नक्की पाहिन जिकडे मिलेल तिकडे ... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

आपला अभिजित 09/12/2008 - 18:26
अजून बघण्याचा योग आलेला नाही. (म्हणजे, पाहावेसे वाटलेले नाही.) पण वाईट असल्याचे आधीच समजले होते. प्रशांत दामले यांनी फार काही दर्जेदार नाटके हल्लीच्या काळात केलेली नाहीत. मी पाहिलेले त्यांचे शेवटचे बरे नाटक म्हणजे, गेला माधव कुणीकडे. हो....एका लग्नाची गोष्ट' चांगले होते. निदान करमणूक या पातळीवर तरी. `जादू तेरी नजर'ही वाईट होते, असे कळले. पाहायला मिळाले नाही अजून. सीडीवर बघेन आता.

In reply to by आपला अभिजित

याच्या तुलनेत जादू तेरी नजर म्हणजे मास्टरपीस म्हटले पाहिजे :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आपला अभिजित 09/12/2008 - 18:37
स्वत:च्या पैशाने बघेनच. वाईट असे कुणी सांगितले, की आम्ही आधी धावतो! पण अर्थातच, १५० रुपयांचे तिकीट काढणार नाही. ८० रुपयांचे मिळाले, तर बघू! (अवांतर : `सही रे सही' मी पहिल्या प्रयोगाला ३० रुपयांत खालच्या शेवटच्या रांगेतून पाहिले होते. गेले ते दिवस!)

लिखाळ 09/12/2008 - 22:46
छान परिक्षण.. नेटावर नाटक आले तरच पाहीन.. तसेही नेटावर आले तरच पाहायला मिळेल. प्रेक्षक खुर्चीतून उसळ्या मारुन हसत होते ना ! मग झाले तर.. अभिरुचीच्या अनेक वर्गातल्या कुठल्यातली वर्गाला हे नाटक आनंद देत आहे ना.. मग ते चालेल की.. :) -- लिखाळ.

नंदन 10/12/2008 - 01:06
आवडले. खाकी लोकरीचा गुंडा आणि दिलेली उदाहरणे मस्तच. >>> एकाच वेळी भलतीच ऍरोगंट आणि विनोदी वाटली -- कमीत कमी इथे तरी डबल जानराचे ओझे पेलता आले म्हणायचे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रेक्षक मूर्ख नसतात .... हे खरे असले तरी, पण हे सगळे पाकीटाला भोक पडल्या नंतर समजते. असाच रिव्ह्यु आपच्या नजरेत आला आहे. ह घे णे

खरेच, ती लोकरीच्या गुंड्याची उपमा फार आवडली. प्रशांत दामलेंचा उत्स्फूर्तपणा आणि लोभसवाणेपणा - दोन्ही अक्षरशः डोळ्यांसमोर आले. सुरेख परीक्षण. प्रशांत दामलेंना कुठेसे कुणीतरी विचारले होते, की याच प्रकारच्या भूमिका करून तुम्ही एका साच्यात अडकणार नाही का? त्यावर त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले होते - मी एकसाची भूमिका करत नाही. मी विनोदी भूमिकांमधे स्पेशलायझेशन करतो... तेव्हा ते उत्तर वेगळे वाटले होते आणि प्रशांत दामलेंबद्दल अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. पण त्यांनी विनोदी भूमिंकामधे फार काही वेगळे - ज्याला 'स्पेशलायझेशन' म्हणावे असे सुरेख - केलेले दिसत नाही. मास्तर, तुमचे काय मत?

दामले स्टेजवर धमाल करतात... त्यांची बरीचशी नाटकं पाहिली आहेत... मोरूची मावशी,ब्रह्मचारी,गेला माधव कुणीकडे, चार दिवस प्रेमाचे,एका लग्नाची गोष्ट,पाहुणा,प्रियतमा, श्श्शू...कुठे बोलायचे नाही,जादू तेरी नजर.... म्हणजे राहिली फक्त लग्नाची बेडी, टूरटूर आणि मिसळ्पाव नावाचे काहीतरी हिन्दी इन्ग्रजी प्रकरण आहे ते... यातली बरीचशी नाटके आवडलीच आहेत.... ... एक गोष्ट सांगावी लागेल की हा माणूस स्टेजवर / टीव्हीवरही आला की छान वाटतं... काहींचं व्यक्तिमत्त्वच लोभसवाणं असतं, त्यातला तो आहे...... त्या खवैय्या कार्यक्रमात तो त्या पदार्थाची चव घतो शेवटी आणि काही निरर्थक बडबड करतो ती ऐकायलाही फार मजा येते... पण त्यांनी विनोदी भूमिंकामधे फार काही वेगळे - ज्याला 'स्पेशलायझेशन' म्हणावे असे सुरेख - केलेले दिसत नाही. हे मेघनाचे म्हणणे पटते... विनोदी भूमिकांमध्ये त्याने काही अधिकाधिक वेगळे केले आहे का? जवळजवळ सगळ्याच तशाच भूमिका... 'पाहुणा'मधली भूमिका थोडी वेगळी होती...अर्थात पाहुणा विनोदी नव्हतेच... आणि चार दिवस प्रेमाचे मधला शेवटचा प्रसंग उत्तम.... बाकी सर्व भूमिका या नाटकातून काढून त्या नाटकात घुसवल्या तरी फारसा फरक पडणार नाही.... या अर्थाने मग स्पेशलायझेशन उरते ते काय? ... याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनीच एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे " ओळख ना पाळख करण्याचे कारण म्हणजे मी इन्स्पेक्टर कधी केला नव्हता"... म्हणजे एक वेगळी भूमिका म्हणून इन्स्पेक्टर केला ... पण हा इन्स्पेक्टर स्वभावानं तोच इतर नाटकांसारखाच आहे... मग नुसतं पात्र आणि पोषाख बदलून काय होणार? म्हणजे खाकी कपडे घातलेला प्रशांत दामलेच ना तो ? अर्थात हे सारे त्याला समजत असणारच पण आता व्यवसाय म्हणून वेगळ्या भूमिका करायची रिस्क कितपत घ्यायची ते ठरवणे हा ज्याचा त्याचा प्रश्न.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

लिखाळ 11/12/2008 - 17:29
>> आणि चार दिवस प्रेमाचे मधला शेवटचा प्रसंग उत्तम.... चार दिवस प्रेमाचे नाटक मला फार आवडले होते.. सर्व प्रवेश मस्त मजेदार होते. शेवटचा प्रसंगात म्हातारा-म्हातारी 'सुखाने' राहात आहेत असे काही होते ते आठवते. तो प्रसंग गंभीर होता. आणि नाटकातल्या विनोदाचा मूड तो प्रसंग बघितल्यावर निवळला. विनोदी नाटकाला अशी गंभीर-कारुण्याची किनार कशासाठी? ('हसता हसता डोळ्याच्या कडा ओल्या' हे कशासाठी ते समजत नाही.) -- लिखाळ.
इतके दिवस आवडलेल्या नाटकांवर लिहिले. आता न आवडलेल्या नाटकाबद्दल लिहितो.. ओळख ना पाळख.. लेखक : सुरेश जयराम दिग्दर्शक : मंगेश कदम निमिर्ती : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या या नाटकाबद्दल उत्सुकता होती..."ओळख ना पाळख' या नाटकाचे महाराष्ट्रात एक हजार प्रयोग होणारच असं ते मुलाखतीत म्हणाले होते...होउदेत बापडे.... भारतातच काय जगभर होऊदेत...

"चैत्र"

मुक्तसुनीत ·

लिखाळ 20/11/2008 - 02:29
चैत्र या नव्या चांगल्या चित्रपटापदद्दल कळवलेत म्हणून आभार. चित्रपट लवकरच पहायला मिळेल अशी आशा असल्याने मधले वर्णन वाचले नाही. आपण आधीच तसे सूचित केल्याबद्दल आभार. चित्रपट पाहिला की येथे लिहिनच. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

आजानुकर्ण 22/11/2008 - 02:34
हा प्रतिसाद येथे देण्याचे कारण तो पहिल्या पानावर राहावा एवढेच आहे. लिखाळ यांच्या वरील प्रतिसादाशी त्याचा संबंध नाही. आपला, (क्षमस्व) आजानुकर्ण
आधी म्हण्टल्याप्रमाणे, कथालेखक म्हणून आपल्या संपूर्ण शक्तिनिशी लिहिण्याचा काळ अजून यायचा होता. त्या काळातली ही कथा.
ही कथा जीएंनी कधी लिहिली आहे याचा तपशील माझ्याकडे सध्या उपलब्ध नसला तरी, कुसुमगुंजा हा जीएंच्या शेवटच्या संग्रहांपैकी एक असावा. ह्या संग्रहाचे कामही पुरूषोत्तम धाक्रस आणि आप्पा परचुरे यांनी केलेले आहे. असे लिहिण्याचे कारण हे की त्यावेळी जीएंनी [बिघडलेल्या तब्येतीमुळे(?)] या कामात सहभाग घेतला नव्हता. या संग्रहाचे व त्यातील कथांचे उल्लेख जीएंच्या पत्रांमध्येही फारसे नाहीत (म्हणजे तो बराच नवीन आहे.) कुसुमगुंजानंतर मला वाटते हातकणंगलेकरांनी संपादित केलेला डोहकाळिमा - ज्यात कोणत्याही नव्या कथा नाहीत - आणि सोनपावले - ज्या कथा बहुधा जीए गेल्यानंतरच प्रकाशित करण्यात / करता आल्या, हे दोनच स्वतंत्र कथासंग्रह आहेत. (बिम्मची बखर आणि मुग्धाची रंगीत गोष्ट बद्दल काहीच आठवत नाही.) 'सोनपावले'मधील कथा ह्या जीएंच्या सुरूवातीच्या कथा म्हणता येतील, त्या तशा जाणवतातही. कुसुमगुंजातील कथा ह्या तशा संपूर्ण (किंवा शक्तिनिशी वगैरे) आहेत. त्यात कोणताही नवखेपणा जाणवत नाही. विशेषतः 'निरोप' आणि 'एक मित्र एक कथा 'यांचा ह्या संग्रहातील समावेश पाहिला असता जीएंनी फार नंतर लिहिलेल्या या कथा आहेत हे स्पष्ट समजून येते. आपला, (जीएप्रेमी) आजानुकर्ण धाक्रस चू.भू.दे.घे.

In reply to by आजानुकर्ण

मुक्तसुनीत 22/11/2008 - 02:36
"कुसुमगुंजा" हा शेवटी प्रसिद्ध झालेल्या पैकी एक ही खरी गोष्ट. पण कुसुमगुंजातील कथा, त्यांची भाषा , प्रकृती, त्यांचे विषय पहाता , "सोनपाऊले" सारख्याच याही संग्रहात त्यांच्या जुन्याच कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत असे मला वाटते. माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे तसे कुठेतरी वाचल्याचे मला स्मरते ; पण अर्थातच संदर्भ जवळ नाही. "निरोप" ही कथा , तुम्ही म्ह्ण्टल्याप्रमाणे एकदम म्च्युअर्ड आहे ; परंतु "एके मित्र एक कथा" किंवा "चैत्र" या सार्‍यावर जी एंच्या पूर्वायुष्याची छाया पडली आहे. एकूण या सगळ्या तेव्हापर्यंत असंपादित असलेल्या कथा होत्या ; त्यात नव्या-जुन्याचे मिश्रण असू शकते. पण "चैत्र" मधे कुठेच वर्षानुवर्षांनी ज्यांची लेखणी धारदार , जास्त जास्त गडद चित्रे रंगवाणारी बनली ते जी ए दिसत नाहीत. एकूण हा मामला थोडा धूसर बनला आहे .

In reply to by मुक्तसुनीत

आजानुकर्ण 22/11/2008 - 03:10
'एक मित्र एक कथा'चा उल्लेख येथे करण्याचे कारण असे की या कथेत जीएंनी घेतलेल्या चित्रपटांची, दिग्दर्शकांची नावे ही तशी नवी आहेत. माझ्या अंदाजानुसार जीएंनी लेखन वयाच्या २०व्या वर्षाच्या आसपास सुरु केले. त्यावेळी हे चित्रपट (द लोनली रोड ऑन द पाईन??? वगैरे) आलेले नव्हते. कथेत असलेली लेखकांची, व पुस्तकांची नावे पाहता ते त्या वयात शक्यही नव्हते. (सुरूवातीला जीए बेळगांवला होते नंतर ते कर्नाटक विश्वविद्यालयात धारवाडला आले - ज्यानंतर त्यांचा ग्रंथालयांशी जवळचा संबंध आला. मात्र हा संग्रह असॉर्टेड स्वरुपाचा असला तरी सोनपावलेतील आणि कुसुमगुंजातील कथांमध्ये लक्षणीय फरक आहे हे नमूद करावेसे वाटते. अर्थात माझ्याकडे दोन्हीही कथासंग्रह आता उपलब्ध नाहीत त्यामुळे हे अंधारात तीर मारण्यासारखे आहे. आपला, (अनेक संकेतस्थळे एक सदस्य) आजानुकर्ण परंतु "एके मित्र एक कथा" किंवा "चैत्र" या सार्‍यावर जी एंच्या पूर्वायुष्याची छाया पडली आहे. मला नेमके आठवत नाही परंतु जीए एक वाक्य नेहमी लिहीत असत . मी एकच गोष्ट वारंवार सांगत आहे. मात्र प्रत्येक वेळी मी दुःखाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे अशा आशयाचे ते काहीसे वाक्य होते. केवळ चैत्रच नव्हे तर कैरी, माणूस नावाचा बेटा, बऱ्याच प्रमाणावर राधी या कथाही पूर्वायुष्यावरच आधारित आहेत असे वाटते. मी फार जास्त बोलत आहे. कमीजास्त झाल्यास माफ करावे. आपला, (जीए कोळून प्यालेला) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

मुक्तसुनीत 22/11/2008 - 03:12
मी फार जास्त बोलत आहे. कमीजास्त झाल्यास माफ करावे. अरे वर जे बोलतो आहेस त्याबद्दल नि तसे बोललास तर जितके बोलशील तितके कमी आहे रे ! :-)

In reply to by मुक्तसुनीत

आजानुकर्ण 22/11/2008 - 03:16
आणि 'रात्र झाली गोकुळी'तील घर हे जीएंचे धारवाडमधले घर. तुतीमधील आबाही जीएंचे वैयक्तिक आयुष्य. आपला, (अवांतर) आजानुकर्ण

In reply to by मुक्तसुनीत

आजानुकर्ण 22/11/2008 - 03:25
तेच म्हणणार होतो. (गोड खायला मिळणार बघा आता). आरभाट आणि चिल्लर, कैरी, तुती आणि माणूस नावाचा बेटा हे शेजारी शेजारी ठेवले तर हत्तीला चाचपडणाऱ्यांसमोर एक संपूर्ण प्रतिमा उभी राहील. आपला (चिल्लर) आजानुकर्ण एक कूटप्रश्नः जीएंच्या कथांमधील नायकाचे नाव हे अनेकदा मधू-माधव असे असते व नायिकेचे कमल-कमळी असे हे लक्षात आले आहे का? आपला, (कर्ण म्हणे आता उरलो कोड्यांपुरता) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर 22/11/2008 - 03:37
जीएंच्या कथांमधील नायकाचे नाव हे अनेकदा मधू-माधव असे असते व नायिकेचे कमल-कमळी असे हे लक्षात आले आहे का?
हे नव्हते लक्षात आले! त्याचबरोबर आई ही नेहमी अतिशय सात्विक साने गुरुजींच्या कथेप्रमाणे असते, बहीण बर्‍याचदा छळ सहन करते, वडील हतबल आणि बायको मात्र बदचलन असते.

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 22/11/2008 - 03:39
जीएंचे आयुष्य पाहता यामागील कार्यकारणभाव समजण्यासारखा आहे. किंबहुना आई-बहीण-मावशी वगळता इतर सर्व बायकांचे त्यांनी जनरलायझेशन केले आहे आपला (निष्पक्ष) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

नंदन 22/11/2008 - 04:22
'शॅलो पीपल डिमांड व्हरायटी - बट आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी थ्रूआऊट माय लाईफ, इच टाईम ट्राइंग टू कट निअरर द एकिंग नर्व्ह' हे ते जीएंचे आवडते वाक्य. बाकी सोनपाऊले घरी आहे, एखादा संदर्भ हवा असेल तर शोधून सांगू शकेन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सर्किट 22/11/2008 - 04:25
शॅलो पीपल डिमांड व्हरायटी मागे कुणीतरी आम्हालाही वैविध्यपूर्ण लिहिण्याचा आग्रह करीत होते. त्यावेळी जी एंचे हे वाक्य माहिती असते, तर ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by नंदन

आजानुकर्ण 22/11/2008 - 05:16
नंदनशेठ ये हुई ना बात. हेच ते वाक्य. आमच्या दातात अडकलेली पेरूची बी काढण्यात नंदनशेठ नेहमी मार्गदर्शन करतात. 'सोनपाऊले' सोनपावले मध्ये शेवटी जीएंच्या समग्र साहित्याचा कालखंड दिला आहे. त्यात चैत्र बाबत काय म्हटले आहे? आपला, (सनावळी) आजानुकर्ण सोनपावले की सोनपाऊले? माझ्या मते सोनपावले.

In reply to by आजानुकर्ण

आजानुकर्ण 22/11/2008 - 05:27
वरील यादीत जीएंच्या इतर कथाही देता येतीलच. पण यात लक्षणीय म्हणजे अंजन ही कथा. जीए फारसे कोणाशी बोलत नसत मात्र कॉलेजच्या एका शिपायाशी त्यांच्या नेहमी गप्पा होत असत. त्या गप्पा आणि जीएंचे स्वतःचे गूढकथांचे असलेले वाचन यावर आधारित असलेल्या अंजन या कथेचे नाव घ्यावेच लागेल. या शिपायाच्या व्यक्तीमत्त्वाबाबत 'उघडझाप' या पुस्तकात म.द.हातकणंगलेकर यांनी विस्ताराने लिहिले आहे. स्वतः जीएंनी स्मशानात व घरामध्ये काही प्रयोग केल्याचे/पाहिल्याचे वाचले आहे. आपला (जीएभक्त) म. द. आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

नंदन 22/11/2008 - 09:40
'सोनपावले'च्या शेवटी दिलेल्या सूचीत सापडलेला जी.एं.च्या कथांचा आणि पुस्तकांचा प्रकाशनक्रम असा - निरोप - ५७ [पारवा] माणूस नावाचा बेटा - ५९ [हिरवे रावे] रात्र झाली गोकुळी - ५९ [पारवा] तुती - ६१ [हिरवे रावे] चैत्र -- ?? - मराठवाडा दिवाळी अंक [कुसुमगुंजा] राधी - ६५ [रक्तचंदन] अंजन - ६७/६८ [काजळमाया] कैरी - ७३ [पिंगळावेळ] एक मित्र एक कथा - ८७ [कुसुमगुंजा] डोहकाळिमा - ८७ अरभाट आणि चिल्लर - ८८ कुसुमगुंजा (कुसुम्बगुंजा हे अभिप्रेत नाव) - ८९ सोनपावले - ९१ * 'एक मित्र एक कथे'चा लेखनकाल सापडला नाही. १९८७ हे तिचे प्रकाशनवर्ष झाले. 'सोनपावले'च्या प्रस्तावनेत जी. एं.च्या कपाळवाटा आणि वहाणा सारख्या (तोवर) अप्रकाशित कथांचा उल्लेख आहे, परंतु या (एक मित्र एक कथा) कथेचा किंवा तिच्या लेखनकालाचा नाही. चैत्र आणि फेड या कथांचेही प्रकाशनवर्ष सूचीत दिलेले नाही, पण मराठवाडा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या जी.एं.च्या इतर कथांचा प्रकाशन कालावधी पाहता त्या ५९-६२ या कालावधीत प्रसिद्ध झाल्या असाव्यात, असा एक किरकोळ अंदाज बांधता येऊ शकेल. ** सोनपावलेतली सर्वात पहिली कथा (जुना कोट) १९४० सालातली (म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षी लिहिलेली) आहे. आता 'चैत्र'मुळे लागलेला वैशाखवणवा विझल्यासारखा वाटतो आहे तेव्हा त्या कथेतले शेवटची २-३ वाक्ये उद्धृत करण्याचे धाडस करतो :). ऐन बहरात असलेल्या खांडेकरांचा जीएंच्या ह्या सुरूवातीच्या काळातल्या (कदाचित पहिल्या) कथेवर पडलेला स्पष्ट प्रभाव जाणवला, एवढेच ही वाक्ये येथे देण्यामागचे कारण. त्यांची पुढची वाटचाल, अर्थातच यापेक्षा पूर्ण निराळी आहे. (लताबाई आणि नूरजहाँ यांचे उदाहरण येथे समांतर ठरावे.) मी बाहेर पाहिले! लिंबाच्या साली उन्हात चमकत होत्या. जणो म्हणत होत्या, "बाबारे, जीवनसर्वस्व त्यागात आहे, स्वार्थात नव्हे." शीला आरशात पाहून कुंकू लावून घेत होती !!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

आजानुकर्ण 22/11/2008 - 16:47
नंदनशेठ, कालक्रमाबद्दल धन्यवाद. एक मित्र एक कथा ही फार उशीराची आहे यात शंका नव्हतीच. चैत्रही बरीच नंतरची आहे. (जीएंच्या शब्दांत सांगायचे तर हिरवट दिवसांनंतरची) सोनपावलेतल्या खांडेकरी छापाबद्दल तुम्हाला माहितीच असेल की खांडेकरांच्या कथांचा सुरूवातीच्या काळात असलेला प्रभाव याबद्दल जीएंनी फार ठिकाणी लिहिले आहे. वैयक्तिक त्यांना खांडेकर प्रिय असले तरी त्यांची लेखनशैली-लेखन प्रिय नव्हते. त्याबाबतचे अनेक बोचरे, औपरोधिक सूचक उल्लेख कथांमध्ये तर "हरीभाऊंनी मराठी साहित्यात आणून टाकलेल्या सामाजिक गाठोड्यांचा शेवटचा फेरीवाला" असे थेट उल्लेख पत्रांमध्ये सापडतील. (अर्थात घरातील एखादा वयोवृद्ध, बुजुर्ग गृहस्थ असावा असे मला त्यांचे प्रेमळ अस्तित्तव वाटते असेही खांडेकरांबाबत जीएंनी म्हटलेले आहेच) लक्षणीय बाब म्हणजे सोनपावलेतील कथा जीए गेल्यानंतरच प्रकाशित करणे शक्य झाले. स्वतःचे काही कमअस्सल (तुलनात्मक अर्थाने - इतर कथांचा दर्जा पाहता यातील कथा नवख्या आहेत हे सहज कळते) प्रसिद्ध व्हावे हे त्यांनी मान्य केले नसते. आपला (तौलनिक) आजानुकर्ण

मुक्तसुनीत 20/11/2008 - 02:38
हा सिनेमा "आवर्तन" नावाच्या डीवीडी माध्यमातील दिवाळी अंकात आहे. डिव्हीडी विकत घ्यायची असल्यास "बहुगुणी" या अमेरिकास्थित सदस्यास संपर्क करावा. किंमत १५ डॉलर्स. "आवर्तन"बद्दल थोडे लिहायचे होतेच. कदाचित वेगळ्या धाग्यात लिहीन.

In reply to by मुक्तसुनीत

खूप आधी वाचलेली होती, अर्थात आवडलेली होतीच. पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता परत एकद वाचायची इच्छा होते आहे. मिळवून वाचली पाहिजे. जीएंच्या कथेवर आणि तो सुद्धा ३० मिनिटाचा लघुपट काढणे हे आव्हानात्मकच आहे. अमेरिकेबाहेर कसा बघता येईल हा चित्रपट? इथे खाली बर्‍याच लोकांची मूळ कथेबद्दलची मतं वाचली. एखाद्या कथेच्या आशयाबद्दल किंवा त्यात मांडलेल्या विचारांबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. पण जीएंच्या भाषेबद्दल, शब्दकळेबद्दल दुमत असायचे कारण नाही. वाचकाच्या मनाची पकड घेणारी, विलक्षण प्रवाही अशी भाषा मला तरी आवडते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री 20/11/2008 - 16:14
इथे खाली बर्‍याच लोकांची मूळ कथेबद्दलची मतं वाचली. एखाद्या कथेच्या आशयाबद्दल किंवा त्यात मांडलेल्या विचारांबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. पण जीएंच्या भाषेबद्दल, शब्दकळेबद्दल दुमत असायचे कारण नाही. वाचकाच्या मनाची पकड घेणारी, विलक्षण प्रवाही अशी भाषा मला तरी आवडते. असेच म्हणतो. सहमत. मुक्तसुनितांचे धन्यवाद.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

समिधा 26/02/2009 - 10:12
हा चित्रपट apalimarathi.com वर आहे .मी बघितला खरच सुंदर आहे. बिपीन भाऊ तुम्हाला हा चित्रपट बघता येइल.

धनंजय 20/11/2008 - 02:41
आईकडचे स्त्रीधनही गेले, हा बारीक तपशील चराचरा चिरून जातो. इतक्या कंगोर्‍यांचे कारुण्य वाचताना हालहाल करते.

सुवर्णमयी 20/11/2008 - 02:45
मुक्तसुनीत, मी ही कथा वाचलेली आहे. अतिशय छोट्या कथानकात खूप काही सांगण्याची कला.. जी ए यांच्या लेखनातील मार्मिकता वेगळी सांगायलाच नको. चित्रपट नक्की बघेन. (कोणतीही टोकाची, विकृत वाटेल इतपत वर्णनाची भूमिका न घेता जी ए यांनी ज्या काही मोजक्या कथा लिहिल्या असे मला वाटते... त्यापैकी ही एक कथा आहे.- त्यांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचतांना काही तरी नवीन सापडते. त्यांच्या उपमा, रूपके, प्रतिमा यावर वेळा विचार करण्यात अनेकदा कथा बाजूला राहते असे सुद्धा होते. पण मला वाटते तसेच वाटावे असा माझा आग्रह नाही.. )

In reply to by सुवर्णमयी

आजानुकर्ण 20/11/2008 - 07:49
कुसुमगुंजातील सर्वच कथा सटल आहेत. त्यातल्या त्यात 'एक मित्र एक कथा' मध्ये जीएंनी त्यांचे स्वतःचे पूर्वग्रह सुंदरपणे कथेत सादर केले आहेत. आपला, (अल्पाक्षरी) आजानुकर्ण

कोलबेर 20/11/2008 - 02:48
'चैत्र' आणि 'फेड' ह्या साधारण एकाच बॅकड्रॉपवरच्या दोन उत्कृष्ट कथा!! हा चित्रपट मिळवुन बघायलाच हवा!! मागे अमोल पालेकर कैरी वरती चित्रपट बनवणार म्हंटल्यावर अशीच उत्सुकता ताणली गेली होती. पण कैरीतील मूळ लहान मुलाचे पात्र बदलुन मुलगी घेतल्याने (ते वर्ष 'बालिका वर्ष' की असले काही असल्याने सरकार दरबारी पुरस्काराच्या अपेक्षेने केले होते म्हणे) पालेकरांविषयीचा आदर खूप कमी झाला आणि चित्रपट कधीच बघीतला नाही. चैत्र मात्र प्रॉमिसिंग वाटतो आहे.

In reply to by कोलबेर

सर्किट 20/11/2008 - 02:54
मुलाचे पात्र बदलून मुलीचे घेतले तरी कैरी हा एक सुंदर चित्रपट होता. अतुल कुलकर्णीचे काम अतिशय सुंदर होते त्यात. बघ एकदा. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 20/11/2008 - 07:38
कैरी हा फालतू चित्रपट होता. कथेच्या एक हजारांशाच्या निम्मे सुद्धा चित्रपटात आले नव्हते. कैरी ही कदाचित पिंगळावेळ मधील (माझ्या मते स्वामी वगळता) जीएंची सर्वोत्कृष्ट कथा आहे. कथा वाचताना किती वेळा घसा चोंदला जातो हे सांगायला नको. पालेकरांचा कैरी पाहताना कितीदा असे वाटले बॉ. आपला (कैरीप्रेमी) जी.ए. आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 20/11/2008 - 12:01
एखादी कथा चित्रीकरणासाठी योग्य असते, एखादी नसते. जी एंची कैरी वाचताना अनेकदा, ह्यावर चित्रपट कसा होईल, हा विचार मनात येऊन गेला. माझ्या अपेक्षेपेक्षा हा चित्रपट खूपच छान होता, म्हणून मला आवडला. तुम्ही ह चित्रपट बनवला असता तर कसा केला असता ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 20/11/2008 - 19:06
जीएंच्या कथेवर चित्रपट बनवणे हे फारच अवघड काम आहे. मात्र कैरी शक्य नाही. (कदाचित राधी आणि बळी या कथांवर चित्रपट बनवता आला असता. तोदेखील कथेतील नाट्यमय प्रसंगांमुळे. मात्र तेदेखील बटबटीत झाले असते असे वाटते.) किंबहुना कैरीच्या चित्रपटरूपांतरासाठी अमोल पालेकरांची निवड ही जीएंनी मान्यता दिल्यानंतर झाली होती हे याबाबतीत नमूद करण्यासारखे आहे. जीएंचा चित्रपट या माध्यमाचा(ही) किती मोठा अभ्यास होता हे त्यांच्या पत्रांवरून कळेलच. जीएंनी त्यांच्या कथांमध्ये किंवा आत्मचरित्रमय वाटावे अशा 'आरभाट' मध्येही चित्रपटांबाबत फारसे लिहिलेले नाही. मात्र मुक्तसुनीत यांनी ज्या 'कुसुमगुंजा' संग्रहातील कथेबाबत येथे लिहिले आहे त्या संग्रहात असलेल्या 'एक मित्र एक कथा' या कथेत जीएंच्या चित्रपटप्रेमाची व या माध्यमातील बारकाव्यांच्या माहितीची एक झलक पाहायला मिळते. (मला वाटते जीएंची हातकणंगलेकर आणि आचवलांशी चित्रपटगृहातच ओळख झाली.) कैरीबाबत पालेकरांशी होत असलेल्या जीएंच्या पत्रव्यवहारात कैरीतील तुळसा या पात्राच्या व्यक्तीरेखेबद्दल एक प्रसंग आहे. (ज्यांनी कैरी वाचली नाही त्यांनी माफ करावे). चित्रपटाच्या पटकथेत तुळसाचा प्रवेश होतो तेव्हा अंगणात खेळत असलेल्या कथानायकाला ती 'काय रे काय करतोयेस' अशी विचारेल असे पालेकरांनी लिहिले होते. मूळ कथेत हा प्रसंग नाही. चित्रपट माध्यमाच्या संकेतांनुसार चित्रपट रटाळ होऊ द्यायचा नसेल म्हणून पालेकरांनी हा संवाद टाकला असावा. मात्र यावर जीएंनी नेमका आक्षेप घेतला आहे. एक तर तुळसाला त्या मुलाबद्दल काडीचेही प्रेम नाही. आणि पालेकरांच्या सांगितलेल्या संवादातून तिला मुलाबद्दल काहीतरी वाटत आहे हे सूचित होते. जे कथेच्या मूळ गाभ्याशी अप्रामाणिक आहे. तसाच प्रसंग बागेत मोर दिसतात तेव्हा. 'वो तो यूं आते है और चुटकीमे चले जाते है' हा प्रसंग फारच बाळबोध. अर्थात हे तर केवळ काहीच प्रसंग आहेत. कैरी चित्रपटाची प्रगती होत असताना जीए कदाचित शेवटचे आजारी पडले आणि सुदैवाने चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते नव्हतेच हीच काय ती एक चांगली गोष्ट असे उपरोधाने म्हणावेसे वाटते. शांताराम बापूंनी 'चानी'चे जे केले त्यापेक्षा थोडे कमी वाईट पालेकरांनी 'कैरी'चे केले असे म्हणता येईल. आपला, (चित्रपटसमीक्षक) आजानुकर्ण कणेकर

In reply to by आजानुकर्ण

आजानुकर्ण 22/11/2008 - 02:59
फक्त माझेच प्रतिसाद उडवण्याबरोबरच इतर हिणकस प्रतिसादही उडवावेत असे सफाईकामगारांना मी जाहीर आवाहन करतो. आपला (मिपावरचा पूर्वाश्रमीचा सफाईकामगार) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर 22/11/2008 - 03:02
तसेच माझ्या प्रतिसादात नक्की हिणकस (वैयक्तिक शेरेबाजी) काय होते ते देखिल इथले संपादक मंडळ कळवेल का?

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 20/11/2008 - 07:44
ज्यामध्ये गावात सर्कस आलेली असते ती कथा. फार सुरेख. मात्र कुसुमगुंजा मधली पत्रातून उलगडणारी कथा आणि 'एक मित्र एक कथा' या अप्रतिम. कुसुमगुंजातील निरोप, आणि लाल डोळ्यांचा पक्षीही सुंदर. आपला, (समीक्षक) आजानुकर्ण

सर्किट 20/11/2008 - 02:48
जी एंची मला अतिशय आवडणारी ही कथा. (मागे बहुधा संजोपरावांनी कुठेतरी टंकली होती.) चित्रपट पहायलाच हवा. सोनाली कुलकर्णी ही अतिशय गुणी अभिनेत्री आहे. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

योगी९०० 20/11/2008 - 03:27
एका मराठी मालिकेत बघीतली होती ही कथा ..त्याला आता खुपच वर्ष झाली. अर्ध्या तासात नीटनेटकेपणाने ही कथा उभी केली होती. आईची भुमिका आशा काळेनी सशक्तपणाने साकारली होती. खादाडमाऊ

नंदन 20/11/2008 - 04:51
रसग्रहण. दूरदर्शनवर फार पूर्वी (१९९०-९२ चा सुमार असेल), उत्तम कथांचे चित्रीकरण करणारी एक मालिका लागायची. मोकाशींची 'आता आमोद सुनासि आले' आणि जी.एं.ची ही चैत्र कथा - खादाडमाऊ म्हणतात तसे - तेव्हा पाहिल्याचे आठवते. फक्त आईच्या भूमिकेत आशा काळे नव्हत्या, तर गोट्या मालिकेत गोट्याच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री होती.(स्मरणशक्ती दगा देत नसल्यास)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

गोट्या मालिकेत गोट्याच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री - मानसी मागीकर ? सुनीतराव, रसग्रहण आवडले. कथा खूप वर्षांपूर्वी वाचली होती पण आता हा चित्रपट मिळवून पहावाच लागणार असे दिसते आहे. स्वाती

रामदास 20/11/2008 - 06:59
आभारी आहे. इकडे सिडी मिळाली तर नक्कीच बघेन हा चैत्रपट. अर्थात जी.एं.च्या गोष्टीवर सिनेमा बनवायचा हे एक मोठे आव्हानच. तीस मिनीटाची लांबी आहे म्हणजे कथेला जरापण धक्का न लावता बनवलेला असावा.

चित्रपट पाहणे जेव्हा होईल तेव्हा होईल. आपण मात्र डोळ्यासमोर चलचित्र उभे केले. कथेचे रसग्रहण आवडले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 20/11/2008 - 07:34
गरीबी आली तरी मोठे सण करा, माणुस मेला तरी कळु द्यायचे नाही??/ व्हॉट क्रॅप?? हे म्हणजे १७ वर्षाच्या शरद्चंद्राने देवदास लिहावा व सगळ्यांनी वाहवा करावी तशीच बालीश कथा... असो. >आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. आणि म्हणे त्यांनी जी ए कोळुन प्यायला. त्यांना समजला. बी. एस. अवांतर - चैत्रपेक्षा, जुन्या काळातील कथानक असलेला वास्तुपुरुष मला तरी जास्त बरा वाटला. त्यातली आई योग्य ते व तसे संस्कार देउन मोठे करते मुलाला.

In reply to by सहज

मुक्तसुनीत 20/11/2008 - 08:23
सहजरावांचा अभिप्राय रोचक आहे. केवळ त्यांनी कथेच्या (त्यांना कळलेल्या) आशयाला "काय मल-सदृष !" असे वर्णिल्यामुळे मी हे म्हणत नाही ; तर माझा कथानक पोचवण्याचा प्रयत्न किती तोकडा होता हे त्यातून दिसले म्हंणून. जी एंच्याच भाषेत संगायचे तर एखाद्या अस्सल कथेचा सारांश देणे म्हणजे एखाद्या कुलवंत घोड्याचा किंवा अमीर खाँ साहेबांच्या एखाद्या ख्यालाचा सारांश देण्यासारखे आहे :-) असो. कुठल्याही नाटकृतीचा/कादंबरी/चित्रपट कृतीचा आस्वाद घेताना त्या काळाचा पर्स्पेक्टीव्ह असणे आवश्यक ठरते. "गरीबी आली तरी मोठे सण करा, माणुस मेला तरी क ळू द्यायचे नाही" वगैरे सारख्या गोष्टी आपल्याला आता क्रॅप वाटतात ; परंतु ही मूल्ये ७५ वर्षांपूर्वीची आहेत हे वाचक/प्रेक्षक लक्षात घेईल तर कदाचित त्याला त्या कृतीकडे किंचित जास्त सहानुभूतीने पहाताही येईल. असो. प्रामाणिक अभिप्रायाकरता मी माझ्या या मित्राचे विशेष आभार मानतो. (यात उपहास नाही. प्रामाणिक अभिप्राय दिला म्हणूनच विशेष आभार. पटले नसतानाही तोंडदेखले "साधु साधु" म्हणणे फार वाईट.)

In reply to by मुक्तसुनीत

सहज 20/11/2008 - 09:30
>माझा कथानक पोचवण्याचा प्रयत्न किती तोकडा होता हे त्यातून दिसले म्हंणून. असहमत. अजिबात नाही. मुक्तसुनित यांनी ओळख अतिशय छान करुन दिली आहे व तरी मला काही ते कथानक पसंत नाही पडले म्हणून व केवळ मुक्तसुनित यांनी लिहले आहे म्हणुन प्रतिसाद दिला. मुक्तसुनित "नकारात्मक" प्रतिसाद योग्यरित्या हाताळु शकतात हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. मराठी आंतरजालावर ह्याची नितांत गरज आहे. कर्णाने दुवा दिलेल्या "फेड" चे कथानक जास्त चांगले तरी ते फक्त चैत्रच्या तुलनेत असेच म्हणेन. अर्थात वैयक्तिक आवडीचा भाग मोठा. जे पटले नाही, ते का पटले नाही इतकेच सांगीतले. एखाद्याला आवडले नाही म्हणुन ती व्यक्तिच वाईट किंवा गाढव-गुळ हे वर्गीकरण स्वयंघोषीत समिक्षकाचे काम. आधी हाकलले तरी परत परत जादा प्रेक्षक दिसलेल्या घोळक्यात घुसुन टिमकी वाजवु पहाणारे बालिश पोर व त्याची भंपक मतं / आवड यांना देखील इथे वाव दिला जातो. हे मिपाचे वैशिष्ट्य. ...जास्त सहानुभूतीने पहाताही येईल. तेच तर चालू आहे. जुन्या गोष्टीच नव्हे तर नव्या चाळ्यांकडे देखील सहानुभूतीनेच पहावे लागते. :-)

बहुगुणी 20/11/2008 - 07:45
मंडळी, वरती उल्लेखलेल्या आवर्तन च्या २ डिव्हीडींचे सेट्स कोणाला अमेरिकेत हवे असल्यास मला व्य. नि. ने mailing address कळवा. पाठवायची व्यवस्था करेन.

आजानुकर्ण 20/11/2008 - 07:52
आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. सुरेख. संस्कारांची खरी ओळख असणाऱ्या व्यक्तींना वरील वाक्यातील संवेदनशीलता आणि सुसंस्कृतपणा जाणवल्याशिवाय राहणार नाही. आपला, (सुसंस्कृत) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सुरेख. संस्कारांची खरी ओळख असणाऱ्या व्यक्तींना वरील वाक्यातील संवेदनशीलता आणि सुसंस्कृतपणा जाणवल्याशिवाय राहणार नाही. सहमत

अवांतर : जीए आणि जीएंच्या कथेंवर एक्सपर्ट लोकांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत

असा लिहिलेला माझा प्रतिसाद संपादकांनी उडवला. अर्थात हे विषयांतर असेल तर विषयाच्याच निमित्ताने याच चर्चेत इतर प्रतिसादात भरपूर विषयांतर आहे.सदरील प्रतिसाद ज्या संपादकांनी उडवला त्या संपादकांना माझाही जरासा खूलासा. :)

जीएंच्या बद्दल आणि जीएंच्या कथांवर मराठी संकेतस्थळांवर भरभरुन बोलणारे  मोजकी मंडळी आहेत त्यांना उद्देशून माझा प्रतिसाद होता. त्यांनी काही लिहावे याच उद्देशाने तसे लिहिले होते.  यात लपवण्यासारखे काही नाही, पण यात उडवण्यासारखे काय होते हे मला अजूनही कळले नाही.

संस्काराच्या निमित्ताने असे वाटले होते की, जीएंबद्दल असे म्हटल्या जाते की, 'अश्रद्धा' हा त्यांच्या जीवनाचा मूलाधार होता.याला काही लोक चिकित्सकपणाही म्हणतात. जीएंच्या कथांमधले वातावरण, पात्रांचे जीवन, जीवन जगण्याच्या माणसाच्या वेगवेगळा तर्‍हा, त्यांचे संघर्ष आणि त्यातून मानवी जीवनाचा एक अर्थ असे चित्र बर्‍याचदा जीएंच्या कथा वाचतांना दिसतो आणि जीएंना त्याच गोष्टीचे आकर्षण होते. आपल्या जे वाट्याला आले आहे, त्याला नियती जवाबदार आहे त्यापासून सूटका नाही  त्या दृष्टीने मी  'मधूच्या  आईकडे' पाहतो. "म्हणजे आपले बाबा गेले हे त्यांना कळू द्यायचे नव्हते होय ?" माणूस गेल्यानंतर गावातल्या लोकांना कळू नये, वगैरे, हे आपले वाचकांचे तर्क आहेत. लेखकाला ओढ आहे ती नियतीवादाची.  नियतीपुढे मानव शरण जातो. आपल्या नशिबातले चुकत  नाही. असा काहीसा बोध त्यांच्या कथा वाचतांना होत असतो, समाजविषयक चिंतन हा त्यांचा विषय कधीच नव्हता असा जीएंच्या एक फुटकळ वाचक (उपरोधाने लिहित नाही) म्हणून मला वाटते.

म्हणून जीएंबद्दलच्या एक्सपर्ट वाचकांची काही वेगवेगळी मते यानिमित्ताने यावे, असे वाटले होते. यात उडवण्यासारखे काय होते. असो, मिपाचालकांनी कोणत्याही संपादकाच्या लेखन/प्रतिसादाबद्दल कोणत्याच कार्यात कधीच कोणताच हस्तक्षेप केला नाही. एक संपादक म्हणूनही मीही काही विचारणार नाही. पण एक मिपाचा सदस्य म्हणून विचाराल तर त्यात उडवण्यासारखे काहीच नव्हते त्याबाबतीत लिहिण्या-बोलण्याचे 'सदस्य' म्हणून माझे स्वातंत्र्य आबाधित आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 21/11/2008 - 09:09
आपण काय लिहिलं होतंत हेदेखील मी पाहिलं नव्हतं, त्यामुळे मी ते उडवण्याचा प्रश्नच येत नाही.. इतर कुणा संपादकाने उडवलं असेल तर ते मला माहीत नाही.. मात्र एक गोष्ट तेवढीच खरी की बिरुटेसाहेब स्वत:ही एक मिपाचे जबाबदार संपादक आहेत तेव्हा अन्य कुणा संपादकाने त्यांचं लेखन काढून टाकल्यास निदान त्यामागचं कारण तरी त्यांना कळवायला हवं होतं असं वाटतं! तात्या.

विसोबा खेचर 20/11/2008 - 12:15
श्रीमंती-गरीबी, मान-अपमान, वगैरे वगैरे सानेगुरुजी टाईप कथा.. गेल्या चैत्रात मधुच्या आईला आपल्या घरात हळदीकुंकू मिळालं नाही म्हणून कदाचित आपला पती वारला असं त्या नाईकबाईला वाटू नये म्हणून मधुच्या आईचे न्हाणीघरात लपणे व मधुच्या हस्ते घरी आलेल्या बाईस कुंकवाचा करंडा देणे वगैरे वगैरे.. सगळं ठीकच वाटलं बुवा! हळदीकुंकवासारख्या फुटकळ प्रसंगाची मोठ्या प्रमाणात शोबाजी करण्याकरता दागिन्यांसारखा स्त्रीधन असलेला, अत्यंत महत्वाचा ऍसेट विकायच्या ७० वर्षांपूर्वीच्या आंधश्राद्धिक मानसिकतेचे चित्रंण करणार्‍या चित्रपटाचे आजच्या काळातले प्रयोजन समजले नाही.. यावर मधुची आई जे म्हणते ते अगदी साधेच - पण सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे. ते सांगते : " मी तर झाला प्रकार केव्हाच विसरले. मला त्याचे काहीच महत्त्व नाही. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. " ह्यात सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे नक्की काय, हे कळले नाही.. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. " ?? स्वत:च्या खिशात/नवर्‍याकडे दमड्या नसताना घरातले दागिने विकून हळदीकुंकू समारंभ पार पाडणे या कृतीतून आईला स्वत:च्या मुलाला नक्की काय दाखवून द्यायचे आहे ते कळले नाही... असो, मुक्तरावांचे परिक्षण वाचून हा चित्रपट का आणि कश्याकरता पाहायचा हा प्रश्न मला पडला आहे, तरीही एकदा पाहीन म्हणतो.. सोनाली कुलकर्णी ही नटी गुणी आहे याबद्दल वाद नाही परंतु त्या आईच्या भूमिकेकरता तिची निवड कितपत योग्य आहे हे चित्रपट पाहूनच कळेल... असो, हा चित्रपट नक्की बघेन परंतु मुक्तरावांनी लिहिलेलं सदर चित्रपटाचं एकंदरीत कथानक/परिक्षण वाचता, या चित्रपटापेक्षा ५०-७० वर्षांपूर्वीच्याच काळातलं चित्रण करणारे स्मृतीचित्र, वास्तुपुरुष, किंवा ध्यासपर्व हे चित्रपट कितीतरी अधिक सरस आणि वास्तववादी आहेत असे वाटते.. आपला, (चित्रपटप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 20/11/2008 - 12:21
तात्या, कथेचा सारांश खालीलप्रमाणे लिहिला तर तुम्हाला कदाचित अधिक आवडेल. (काहीही झालं तरी आपल्या माणसांनी लिहिलेलं अधिक आवडतं, नाही का ?) 'चैत्र' ही मला आवडलेली अशीच एक कथा. कथानायक परत एक छोटासा मुलगा. लहानशा खेड्यात रहाणारे त्याचे कुटुंब. घरी आई आणि बाबा. आर्थिक परिस्थिती बेताचीच. या खेड्यातल्या ज्येष्ठ इनामदारीणबाई त्यांच्या वाड्यावर चैत्राचं हळदीकुंकू ठेवतात. सगळ्या गावातल्या सवाष्णींना आमंत्रण जाते. इनामदार बाईंची नवी सून तिच्या दृष्टीने हलक्यासलक्या या अशा बायकांना बोलवायला नाखूशच असते. हा छोटा मुलगा आणि त्याची आई पन्हं-कोशिंबीर घ्यायला उभे असताना चारचौघात ती सून त्यांना म्हणते "हे काय, मगाशी येऊन गेलात ना तुम्ही? पन्ह्यासाठी किती हावरटपणा करायचा बाई माणसानं?" या मुलाची आई शांतपणे देवापुढचं हळदीकुंकू उचलते आणि मुलाच्या हाताला धरून घरी येते. ती फारसे बोलत काहीच नाही, पण तिचे मन अगदी विस्कटून गेलेले असते. दुसरे वर्ष येते. आई आपले सगळे दागिने, घरातले किडूकमिडूक काढून बाबांसमोर ठेवते. म्हणते "हे सगळं विकावं लागलं तरी चालेल, पण मला सगळ्या गावाला हळदीकुंकवाला बोलवायचं आहे". त्याप्रमाणे तसे ती करतेही. इनामदार बाई आणि त्यांची सून दोघीही आलेल्या असतात. इनामदार बाई त्यांचा कापरा हात आईच्या पाठीवर ठेवतात "हे बघ, माझे आता फार दिवस राहिले नाहीत. माझ्यासाठी म्हणून काही काही मनात ठेवू नकोस". आई त्यांना समाधानाने वाकून नमस्कार करते. त्याही पुढचा चैत्र येतो. इनामदार बाई स्वतः हळदीकुंकवाचं बोलावणं करायला येतात. त्यांची चाहूल लागताच आई न्हाणीघरात आंघोळीला जाते. "नक्की यायचं बरं का..." असं सांगून इनामदार बाई देवासमोर हळदीकुंकू ठेवून निघून जातात. आई बाहेर येते. "बिचाऱ्या इतक्या प्रेमानं इथपर्यंत आल्या, म्हटलं मुद्दाम कशाला त्यांच्यासमोर यावं?" ती मुलाला जवळ घेऊन म्हणते." आणि आज ना उद्या त्यांना कळणारच.." आणि मग अर्धवट अजाण, अर्धवट जाणता असा तो मुलगा कावराबावरा होऊन विचारतो "म्हणजे गेल्या वर्षी बाबा वारले, हे त्यांना सांगायचं नव्हतं होय?" -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 20/11/2008 - 12:38
हम्म! ही ष्टोरी थोऽऽऽडी बरी वाटली.. अर्थात, दोन्ही ष्टोर्‍यात अजून एक महत्वाचा फॉल्ट शिल्लक राहतोच... मुक्तराव म्हणतो त्याप्रमाणे कथा ५०-७० वर्षांपूर्वीची आहे.. शिवाय एका गावातली आहे... आमची आई सांगते त्याप्रमाणे ५०-७० वर्षांपूर्वी ठाण्यासारख्या गावातलीदेखील बरीचशी माणसं एकमेकांना ओळखत असत त्यामुळे या बाईचा नवरा खपला आहे, (हळदीकु़कवकरता दागिने विकण्याची बायकोची दिवाळखोरी पाहून बिचारा खपेल नायतर काय! ;) ) हे त्या बड्या घरच्या बाईला कळलंच नाही, हे थोडं भाबडं वाटतं! बरं धरून चालू की कळलं नसेल, तरीही जेव्हा प्रत्यक्षात ती बड्या घरची बाई हळदीकुंकवाचं बोलावणं करायला ऍक्च्युअल येते तेव्हातरी तिला नक्की कुणीतरी आधी गाठून यांच्या घरच्या मयताची बातमी द्यायला हवी होती तीही कुणी दिलेली दिसत नाही! ५०-७० वर्षांपूर्वी एखाद्या गावात त्या बड्या बाईला, अगदी मयताच्या घरात पाऊल टाकेस्तोवर हे कळूच नये हे थोडं आश्चर्यकारक वाटत! असो, आपला, (तपशीलात शिरणारा चोखंदळ चित्रसमिक्षक!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 20/11/2008 - 12:40
तात्या, जरा खाजगी प्रश्न विचारतो. तुला गूळ आवडतो का ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 20/11/2008 - 12:52
गूळ आवडत नाही, तरीही स्मृतिचित्र, ध्यासपर्व यांसारख्या उत्तम चित्रपटांची चव मला नक्की माहीत आहे! :) असो, मुक्तरावाच्या परिक्षणावर आणि आपल्या सुधारीत कथेवर मी माझं मत मांडलं आहे, त्याबाबत प्रश्नार्थक अथवा कोडं घातल्यासारखे प्रतिसाद न देता सरळ साध्या शब्दात काही टिप्पणी कराल तर माझ्याकडून हा संवाद सुरू ठेवणं मला शक्य होईल.. तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कपिल काळे 20/11/2008 - 19:44
समोरच्याने आपला मुद्दा व्यवस्थित मांडला असता, त्याला गूळ आवडतो का हे विचारणं म्हणजे युक्तिवादात हरत आलेल्या वकिलाने भरकोर्टात समोरच्या वकिलाच्या अंगावर धाउन जाण्यासारखे आहे. असे बिलो द बेल्ट वार करण्यापेक्षा लिहूच नका. ही कथा मी खूप वर्षांपूर्वी वाचली होती तेव्हा मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता. की ७० वर्षांपूर्वीच्या एका गावात, एक माणूस मयत झालेला दुसरयांना समजत कसा नाही. तात्यांचे बाकीचे म्हणणेसुद्धा पटण्यासारखे आहे, की ह्या चित्रपटातून आताच्या काळात काय सांगायचं आहे? त्या कथेचा ह्या कालात काय रिलेव्हन्स आहे? नानाची कविता म्हणजे लिहिण्यासाठी लिहिलेली आणि काव्याच्या दॄष्टीने कचरा, तात्यांनी वस्तुनिष्ठ आणि योग्य शंका काढली की ते गूळाची चव न समजणारे प्राणी. आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही, आवडली नाही की आपण जसे प्रतिसाद देतो तसे आपल्यालाही मिळतीलच. ते सुद्धा सहन करावे लागतील हे म्हणजे मॄदंग मुखलेपोभ्य करोति मधुरं ध्वनी अशे दुतोंडी मानसिकता झाली. http://kalekapil.blogspot.com/

In reply to by कपिल काळे

मुक्तसुनीत 20/11/2008 - 19:50
कपिल यांच्याशी याबाबतीत मी सहमत आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र अशा भावना असतील (मग त्या आपुलकीच्या असोत की विरोधाच्या) त्याच्या विरुद्ध प्रकाराचे मत कुणी मांडले - आणि विशेषतः योग्य रीतीने , व्यक्तिगत पातळीवर न घसरता मांडले - तर त्यावर पेजोरेटीव्ह टर्म्स मधे (मराठी शब्द ?) प्रतिवाद करणे अयोग्य आहे. सर्कीट यांच्यासारख्या माहीतगार , उत्तम विनोद करणार्‍या नि समजणार्‍या ज्येष्ठ सभासदाने , याबाबत नक्की विचार करावा.

In reply to by मुक्तसुनीत

कोलबेर 22/11/2008 - 03:05
इथे मुक्तसुनित ह्यांना एक +२ म्हणून प्रतिसाद दिला होता. त्यात उडवण्या सारखे होते? कृपया कळावे!

In reply to by कपिल काळे

विसोबा खेचर 21/11/2008 - 01:08
अरे कपिल, जाऊ दे रे बाबा, तू का वाद घालतो आहेस माझ्याकरता? माझ्या प्रतिसादानंतर सर्किटने काहीच प्रतिसाद दिला नाही त्याचे खालील पैकी एखादे कारण असू शकते.. १) माझा मुद्दा त्याला पटला असावा आणि तो गप बसला असावा.. २) माझा मुद्दा त्याला पटला नसावा परंतु त्याला हा विषय पुढे वाढवायचा नसावा किंवा पुढे काही लिहिण्यास वेळ मिळाला नसावा.. ३) इत्यादी इत्यादी...! असो, तात्या.

विजुभाऊ 20/11/2008 - 12:52
एका उत्तम रसग्रहणा बद्दल मुक्तसुनित्भौना धन्यवाद झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

सिनेमा पाहिलेला नाही. पाहायलाच हवा. मुक्तसुनीत यांचे परीक्षणाबद्दल आभार. सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री आहेच, पण ती अभिनय सोडून जे काही करते, त्याबद्दल मात्र डोक्यात तिडीक आहे.

In reply to by मेघना भुस्कुटे

विसोबा खेचर 20/11/2008 - 17:33
सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री आहेच, पण ती अभिनय सोडून जे काही करते, त्याबद्दल मात्र डोक्यात तिडीक आहे. माझ्या मते आपला मतलब फक्त तिच्या अभिनयाशी असावा, आपली जी काही टिकाटिप्पणी असेल ती तिच्या अभिनयाबदल असावी, कारण आपली-तिची ओळख फक्त एक अभिनेत्री म्हणूनच तिच्याशी आहे..! अभिनयाव्यतिरिक्त तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल काही टिप्पणी करणे हे रेषेवरच्या अक्षरांना धरून होणार नाही..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अभिनय सोडून सार्वजनिक ठिकाणी तिचे लाडे लाडे बोलणे, ठिकठिकाणी 'आपण म्हणजे निरागसपणाचा मानदंडच' या प्रकारे वावरणे, नृत्याच्या कार्यक्रमात आपल्या भावनांचे जाहीर प्रदर्शन करणे - हे पाहून माझ्या मस्तकात तिडीक जाते. हे अभिनयात अंतर्भूत नसले, तरी सार्वजनिक ठिकाणी होते, तेव्हा त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. खेरीज वरच्या प्रतिक्रियेत हा भाग अवांतर असल्यामुळे मी तो निराळ्या फिक्या रंगातही लिहिला आहे. त्याबद्दल तात्या, तुम्हांला नक्की काय आक्षेप आहे? शिवाय 'रेषेवरच्या अक्षरांना' धरून होणार नाही, म्हणजे नक्की कशाला धरून होणार नाही, तेही कळले नाही. 'रेषेवरची अक्षरे' म्हणजे काही संस्थळांवर कशा प्रतिक्रिया लिहाव्यात हे सांगणारी मार्गदर्शक पुस्तिका नाही. समजा, ती तशी आहे असे क्षणभर गृहित धरले तरी, ती मला बंधनकारक कशी काय ठरू शकते? संपादक म्हणून एखाद्या माणसाचे अधिकार आणि इतर ठिकाणी त्याने व्यक्त केलेली मते, यांच्यात भूमिकेचा काही फरक असतो की नाही?

राघव 20/11/2008 - 15:26
छान लिहिलेत दादा :) जीए आणि वपु मला स्वत:ला खरे तर वाचवत नाहीत. म्हणजे ते लिहितात इतके जबरा की आपण तटस्थपणे वाचूच शकत नाही. डोके पार भणाणून जाते. त्यांच्या २-३ कथा सलग वाचल्या आहेत असे कधी मला जमलेच नाही. पण जीएंची एक कथा मला फार आवडते. अश्वत्थाम्याची. अगदी क्लास लिहिलेली आहे. नाव माहीत नाही कथेचे. पण सांजशकुन या त्यांच्या संग्रहात ही कथा होती. वपुंचीही एक ठाव घेणारी कथा आहे, नाव आठवत नाही तिचेही :( पण जबरा अन् सुंदर! थेटरातले नाटकासाठीचे पडदे रंगवण्याचे काम करणार्‍या आजोबांचीही कथा आहे. असो. धन्यवाद, मुमुक्षु

In reply to by राघव

लिखाळ 20/11/2008 - 16:13
जीए आणि वपु यांची नावे सोबत पाहून मला अंमळ मजा वाटली. हे माझे वैयक्तिक मत. जीए प्रेमीला सुखावण्यासाठी अथवा वपु प्रेमीला दुखावण्यासाठी नव्हे. -- लिखाळ. दारातल्या तोरणारा आंब्याची पाने आणि बेगड लावलेला चकचकित नारळ असतो. कुणाला काय आकर्षक दिसते हे व्यक्तिसापेक्ष आहे.

अप्रतिम ! अतिशय सुंदर अशा कथेवरील तेव्ह्डाच सुंदर चित्रपट ++++ प्रसाद ++++ तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची... http://papillonprasad.blogspot.com/

यशोधरा 21/11/2008 - 01:19
चैत्र कथेवर बनवलेल्या चित्रपटाची करुन दिलेली ओळख आणि कथानक अतिशय आवडले, धन्यवाद. "मधू , आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. " +१

दिपोटी 21/11/2008 - 07:07
मुक्तसुनीत, नेहमीप्रमाणेच आपले लेखन (व याबाबतीत परीक्षण / रसग्रहण) नेमके व रसपूर्ण झाले आहे. आपले परीक्षण वाचून 'चैत्र' नक्कीच पहावा अशी खूणगाठ बांधून ठेवली आहे - बघू केव्हा आणि कसे जमते ते. सोनाली कुलकर्णी ही अतिशय गुणी अभिनेत्री आहे. सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री आहेच, पण ती अभिनय सोडून जे काही करते, त्याबद्दल मात्र डोक्यात तिडीक आहे. सोनाली कुलकर्णीच्या वैयक्तिक / व्यक्तिगत आयुष्याशी मला काहीही देणे-घेणे नाही. ती जेव्हा चित्रपटांत काम करु लागली, तेव्हा प्रथम मी सुद्धा तिच्याबद्दल थोडासा साशंकच होतो, पण नंतर 'घाशीराम कोतवाल' मध्ये तिचे घाशीरामच्या दुसर्‍या बायकोच्या भूमिकेतील काम पाहिले तेव्हा तर तिच्या अभिनय-कौशल्याला दाद दिल्याशिवाय रहावले नाही. माझ्या मते ती एक अत्यंत सशक्त व संवेदनशील अभिनेत्री आहे ... तिची अभिनयाची समज फार वरच्या पातळीची आहे. - दिपोटी

In reply to by दिपोटी

नीधप 21/11/2008 - 11:13
>>पण नंतर 'घाशीराम कोतवाल' मध्ये तिचे घाशीरामच्या दुसर्‍या बायकोच्या भूमिकेतील काम पाहिले तेव्हा तर तिच्या अभिनय-कौशल्याला दाद दिल्याशिवाय रहावले नाही. काहीतरी गफलत होतेय का? घाशीराम मधे सोनाली? आणि घाशीरामची दुसरी बायको? तपशीलात जबरदस्त गोंधळ होतोय. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by मुक्तसुनीत

दिपोटी 21/11/2008 - 14:04
अज्जुका, तपशीलात चांगलाच घोळ झालेला आहे. अर्थातच मला 'सखाराम बाइंडर' म्हणायचे होते. दिलगीर आहोत ! DVD आवृत्तीसाठी 'सखाराम'चा जो प्रयोग झाला होता (ज्यात सयाजी शिंदे यांनी सखारामची भूमिका साकार केली होती) त्यात लक्ष्मीच्या भूमिकेतील सोनालीचा सहजसुंदर अभिनय लक्षात ठेवण्याजोगा होता. - दिपोटी

नीधप 21/11/2008 - 11:22
अचानक इतक्या जुन्या चित्रपटाबद्दल एवढी मोठी चर्चा आणि चिखलफेकीचा खेळ बघून आश्चर्य वाटले. 'चैत्र' क्रांतीची डिप्लोमा फिल्म होती. फिल्म इन्स्टिट्युट मधील शिक्षण संपवून बाहेर पडत असताना विद्यार्थ्यांना एक अर्ध्या तासाची शॉर्ट करायची असते. त्याला डिप्लोमा फिल्म म्हणतात. ही फिल्म माझ्या माहितीप्रमाणे क्रांतिनी २००० मधे केली होती आणि त्यानंतर ती बर्‍याच फेस्टिव्हल्समधे गेली होती. बर्‍याच ठिकाणी नावाजलीही गेली होती. असो. आता मला ती पाहून खूप वर्ष झाली. पण फिल्म म्हणून खूपच चांगली होती. पण इथली तपशीलाबद्दलची चर्चा मात्र जाम विनोदी आहे. कथा न वाचता वा फिल्म न बघता दोन्ही वाईट आहेत असं म्हणणं जामच गमतीशीर. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

विसोबा खेचर 21/11/2008 - 18:49
कथा न वाचता वा फिल्म न बघता दोन्ही वाईट आहेत कथा न वाचता वा फिल्म न बघता 'वाईट' हा शब्द निदान मी तरी वापरलेला नाही! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नीधप 21/11/2008 - 21:05
माझ्या पोस्टमधे तुमचं नाव मला तरी कुठे दिसत नाही. किंवा कुणाचंच. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

चित्रा 21/11/2008 - 20:19
सहज यांचा एक प्रतिसाद आणि त्याला धरून आलेले काही प्रतिसाद हे मी नुकतेच काढले आहेत. याआधीचे जे प्रतिसाद उडले आहेत असे काही प्रतिसादांवरून कळते आहे ते मी काढलेले नाहीत एवढे मात्र स्पष्ट करते. सर्व सदस्यांना सल्ला : व्यक्तींची नावे न घेता लेखणीने केलेले वारही टोचतच असतात. काही प्रतिसाद व्यक्तीगत रोख स्पष्ट होत नसल्याने काढलेले नाहीत. पण व्यक्तीगत रोख म्हणजे काय मानावे यासंबंधीच्या सीमारेषा धुसर आहेत याची सर्व सदस्यांनी जाणीव ठेवावी आणि वातावरण गढूळ करू नये ही विनंती. धन्यवाद, चित्रा

In reply to by चित्रा

मुक्तसुनीत 21/11/2008 - 20:33
दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद ! माझा थोडा गोंधळ उडालेला होता ; अचानक प्रतिसादांची संख्या कमीकमी कशी होत जाते आहे हे पाहून.

In reply to by मुक्तसुनीत

लिखाळ 21/11/2008 - 20:38
खरंच आहे.. दिलेल्या प्रतिसादांची संख्या कमी होताना पाहून मला वाटले की नुकतीच आलेली बोधकथा वाचून, न स्विकारलेले प्रतिसाद लोक परत घेत आहेत की काय ! :) -- (बुद्धाचा शिष्य) लिखाळ.

सही रे सई 28/04/2017 - 01:13
कालच हा लघुपट अचानक तुनळी वर दिसला आणि पहिला गेला. थोडी उत्सुकता लागून होती कि या वर काही लिहिले आहे का किंवा याची मुळ गोष्ट कुठे वायाचायला मिळाली तर बघू या. अस शोधात असताना हा लेख मिळाला. हा लघुपट इथे देत आहे: या चित्रपटात काही प्रश्न अनुत्तरीत राहतात किंवा मुद्दामून सोडले आहेत असे. असा उगीच फक्त सोनाली (म्हणजे तिने साकारलेल पात्र) चाच अपमान करण्याचा काय हेतू. म्हणजे तिचा आणि या नवीन नाईक वाड्यातल्या सूनेच काहीतरी पूर्वीच भांडण आहे कि काय अशी शंका आली पण त्या बद्दल पुढे चित्रपट काहीच सांगत नाही. आणि शेवटी अचानक नवरा गेलेला आहे एव्हढंच दाखवलं आहे. कुठतरी तो जातो त्याचा काही या वरच्या घटनेशी संबंध दाखवायचा होता कि काय असं वाटून जात. किंवा ही काहीशी बोधकथा म्हणून फक्त बघायची आहे का? म्हणजे तुमच कोणी कितीही वाकड केल तरी त्याच्यावर शक्यतो काही संकट येईल असं आपण वागू नये असा काहीसा संदेश देणारी.

सिरुसेरि 29/04/2017 - 14:11
श्री . आत्माराम भेंडे यांनी जी . ए. यांच्या कथांवर आधारीत एक सुंदर मालिका बनवली होती . "चैत्र" या कथेच्या भागामधे मानसी मागीकर यांनी मधुच्या आईची भुमिका केली होती .

लिखाळ 20/11/2008 - 02:29
चैत्र या नव्या चांगल्या चित्रपटापदद्दल कळवलेत म्हणून आभार. चित्रपट लवकरच पहायला मिळेल अशी आशा असल्याने मधले वर्णन वाचले नाही. आपण आधीच तसे सूचित केल्याबद्दल आभार. चित्रपट पाहिला की येथे लिहिनच. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

आजानुकर्ण 22/11/2008 - 02:34
हा प्रतिसाद येथे देण्याचे कारण तो पहिल्या पानावर राहावा एवढेच आहे. लिखाळ यांच्या वरील प्रतिसादाशी त्याचा संबंध नाही. आपला, (क्षमस्व) आजानुकर्ण
आधी म्हण्टल्याप्रमाणे, कथालेखक म्हणून आपल्या संपूर्ण शक्तिनिशी लिहिण्याचा काळ अजून यायचा होता. त्या काळातली ही कथा.
ही कथा जीएंनी कधी लिहिली आहे याचा तपशील माझ्याकडे सध्या उपलब्ध नसला तरी, कुसुमगुंजा हा जीएंच्या शेवटच्या संग्रहांपैकी एक असावा. ह्या संग्रहाचे कामही पुरूषोत्तम धाक्रस आणि आप्पा परचुरे यांनी केलेले आहे. असे लिहिण्याचे कारण हे की त्यावेळी जीएंनी [बिघडलेल्या तब्येतीमुळे(?)] या कामात सहभाग घेतला नव्हता. या संग्रहाचे व त्यातील कथांचे उल्लेख जीएंच्या पत्रांमध्येही फारसे नाहीत (म्हणजे तो बराच नवीन आहे.) कुसुमगुंजानंतर मला वाटते हातकणंगलेकरांनी संपादित केलेला डोहकाळिमा - ज्यात कोणत्याही नव्या कथा नाहीत - आणि सोनपावले - ज्या कथा बहुधा जीए गेल्यानंतरच प्रकाशित करण्यात / करता आल्या, हे दोनच स्वतंत्र कथासंग्रह आहेत. (बिम्मची बखर आणि मुग्धाची रंगीत गोष्ट बद्दल काहीच आठवत नाही.) 'सोनपावले'मधील कथा ह्या जीएंच्या सुरूवातीच्या कथा म्हणता येतील, त्या तशा जाणवतातही. कुसुमगुंजातील कथा ह्या तशा संपूर्ण (किंवा शक्तिनिशी वगैरे) आहेत. त्यात कोणताही नवखेपणा जाणवत नाही. विशेषतः 'निरोप' आणि 'एक मित्र एक कथा 'यांचा ह्या संग्रहातील समावेश पाहिला असता जीएंनी फार नंतर लिहिलेल्या या कथा आहेत हे स्पष्ट समजून येते. आपला, (जीएप्रेमी) आजानुकर्ण धाक्रस चू.भू.दे.घे.

In reply to by आजानुकर्ण

मुक्तसुनीत 22/11/2008 - 02:36
"कुसुमगुंजा" हा शेवटी प्रसिद्ध झालेल्या पैकी एक ही खरी गोष्ट. पण कुसुमगुंजातील कथा, त्यांची भाषा , प्रकृती, त्यांचे विषय पहाता , "सोनपाऊले" सारख्याच याही संग्रहात त्यांच्या जुन्याच कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत असे मला वाटते. माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे तसे कुठेतरी वाचल्याचे मला स्मरते ; पण अर्थातच संदर्भ जवळ नाही. "निरोप" ही कथा , तुम्ही म्ह्ण्टल्याप्रमाणे एकदम म्च्युअर्ड आहे ; परंतु "एके मित्र एक कथा" किंवा "चैत्र" या सार्‍यावर जी एंच्या पूर्वायुष्याची छाया पडली आहे. एकूण या सगळ्या तेव्हापर्यंत असंपादित असलेल्या कथा होत्या ; त्यात नव्या-जुन्याचे मिश्रण असू शकते. पण "चैत्र" मधे कुठेच वर्षानुवर्षांनी ज्यांची लेखणी धारदार , जास्त जास्त गडद चित्रे रंगवाणारी बनली ते जी ए दिसत नाहीत. एकूण हा मामला थोडा धूसर बनला आहे .

In reply to by मुक्तसुनीत

आजानुकर्ण 22/11/2008 - 03:10
'एक मित्र एक कथा'चा उल्लेख येथे करण्याचे कारण असे की या कथेत जीएंनी घेतलेल्या चित्रपटांची, दिग्दर्शकांची नावे ही तशी नवी आहेत. माझ्या अंदाजानुसार जीएंनी लेखन वयाच्या २०व्या वर्षाच्या आसपास सुरु केले. त्यावेळी हे चित्रपट (द लोनली रोड ऑन द पाईन??? वगैरे) आलेले नव्हते. कथेत असलेली लेखकांची, व पुस्तकांची नावे पाहता ते त्या वयात शक्यही नव्हते. (सुरूवातीला जीए बेळगांवला होते नंतर ते कर्नाटक विश्वविद्यालयात धारवाडला आले - ज्यानंतर त्यांचा ग्रंथालयांशी जवळचा संबंध आला. मात्र हा संग्रह असॉर्टेड स्वरुपाचा असला तरी सोनपावलेतील आणि कुसुमगुंजातील कथांमध्ये लक्षणीय फरक आहे हे नमूद करावेसे वाटते. अर्थात माझ्याकडे दोन्हीही कथासंग्रह आता उपलब्ध नाहीत त्यामुळे हे अंधारात तीर मारण्यासारखे आहे. आपला, (अनेक संकेतस्थळे एक सदस्य) आजानुकर्ण परंतु "एके मित्र एक कथा" किंवा "चैत्र" या सार्‍यावर जी एंच्या पूर्वायुष्याची छाया पडली आहे. मला नेमके आठवत नाही परंतु जीए एक वाक्य नेहमी लिहीत असत . मी एकच गोष्ट वारंवार सांगत आहे. मात्र प्रत्येक वेळी मी दुःखाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे अशा आशयाचे ते काहीसे वाक्य होते. केवळ चैत्रच नव्हे तर कैरी, माणूस नावाचा बेटा, बऱ्याच प्रमाणावर राधी या कथाही पूर्वायुष्यावरच आधारित आहेत असे वाटते. मी फार जास्त बोलत आहे. कमीजास्त झाल्यास माफ करावे. आपला, (जीए कोळून प्यालेला) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

मुक्तसुनीत 22/11/2008 - 03:12
मी फार जास्त बोलत आहे. कमीजास्त झाल्यास माफ करावे. अरे वर जे बोलतो आहेस त्याबद्दल नि तसे बोललास तर जितके बोलशील तितके कमी आहे रे ! :-)

In reply to by मुक्तसुनीत

आजानुकर्ण 22/11/2008 - 03:16
आणि 'रात्र झाली गोकुळी'तील घर हे जीएंचे धारवाडमधले घर. तुतीमधील आबाही जीएंचे वैयक्तिक आयुष्य. आपला, (अवांतर) आजानुकर्ण

In reply to by मुक्तसुनीत

आजानुकर्ण 22/11/2008 - 03:25
तेच म्हणणार होतो. (गोड खायला मिळणार बघा आता). आरभाट आणि चिल्लर, कैरी, तुती आणि माणूस नावाचा बेटा हे शेजारी शेजारी ठेवले तर हत्तीला चाचपडणाऱ्यांसमोर एक संपूर्ण प्रतिमा उभी राहील. आपला (चिल्लर) आजानुकर्ण एक कूटप्रश्नः जीएंच्या कथांमधील नायकाचे नाव हे अनेकदा मधू-माधव असे असते व नायिकेचे कमल-कमळी असे हे लक्षात आले आहे का? आपला, (कर्ण म्हणे आता उरलो कोड्यांपुरता) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर 22/11/2008 - 03:37
जीएंच्या कथांमधील नायकाचे नाव हे अनेकदा मधू-माधव असे असते व नायिकेचे कमल-कमळी असे हे लक्षात आले आहे का?
हे नव्हते लक्षात आले! त्याचबरोबर आई ही नेहमी अतिशय सात्विक साने गुरुजींच्या कथेप्रमाणे असते, बहीण बर्‍याचदा छळ सहन करते, वडील हतबल आणि बायको मात्र बदचलन असते.

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 22/11/2008 - 03:39
जीएंचे आयुष्य पाहता यामागील कार्यकारणभाव समजण्यासारखा आहे. किंबहुना आई-बहीण-मावशी वगळता इतर सर्व बायकांचे त्यांनी जनरलायझेशन केले आहे आपला (निष्पक्ष) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

नंदन 22/11/2008 - 04:22
'शॅलो पीपल डिमांड व्हरायटी - बट आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी थ्रूआऊट माय लाईफ, इच टाईम ट्राइंग टू कट निअरर द एकिंग नर्व्ह' हे ते जीएंचे आवडते वाक्य. बाकी सोनपाऊले घरी आहे, एखादा संदर्भ हवा असेल तर शोधून सांगू शकेन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सर्किट 22/11/2008 - 04:25
शॅलो पीपल डिमांड व्हरायटी मागे कुणीतरी आम्हालाही वैविध्यपूर्ण लिहिण्याचा आग्रह करीत होते. त्यावेळी जी एंचे हे वाक्य माहिती असते, तर ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by नंदन

आजानुकर्ण 22/11/2008 - 05:16
नंदनशेठ ये हुई ना बात. हेच ते वाक्य. आमच्या दातात अडकलेली पेरूची बी काढण्यात नंदनशेठ नेहमी मार्गदर्शन करतात. 'सोनपाऊले' सोनपावले मध्ये शेवटी जीएंच्या समग्र साहित्याचा कालखंड दिला आहे. त्यात चैत्र बाबत काय म्हटले आहे? आपला, (सनावळी) आजानुकर्ण सोनपावले की सोनपाऊले? माझ्या मते सोनपावले.

In reply to by आजानुकर्ण

आजानुकर्ण 22/11/2008 - 05:27
वरील यादीत जीएंच्या इतर कथाही देता येतीलच. पण यात लक्षणीय म्हणजे अंजन ही कथा. जीए फारसे कोणाशी बोलत नसत मात्र कॉलेजच्या एका शिपायाशी त्यांच्या नेहमी गप्पा होत असत. त्या गप्पा आणि जीएंचे स्वतःचे गूढकथांचे असलेले वाचन यावर आधारित असलेल्या अंजन या कथेचे नाव घ्यावेच लागेल. या शिपायाच्या व्यक्तीमत्त्वाबाबत 'उघडझाप' या पुस्तकात म.द.हातकणंगलेकर यांनी विस्ताराने लिहिले आहे. स्वतः जीएंनी स्मशानात व घरामध्ये काही प्रयोग केल्याचे/पाहिल्याचे वाचले आहे. आपला (जीएभक्त) म. द. आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

नंदन 22/11/2008 - 09:40
'सोनपावले'च्या शेवटी दिलेल्या सूचीत सापडलेला जी.एं.च्या कथांचा आणि पुस्तकांचा प्रकाशनक्रम असा - निरोप - ५७ [पारवा] माणूस नावाचा बेटा - ५९ [हिरवे रावे] रात्र झाली गोकुळी - ५९ [पारवा] तुती - ६१ [हिरवे रावे] चैत्र -- ?? - मराठवाडा दिवाळी अंक [कुसुमगुंजा] राधी - ६५ [रक्तचंदन] अंजन - ६७/६८ [काजळमाया] कैरी - ७३ [पिंगळावेळ] एक मित्र एक कथा - ८७ [कुसुमगुंजा] डोहकाळिमा - ८७ अरभाट आणि चिल्लर - ८८ कुसुमगुंजा (कुसुम्बगुंजा हे अभिप्रेत नाव) - ८९ सोनपावले - ९१ * 'एक मित्र एक कथे'चा लेखनकाल सापडला नाही. १९८७ हे तिचे प्रकाशनवर्ष झाले. 'सोनपावले'च्या प्रस्तावनेत जी. एं.च्या कपाळवाटा आणि वहाणा सारख्या (तोवर) अप्रकाशित कथांचा उल्लेख आहे, परंतु या (एक मित्र एक कथा) कथेचा किंवा तिच्या लेखनकालाचा नाही. चैत्र आणि फेड या कथांचेही प्रकाशनवर्ष सूचीत दिलेले नाही, पण मराठवाडा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या जी.एं.च्या इतर कथांचा प्रकाशन कालावधी पाहता त्या ५९-६२ या कालावधीत प्रसिद्ध झाल्या असाव्यात, असा एक किरकोळ अंदाज बांधता येऊ शकेल. ** सोनपावलेतली सर्वात पहिली कथा (जुना कोट) १९४० सालातली (म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षी लिहिलेली) आहे. आता 'चैत्र'मुळे लागलेला वैशाखवणवा विझल्यासारखा वाटतो आहे तेव्हा त्या कथेतले शेवटची २-३ वाक्ये उद्धृत करण्याचे धाडस करतो :). ऐन बहरात असलेल्या खांडेकरांचा जीएंच्या ह्या सुरूवातीच्या काळातल्या (कदाचित पहिल्या) कथेवर पडलेला स्पष्ट प्रभाव जाणवला, एवढेच ही वाक्ये येथे देण्यामागचे कारण. त्यांची पुढची वाटचाल, अर्थातच यापेक्षा पूर्ण निराळी आहे. (लताबाई आणि नूरजहाँ यांचे उदाहरण येथे समांतर ठरावे.) मी बाहेर पाहिले! लिंबाच्या साली उन्हात चमकत होत्या. जणो म्हणत होत्या, "बाबारे, जीवनसर्वस्व त्यागात आहे, स्वार्थात नव्हे." शीला आरशात पाहून कुंकू लावून घेत होती !!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

आजानुकर्ण 22/11/2008 - 16:47
नंदनशेठ, कालक्रमाबद्दल धन्यवाद. एक मित्र एक कथा ही फार उशीराची आहे यात शंका नव्हतीच. चैत्रही बरीच नंतरची आहे. (जीएंच्या शब्दांत सांगायचे तर हिरवट दिवसांनंतरची) सोनपावलेतल्या खांडेकरी छापाबद्दल तुम्हाला माहितीच असेल की खांडेकरांच्या कथांचा सुरूवातीच्या काळात असलेला प्रभाव याबद्दल जीएंनी फार ठिकाणी लिहिले आहे. वैयक्तिक त्यांना खांडेकर प्रिय असले तरी त्यांची लेखनशैली-लेखन प्रिय नव्हते. त्याबाबतचे अनेक बोचरे, औपरोधिक सूचक उल्लेख कथांमध्ये तर "हरीभाऊंनी मराठी साहित्यात आणून टाकलेल्या सामाजिक गाठोड्यांचा शेवटचा फेरीवाला" असे थेट उल्लेख पत्रांमध्ये सापडतील. (अर्थात घरातील एखादा वयोवृद्ध, बुजुर्ग गृहस्थ असावा असे मला त्यांचे प्रेमळ अस्तित्तव वाटते असेही खांडेकरांबाबत जीएंनी म्हटलेले आहेच) लक्षणीय बाब म्हणजे सोनपावलेतील कथा जीए गेल्यानंतरच प्रकाशित करणे शक्य झाले. स्वतःचे काही कमअस्सल (तुलनात्मक अर्थाने - इतर कथांचा दर्जा पाहता यातील कथा नवख्या आहेत हे सहज कळते) प्रसिद्ध व्हावे हे त्यांनी मान्य केले नसते. आपला (तौलनिक) आजानुकर्ण

मुक्तसुनीत 20/11/2008 - 02:38
हा सिनेमा "आवर्तन" नावाच्या डीवीडी माध्यमातील दिवाळी अंकात आहे. डिव्हीडी विकत घ्यायची असल्यास "बहुगुणी" या अमेरिकास्थित सदस्यास संपर्क करावा. किंमत १५ डॉलर्स. "आवर्तन"बद्दल थोडे लिहायचे होतेच. कदाचित वेगळ्या धाग्यात लिहीन.

In reply to by मुक्तसुनीत

खूप आधी वाचलेली होती, अर्थात आवडलेली होतीच. पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता परत एकद वाचायची इच्छा होते आहे. मिळवून वाचली पाहिजे. जीएंच्या कथेवर आणि तो सुद्धा ३० मिनिटाचा लघुपट काढणे हे आव्हानात्मकच आहे. अमेरिकेबाहेर कसा बघता येईल हा चित्रपट? इथे खाली बर्‍याच लोकांची मूळ कथेबद्दलची मतं वाचली. एखाद्या कथेच्या आशयाबद्दल किंवा त्यात मांडलेल्या विचारांबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. पण जीएंच्या भाषेबद्दल, शब्दकळेबद्दल दुमत असायचे कारण नाही. वाचकाच्या मनाची पकड घेणारी, विलक्षण प्रवाही अशी भाषा मला तरी आवडते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री 20/11/2008 - 16:14
इथे खाली बर्‍याच लोकांची मूळ कथेबद्दलची मतं वाचली. एखाद्या कथेच्या आशयाबद्दल किंवा त्यात मांडलेल्या विचारांबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. पण जीएंच्या भाषेबद्दल, शब्दकळेबद्दल दुमत असायचे कारण नाही. वाचकाच्या मनाची पकड घेणारी, विलक्षण प्रवाही अशी भाषा मला तरी आवडते. असेच म्हणतो. सहमत. मुक्तसुनितांचे धन्यवाद.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

समिधा 26/02/2009 - 10:12
हा चित्रपट apalimarathi.com वर आहे .मी बघितला खरच सुंदर आहे. बिपीन भाऊ तुम्हाला हा चित्रपट बघता येइल.

धनंजय 20/11/2008 - 02:41
आईकडचे स्त्रीधनही गेले, हा बारीक तपशील चराचरा चिरून जातो. इतक्या कंगोर्‍यांचे कारुण्य वाचताना हालहाल करते.

सुवर्णमयी 20/11/2008 - 02:45
मुक्तसुनीत, मी ही कथा वाचलेली आहे. अतिशय छोट्या कथानकात खूप काही सांगण्याची कला.. जी ए यांच्या लेखनातील मार्मिकता वेगळी सांगायलाच नको. चित्रपट नक्की बघेन. (कोणतीही टोकाची, विकृत वाटेल इतपत वर्णनाची भूमिका न घेता जी ए यांनी ज्या काही मोजक्या कथा लिहिल्या असे मला वाटते... त्यापैकी ही एक कथा आहे.- त्यांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचतांना काही तरी नवीन सापडते. त्यांच्या उपमा, रूपके, प्रतिमा यावर वेळा विचार करण्यात अनेकदा कथा बाजूला राहते असे सुद्धा होते. पण मला वाटते तसेच वाटावे असा माझा आग्रह नाही.. )

In reply to by सुवर्णमयी

आजानुकर्ण 20/11/2008 - 07:49
कुसुमगुंजातील सर्वच कथा सटल आहेत. त्यातल्या त्यात 'एक मित्र एक कथा' मध्ये जीएंनी त्यांचे स्वतःचे पूर्वग्रह सुंदरपणे कथेत सादर केले आहेत. आपला, (अल्पाक्षरी) आजानुकर्ण

कोलबेर 20/11/2008 - 02:48
'चैत्र' आणि 'फेड' ह्या साधारण एकाच बॅकड्रॉपवरच्या दोन उत्कृष्ट कथा!! हा चित्रपट मिळवुन बघायलाच हवा!! मागे अमोल पालेकर कैरी वरती चित्रपट बनवणार म्हंटल्यावर अशीच उत्सुकता ताणली गेली होती. पण कैरीतील मूळ लहान मुलाचे पात्र बदलुन मुलगी घेतल्याने (ते वर्ष 'बालिका वर्ष' की असले काही असल्याने सरकार दरबारी पुरस्काराच्या अपेक्षेने केले होते म्हणे) पालेकरांविषयीचा आदर खूप कमी झाला आणि चित्रपट कधीच बघीतला नाही. चैत्र मात्र प्रॉमिसिंग वाटतो आहे.

In reply to by कोलबेर

सर्किट 20/11/2008 - 02:54
मुलाचे पात्र बदलून मुलीचे घेतले तरी कैरी हा एक सुंदर चित्रपट होता. अतुल कुलकर्णीचे काम अतिशय सुंदर होते त्यात. बघ एकदा. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 20/11/2008 - 07:38
कैरी हा फालतू चित्रपट होता. कथेच्या एक हजारांशाच्या निम्मे सुद्धा चित्रपटात आले नव्हते. कैरी ही कदाचित पिंगळावेळ मधील (माझ्या मते स्वामी वगळता) जीएंची सर्वोत्कृष्ट कथा आहे. कथा वाचताना किती वेळा घसा चोंदला जातो हे सांगायला नको. पालेकरांचा कैरी पाहताना कितीदा असे वाटले बॉ. आपला (कैरीप्रेमी) जी.ए. आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 20/11/2008 - 12:01
एखादी कथा चित्रीकरणासाठी योग्य असते, एखादी नसते. जी एंची कैरी वाचताना अनेकदा, ह्यावर चित्रपट कसा होईल, हा विचार मनात येऊन गेला. माझ्या अपेक्षेपेक्षा हा चित्रपट खूपच छान होता, म्हणून मला आवडला. तुम्ही ह चित्रपट बनवला असता तर कसा केला असता ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 20/11/2008 - 19:06
जीएंच्या कथेवर चित्रपट बनवणे हे फारच अवघड काम आहे. मात्र कैरी शक्य नाही. (कदाचित राधी आणि बळी या कथांवर चित्रपट बनवता आला असता. तोदेखील कथेतील नाट्यमय प्रसंगांमुळे. मात्र तेदेखील बटबटीत झाले असते असे वाटते.) किंबहुना कैरीच्या चित्रपटरूपांतरासाठी अमोल पालेकरांची निवड ही जीएंनी मान्यता दिल्यानंतर झाली होती हे याबाबतीत नमूद करण्यासारखे आहे. जीएंचा चित्रपट या माध्यमाचा(ही) किती मोठा अभ्यास होता हे त्यांच्या पत्रांवरून कळेलच. जीएंनी त्यांच्या कथांमध्ये किंवा आत्मचरित्रमय वाटावे अशा 'आरभाट' मध्येही चित्रपटांबाबत फारसे लिहिलेले नाही. मात्र मुक्तसुनीत यांनी ज्या 'कुसुमगुंजा' संग्रहातील कथेबाबत येथे लिहिले आहे त्या संग्रहात असलेल्या 'एक मित्र एक कथा' या कथेत जीएंच्या चित्रपटप्रेमाची व या माध्यमातील बारकाव्यांच्या माहितीची एक झलक पाहायला मिळते. (मला वाटते जीएंची हातकणंगलेकर आणि आचवलांशी चित्रपटगृहातच ओळख झाली.) कैरीबाबत पालेकरांशी होत असलेल्या जीएंच्या पत्रव्यवहारात कैरीतील तुळसा या पात्राच्या व्यक्तीरेखेबद्दल एक प्रसंग आहे. (ज्यांनी कैरी वाचली नाही त्यांनी माफ करावे). चित्रपटाच्या पटकथेत तुळसाचा प्रवेश होतो तेव्हा अंगणात खेळत असलेल्या कथानायकाला ती 'काय रे काय करतोयेस' अशी विचारेल असे पालेकरांनी लिहिले होते. मूळ कथेत हा प्रसंग नाही. चित्रपट माध्यमाच्या संकेतांनुसार चित्रपट रटाळ होऊ द्यायचा नसेल म्हणून पालेकरांनी हा संवाद टाकला असावा. मात्र यावर जीएंनी नेमका आक्षेप घेतला आहे. एक तर तुळसाला त्या मुलाबद्दल काडीचेही प्रेम नाही. आणि पालेकरांच्या सांगितलेल्या संवादातून तिला मुलाबद्दल काहीतरी वाटत आहे हे सूचित होते. जे कथेच्या मूळ गाभ्याशी अप्रामाणिक आहे. तसाच प्रसंग बागेत मोर दिसतात तेव्हा. 'वो तो यूं आते है और चुटकीमे चले जाते है' हा प्रसंग फारच बाळबोध. अर्थात हे तर केवळ काहीच प्रसंग आहेत. कैरी चित्रपटाची प्रगती होत असताना जीए कदाचित शेवटचे आजारी पडले आणि सुदैवाने चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते नव्हतेच हीच काय ती एक चांगली गोष्ट असे उपरोधाने म्हणावेसे वाटते. शांताराम बापूंनी 'चानी'चे जे केले त्यापेक्षा थोडे कमी वाईट पालेकरांनी 'कैरी'चे केले असे म्हणता येईल. आपला, (चित्रपटसमीक्षक) आजानुकर्ण कणेकर

In reply to by आजानुकर्ण

आजानुकर्ण 22/11/2008 - 02:59
फक्त माझेच प्रतिसाद उडवण्याबरोबरच इतर हिणकस प्रतिसादही उडवावेत असे सफाईकामगारांना मी जाहीर आवाहन करतो. आपला (मिपावरचा पूर्वाश्रमीचा सफाईकामगार) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर 22/11/2008 - 03:02
तसेच माझ्या प्रतिसादात नक्की हिणकस (वैयक्तिक शेरेबाजी) काय होते ते देखिल इथले संपादक मंडळ कळवेल का?

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 20/11/2008 - 07:44
ज्यामध्ये गावात सर्कस आलेली असते ती कथा. फार सुरेख. मात्र कुसुमगुंजा मधली पत्रातून उलगडणारी कथा आणि 'एक मित्र एक कथा' या अप्रतिम. कुसुमगुंजातील निरोप, आणि लाल डोळ्यांचा पक्षीही सुंदर. आपला, (समीक्षक) आजानुकर्ण

सर्किट 20/11/2008 - 02:48
जी एंची मला अतिशय आवडणारी ही कथा. (मागे बहुधा संजोपरावांनी कुठेतरी टंकली होती.) चित्रपट पहायलाच हवा. सोनाली कुलकर्णी ही अतिशय गुणी अभिनेत्री आहे. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

योगी९०० 20/11/2008 - 03:27
एका मराठी मालिकेत बघीतली होती ही कथा ..त्याला आता खुपच वर्ष झाली. अर्ध्या तासात नीटनेटकेपणाने ही कथा उभी केली होती. आईची भुमिका आशा काळेनी सशक्तपणाने साकारली होती. खादाडमाऊ

नंदन 20/11/2008 - 04:51
रसग्रहण. दूरदर्शनवर फार पूर्वी (१९९०-९२ चा सुमार असेल), उत्तम कथांचे चित्रीकरण करणारी एक मालिका लागायची. मोकाशींची 'आता आमोद सुनासि आले' आणि जी.एं.ची ही चैत्र कथा - खादाडमाऊ म्हणतात तसे - तेव्हा पाहिल्याचे आठवते. फक्त आईच्या भूमिकेत आशा काळे नव्हत्या, तर गोट्या मालिकेत गोट्याच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री होती.(स्मरणशक्ती दगा देत नसल्यास)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

गोट्या मालिकेत गोट्याच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री - मानसी मागीकर ? सुनीतराव, रसग्रहण आवडले. कथा खूप वर्षांपूर्वी वाचली होती पण आता हा चित्रपट मिळवून पहावाच लागणार असे दिसते आहे. स्वाती

रामदास 20/11/2008 - 06:59
आभारी आहे. इकडे सिडी मिळाली तर नक्कीच बघेन हा चैत्रपट. अर्थात जी.एं.च्या गोष्टीवर सिनेमा बनवायचा हे एक मोठे आव्हानच. तीस मिनीटाची लांबी आहे म्हणजे कथेला जरापण धक्का न लावता बनवलेला असावा.

चित्रपट पाहणे जेव्हा होईल तेव्हा होईल. आपण मात्र डोळ्यासमोर चलचित्र उभे केले. कथेचे रसग्रहण आवडले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 20/11/2008 - 07:34
गरीबी आली तरी मोठे सण करा, माणुस मेला तरी कळु द्यायचे नाही??/ व्हॉट क्रॅप?? हे म्हणजे १७ वर्षाच्या शरद्चंद्राने देवदास लिहावा व सगळ्यांनी वाहवा करावी तशीच बालीश कथा... असो. >आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. आणि म्हणे त्यांनी जी ए कोळुन प्यायला. त्यांना समजला. बी. एस. अवांतर - चैत्रपेक्षा, जुन्या काळातील कथानक असलेला वास्तुपुरुष मला तरी जास्त बरा वाटला. त्यातली आई योग्य ते व तसे संस्कार देउन मोठे करते मुलाला.

In reply to by सहज

मुक्तसुनीत 20/11/2008 - 08:23
सहजरावांचा अभिप्राय रोचक आहे. केवळ त्यांनी कथेच्या (त्यांना कळलेल्या) आशयाला "काय मल-सदृष !" असे वर्णिल्यामुळे मी हे म्हणत नाही ; तर माझा कथानक पोचवण्याचा प्रयत्न किती तोकडा होता हे त्यातून दिसले म्हंणून. जी एंच्याच भाषेत संगायचे तर एखाद्या अस्सल कथेचा सारांश देणे म्हणजे एखाद्या कुलवंत घोड्याचा किंवा अमीर खाँ साहेबांच्या एखाद्या ख्यालाचा सारांश देण्यासारखे आहे :-) असो. कुठल्याही नाटकृतीचा/कादंबरी/चित्रपट कृतीचा आस्वाद घेताना त्या काळाचा पर्स्पेक्टीव्ह असणे आवश्यक ठरते. "गरीबी आली तरी मोठे सण करा, माणुस मेला तरी क ळू द्यायचे नाही" वगैरे सारख्या गोष्टी आपल्याला आता क्रॅप वाटतात ; परंतु ही मूल्ये ७५ वर्षांपूर्वीची आहेत हे वाचक/प्रेक्षक लक्षात घेईल तर कदाचित त्याला त्या कृतीकडे किंचित जास्त सहानुभूतीने पहाताही येईल. असो. प्रामाणिक अभिप्रायाकरता मी माझ्या या मित्राचे विशेष आभार मानतो. (यात उपहास नाही. प्रामाणिक अभिप्राय दिला म्हणूनच विशेष आभार. पटले नसतानाही तोंडदेखले "साधु साधु" म्हणणे फार वाईट.)

In reply to by मुक्तसुनीत

सहज 20/11/2008 - 09:30
>माझा कथानक पोचवण्याचा प्रयत्न किती तोकडा होता हे त्यातून दिसले म्हंणून. असहमत. अजिबात नाही. मुक्तसुनित यांनी ओळख अतिशय छान करुन दिली आहे व तरी मला काही ते कथानक पसंत नाही पडले म्हणून व केवळ मुक्तसुनित यांनी लिहले आहे म्हणुन प्रतिसाद दिला. मुक्तसुनित "नकारात्मक" प्रतिसाद योग्यरित्या हाताळु शकतात हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. मराठी आंतरजालावर ह्याची नितांत गरज आहे. कर्णाने दुवा दिलेल्या "फेड" चे कथानक जास्त चांगले तरी ते फक्त चैत्रच्या तुलनेत असेच म्हणेन. अर्थात वैयक्तिक आवडीचा भाग मोठा. जे पटले नाही, ते का पटले नाही इतकेच सांगीतले. एखाद्याला आवडले नाही म्हणुन ती व्यक्तिच वाईट किंवा गाढव-गुळ हे वर्गीकरण स्वयंघोषीत समिक्षकाचे काम. आधी हाकलले तरी परत परत जादा प्रेक्षक दिसलेल्या घोळक्यात घुसुन टिमकी वाजवु पहाणारे बालिश पोर व त्याची भंपक मतं / आवड यांना देखील इथे वाव दिला जातो. हे मिपाचे वैशिष्ट्य. ...जास्त सहानुभूतीने पहाताही येईल. तेच तर चालू आहे. जुन्या गोष्टीच नव्हे तर नव्या चाळ्यांकडे देखील सहानुभूतीनेच पहावे लागते. :-)

बहुगुणी 20/11/2008 - 07:45
मंडळी, वरती उल्लेखलेल्या आवर्तन च्या २ डिव्हीडींचे सेट्स कोणाला अमेरिकेत हवे असल्यास मला व्य. नि. ने mailing address कळवा. पाठवायची व्यवस्था करेन.

आजानुकर्ण 20/11/2008 - 07:52
आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. सुरेख. संस्कारांची खरी ओळख असणाऱ्या व्यक्तींना वरील वाक्यातील संवेदनशीलता आणि सुसंस्कृतपणा जाणवल्याशिवाय राहणार नाही. आपला, (सुसंस्कृत) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सुरेख. संस्कारांची खरी ओळख असणाऱ्या व्यक्तींना वरील वाक्यातील संवेदनशीलता आणि सुसंस्कृतपणा जाणवल्याशिवाय राहणार नाही. सहमत

अवांतर : जीए आणि जीएंच्या कथेंवर एक्सपर्ट लोकांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत

असा लिहिलेला माझा प्रतिसाद संपादकांनी उडवला. अर्थात हे विषयांतर असेल तर विषयाच्याच निमित्ताने याच चर्चेत इतर प्रतिसादात भरपूर विषयांतर आहे.सदरील प्रतिसाद ज्या संपादकांनी उडवला त्या संपादकांना माझाही जरासा खूलासा. :)

जीएंच्या बद्दल आणि जीएंच्या कथांवर मराठी संकेतस्थळांवर भरभरुन बोलणारे  मोजकी मंडळी आहेत त्यांना उद्देशून माझा प्रतिसाद होता. त्यांनी काही लिहावे याच उद्देशाने तसे लिहिले होते.  यात लपवण्यासारखे काही नाही, पण यात उडवण्यासारखे काय होते हे मला अजूनही कळले नाही.

संस्काराच्या निमित्ताने असे वाटले होते की, जीएंबद्दल असे म्हटल्या जाते की, 'अश्रद्धा' हा त्यांच्या जीवनाचा मूलाधार होता.याला काही लोक चिकित्सकपणाही म्हणतात. जीएंच्या कथांमधले वातावरण, पात्रांचे जीवन, जीवन जगण्याच्या माणसाच्या वेगवेगळा तर्‍हा, त्यांचे संघर्ष आणि त्यातून मानवी जीवनाचा एक अर्थ असे चित्र बर्‍याचदा जीएंच्या कथा वाचतांना दिसतो आणि जीएंना त्याच गोष्टीचे आकर्षण होते. आपल्या जे वाट्याला आले आहे, त्याला नियती जवाबदार आहे त्यापासून सूटका नाही  त्या दृष्टीने मी  'मधूच्या  आईकडे' पाहतो. "म्हणजे आपले बाबा गेले हे त्यांना कळू द्यायचे नव्हते होय ?" माणूस गेल्यानंतर गावातल्या लोकांना कळू नये, वगैरे, हे आपले वाचकांचे तर्क आहेत. लेखकाला ओढ आहे ती नियतीवादाची.  नियतीपुढे मानव शरण जातो. आपल्या नशिबातले चुकत  नाही. असा काहीसा बोध त्यांच्या कथा वाचतांना होत असतो, समाजविषयक चिंतन हा त्यांचा विषय कधीच नव्हता असा जीएंच्या एक फुटकळ वाचक (उपरोधाने लिहित नाही) म्हणून मला वाटते.

म्हणून जीएंबद्दलच्या एक्सपर्ट वाचकांची काही वेगवेगळी मते यानिमित्ताने यावे, असे वाटले होते. यात उडवण्यासारखे काय होते. असो, मिपाचालकांनी कोणत्याही संपादकाच्या लेखन/प्रतिसादाबद्दल कोणत्याच कार्यात कधीच कोणताच हस्तक्षेप केला नाही. एक संपादक म्हणूनही मीही काही विचारणार नाही. पण एक मिपाचा सदस्य म्हणून विचाराल तर त्यात उडवण्यासारखे काहीच नव्हते त्याबाबतीत लिहिण्या-बोलण्याचे 'सदस्य' म्हणून माझे स्वातंत्र्य आबाधित आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 21/11/2008 - 09:09
आपण काय लिहिलं होतंत हेदेखील मी पाहिलं नव्हतं, त्यामुळे मी ते उडवण्याचा प्रश्नच येत नाही.. इतर कुणा संपादकाने उडवलं असेल तर ते मला माहीत नाही.. मात्र एक गोष्ट तेवढीच खरी की बिरुटेसाहेब स्वत:ही एक मिपाचे जबाबदार संपादक आहेत तेव्हा अन्य कुणा संपादकाने त्यांचं लेखन काढून टाकल्यास निदान त्यामागचं कारण तरी त्यांना कळवायला हवं होतं असं वाटतं! तात्या.

विसोबा खेचर 20/11/2008 - 12:15
श्रीमंती-गरीबी, मान-अपमान, वगैरे वगैरे सानेगुरुजी टाईप कथा.. गेल्या चैत्रात मधुच्या आईला आपल्या घरात हळदीकुंकू मिळालं नाही म्हणून कदाचित आपला पती वारला असं त्या नाईकबाईला वाटू नये म्हणून मधुच्या आईचे न्हाणीघरात लपणे व मधुच्या हस्ते घरी आलेल्या बाईस कुंकवाचा करंडा देणे वगैरे वगैरे.. सगळं ठीकच वाटलं बुवा! हळदीकुंकवासारख्या फुटकळ प्रसंगाची मोठ्या प्रमाणात शोबाजी करण्याकरता दागिन्यांसारखा स्त्रीधन असलेला, अत्यंत महत्वाचा ऍसेट विकायच्या ७० वर्षांपूर्वीच्या आंधश्राद्धिक मानसिकतेचे चित्रंण करणार्‍या चित्रपटाचे आजच्या काळातले प्रयोजन समजले नाही.. यावर मधुची आई जे म्हणते ते अगदी साधेच - पण सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे. ते सांगते : " मी तर झाला प्रकार केव्हाच विसरले. मला त्याचे काहीच महत्त्व नाही. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. " ह्यात सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे नक्की काय, हे कळले नाही.. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. " ?? स्वत:च्या खिशात/नवर्‍याकडे दमड्या नसताना घरातले दागिने विकून हळदीकुंकू समारंभ पार पाडणे या कृतीतून आईला स्वत:च्या मुलाला नक्की काय दाखवून द्यायचे आहे ते कळले नाही... असो, मुक्तरावांचे परिक्षण वाचून हा चित्रपट का आणि कश्याकरता पाहायचा हा प्रश्न मला पडला आहे, तरीही एकदा पाहीन म्हणतो.. सोनाली कुलकर्णी ही नटी गुणी आहे याबद्दल वाद नाही परंतु त्या आईच्या भूमिकेकरता तिची निवड कितपत योग्य आहे हे चित्रपट पाहूनच कळेल... असो, हा चित्रपट नक्की बघेन परंतु मुक्तरावांनी लिहिलेलं सदर चित्रपटाचं एकंदरीत कथानक/परिक्षण वाचता, या चित्रपटापेक्षा ५०-७० वर्षांपूर्वीच्याच काळातलं चित्रण करणारे स्मृतीचित्र, वास्तुपुरुष, किंवा ध्यासपर्व हे चित्रपट कितीतरी अधिक सरस आणि वास्तववादी आहेत असे वाटते.. आपला, (चित्रपटप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 20/11/2008 - 12:21
तात्या, कथेचा सारांश खालीलप्रमाणे लिहिला तर तुम्हाला कदाचित अधिक आवडेल. (काहीही झालं तरी आपल्या माणसांनी लिहिलेलं अधिक आवडतं, नाही का ?) 'चैत्र' ही मला आवडलेली अशीच एक कथा. कथानायक परत एक छोटासा मुलगा. लहानशा खेड्यात रहाणारे त्याचे कुटुंब. घरी आई आणि बाबा. आर्थिक परिस्थिती बेताचीच. या खेड्यातल्या ज्येष्ठ इनामदारीणबाई त्यांच्या वाड्यावर चैत्राचं हळदीकुंकू ठेवतात. सगळ्या गावातल्या सवाष्णींना आमंत्रण जाते. इनामदार बाईंची नवी सून तिच्या दृष्टीने हलक्यासलक्या या अशा बायकांना बोलवायला नाखूशच असते. हा छोटा मुलगा आणि त्याची आई पन्हं-कोशिंबीर घ्यायला उभे असताना चारचौघात ती सून त्यांना म्हणते "हे काय, मगाशी येऊन गेलात ना तुम्ही? पन्ह्यासाठी किती हावरटपणा करायचा बाई माणसानं?" या मुलाची आई शांतपणे देवापुढचं हळदीकुंकू उचलते आणि मुलाच्या हाताला धरून घरी येते. ती फारसे बोलत काहीच नाही, पण तिचे मन अगदी विस्कटून गेलेले असते. दुसरे वर्ष येते. आई आपले सगळे दागिने, घरातले किडूकमिडूक काढून बाबांसमोर ठेवते. म्हणते "हे सगळं विकावं लागलं तरी चालेल, पण मला सगळ्या गावाला हळदीकुंकवाला बोलवायचं आहे". त्याप्रमाणे तसे ती करतेही. इनामदार बाई आणि त्यांची सून दोघीही आलेल्या असतात. इनामदार बाई त्यांचा कापरा हात आईच्या पाठीवर ठेवतात "हे बघ, माझे आता फार दिवस राहिले नाहीत. माझ्यासाठी म्हणून काही काही मनात ठेवू नकोस". आई त्यांना समाधानाने वाकून नमस्कार करते. त्याही पुढचा चैत्र येतो. इनामदार बाई स्वतः हळदीकुंकवाचं बोलावणं करायला येतात. त्यांची चाहूल लागताच आई न्हाणीघरात आंघोळीला जाते. "नक्की यायचं बरं का..." असं सांगून इनामदार बाई देवासमोर हळदीकुंकू ठेवून निघून जातात. आई बाहेर येते. "बिचाऱ्या इतक्या प्रेमानं इथपर्यंत आल्या, म्हटलं मुद्दाम कशाला त्यांच्यासमोर यावं?" ती मुलाला जवळ घेऊन म्हणते." आणि आज ना उद्या त्यांना कळणारच.." आणि मग अर्धवट अजाण, अर्धवट जाणता असा तो मुलगा कावराबावरा होऊन विचारतो "म्हणजे गेल्या वर्षी बाबा वारले, हे त्यांना सांगायचं नव्हतं होय?" -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 20/11/2008 - 12:38
हम्म! ही ष्टोरी थोऽऽऽडी बरी वाटली.. अर्थात, दोन्ही ष्टोर्‍यात अजून एक महत्वाचा फॉल्ट शिल्लक राहतोच... मुक्तराव म्हणतो त्याप्रमाणे कथा ५०-७० वर्षांपूर्वीची आहे.. शिवाय एका गावातली आहे... आमची आई सांगते त्याप्रमाणे ५०-७० वर्षांपूर्वी ठाण्यासारख्या गावातलीदेखील बरीचशी माणसं एकमेकांना ओळखत असत त्यामुळे या बाईचा नवरा खपला आहे, (हळदीकु़कवकरता दागिने विकण्याची बायकोची दिवाळखोरी पाहून बिचारा खपेल नायतर काय! ;) ) हे त्या बड्या घरच्या बाईला कळलंच नाही, हे थोडं भाबडं वाटतं! बरं धरून चालू की कळलं नसेल, तरीही जेव्हा प्रत्यक्षात ती बड्या घरची बाई हळदीकुंकवाचं बोलावणं करायला ऍक्च्युअल येते तेव्हातरी तिला नक्की कुणीतरी आधी गाठून यांच्या घरच्या मयताची बातमी द्यायला हवी होती तीही कुणी दिलेली दिसत नाही! ५०-७० वर्षांपूर्वी एखाद्या गावात त्या बड्या बाईला, अगदी मयताच्या घरात पाऊल टाकेस्तोवर हे कळूच नये हे थोडं आश्चर्यकारक वाटत! असो, आपला, (तपशीलात शिरणारा चोखंदळ चित्रसमिक्षक!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 20/11/2008 - 12:40
तात्या, जरा खाजगी प्रश्न विचारतो. तुला गूळ आवडतो का ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 20/11/2008 - 12:52
गूळ आवडत नाही, तरीही स्मृतिचित्र, ध्यासपर्व यांसारख्या उत्तम चित्रपटांची चव मला नक्की माहीत आहे! :) असो, मुक्तरावाच्या परिक्षणावर आणि आपल्या सुधारीत कथेवर मी माझं मत मांडलं आहे, त्याबाबत प्रश्नार्थक अथवा कोडं घातल्यासारखे प्रतिसाद न देता सरळ साध्या शब्दात काही टिप्पणी कराल तर माझ्याकडून हा संवाद सुरू ठेवणं मला शक्य होईल.. तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कपिल काळे 20/11/2008 - 19:44
समोरच्याने आपला मुद्दा व्यवस्थित मांडला असता, त्याला गूळ आवडतो का हे विचारणं म्हणजे युक्तिवादात हरत आलेल्या वकिलाने भरकोर्टात समोरच्या वकिलाच्या अंगावर धाउन जाण्यासारखे आहे. असे बिलो द बेल्ट वार करण्यापेक्षा लिहूच नका. ही कथा मी खूप वर्षांपूर्वी वाचली होती तेव्हा मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता. की ७० वर्षांपूर्वीच्या एका गावात, एक माणूस मयत झालेला दुसरयांना समजत कसा नाही. तात्यांचे बाकीचे म्हणणेसुद्धा पटण्यासारखे आहे, की ह्या चित्रपटातून आताच्या काळात काय सांगायचं आहे? त्या कथेचा ह्या कालात काय रिलेव्हन्स आहे? नानाची कविता म्हणजे लिहिण्यासाठी लिहिलेली आणि काव्याच्या दॄष्टीने कचरा, तात्यांनी वस्तुनिष्ठ आणि योग्य शंका काढली की ते गूळाची चव न समजणारे प्राणी. आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही, आवडली नाही की आपण जसे प्रतिसाद देतो तसे आपल्यालाही मिळतीलच. ते सुद्धा सहन करावे लागतील हे म्हणजे मॄदंग मुखलेपोभ्य करोति मधुरं ध्वनी अशे दुतोंडी मानसिकता झाली. http://kalekapil.blogspot.com/

In reply to by कपिल काळे

मुक्तसुनीत 20/11/2008 - 19:50
कपिल यांच्याशी याबाबतीत मी सहमत आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र अशा भावना असतील (मग त्या आपुलकीच्या असोत की विरोधाच्या) त्याच्या विरुद्ध प्रकाराचे मत कुणी मांडले - आणि विशेषतः योग्य रीतीने , व्यक्तिगत पातळीवर न घसरता मांडले - तर त्यावर पेजोरेटीव्ह टर्म्स मधे (मराठी शब्द ?) प्रतिवाद करणे अयोग्य आहे. सर्कीट यांच्यासारख्या माहीतगार , उत्तम विनोद करणार्‍या नि समजणार्‍या ज्येष्ठ सभासदाने , याबाबत नक्की विचार करावा.

In reply to by मुक्तसुनीत

कोलबेर 22/11/2008 - 03:05
इथे मुक्तसुनित ह्यांना एक +२ म्हणून प्रतिसाद दिला होता. त्यात उडवण्या सारखे होते? कृपया कळावे!

In reply to by कपिल काळे

विसोबा खेचर 21/11/2008 - 01:08
अरे कपिल, जाऊ दे रे बाबा, तू का वाद घालतो आहेस माझ्याकरता? माझ्या प्रतिसादानंतर सर्किटने काहीच प्रतिसाद दिला नाही त्याचे खालील पैकी एखादे कारण असू शकते.. १) माझा मुद्दा त्याला पटला असावा आणि तो गप बसला असावा.. २) माझा मुद्दा त्याला पटला नसावा परंतु त्याला हा विषय पुढे वाढवायचा नसावा किंवा पुढे काही लिहिण्यास वेळ मिळाला नसावा.. ३) इत्यादी इत्यादी...! असो, तात्या.

विजुभाऊ 20/11/2008 - 12:52
एका उत्तम रसग्रहणा बद्दल मुक्तसुनित्भौना धन्यवाद झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

सिनेमा पाहिलेला नाही. पाहायलाच हवा. मुक्तसुनीत यांचे परीक्षणाबद्दल आभार. सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री आहेच, पण ती अभिनय सोडून जे काही करते, त्याबद्दल मात्र डोक्यात तिडीक आहे.

In reply to by मेघना भुस्कुटे

विसोबा खेचर 20/11/2008 - 17:33
सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री आहेच, पण ती अभिनय सोडून जे काही करते, त्याबद्दल मात्र डोक्यात तिडीक आहे. माझ्या मते आपला मतलब फक्त तिच्या अभिनयाशी असावा, आपली जी काही टिकाटिप्पणी असेल ती तिच्या अभिनयाबदल असावी, कारण आपली-तिची ओळख फक्त एक अभिनेत्री म्हणूनच तिच्याशी आहे..! अभिनयाव्यतिरिक्त तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल काही टिप्पणी करणे हे रेषेवरच्या अक्षरांना धरून होणार नाही..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अभिनय सोडून सार्वजनिक ठिकाणी तिचे लाडे लाडे बोलणे, ठिकठिकाणी 'आपण म्हणजे निरागसपणाचा मानदंडच' या प्रकारे वावरणे, नृत्याच्या कार्यक्रमात आपल्या भावनांचे जाहीर प्रदर्शन करणे - हे पाहून माझ्या मस्तकात तिडीक जाते. हे अभिनयात अंतर्भूत नसले, तरी सार्वजनिक ठिकाणी होते, तेव्हा त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. खेरीज वरच्या प्रतिक्रियेत हा भाग अवांतर असल्यामुळे मी तो निराळ्या फिक्या रंगातही लिहिला आहे. त्याबद्दल तात्या, तुम्हांला नक्की काय आक्षेप आहे? शिवाय 'रेषेवरच्या अक्षरांना' धरून होणार नाही, म्हणजे नक्की कशाला धरून होणार नाही, तेही कळले नाही. 'रेषेवरची अक्षरे' म्हणजे काही संस्थळांवर कशा प्रतिक्रिया लिहाव्यात हे सांगणारी मार्गदर्शक पुस्तिका नाही. समजा, ती तशी आहे असे क्षणभर गृहित धरले तरी, ती मला बंधनकारक कशी काय ठरू शकते? संपादक म्हणून एखाद्या माणसाचे अधिकार आणि इतर ठिकाणी त्याने व्यक्त केलेली मते, यांच्यात भूमिकेचा काही फरक असतो की नाही?

राघव 20/11/2008 - 15:26
छान लिहिलेत दादा :) जीए आणि वपु मला स्वत:ला खरे तर वाचवत नाहीत. म्हणजे ते लिहितात इतके जबरा की आपण तटस्थपणे वाचूच शकत नाही. डोके पार भणाणून जाते. त्यांच्या २-३ कथा सलग वाचल्या आहेत असे कधी मला जमलेच नाही. पण जीएंची एक कथा मला फार आवडते. अश्वत्थाम्याची. अगदी क्लास लिहिलेली आहे. नाव माहीत नाही कथेचे. पण सांजशकुन या त्यांच्या संग्रहात ही कथा होती. वपुंचीही एक ठाव घेणारी कथा आहे, नाव आठवत नाही तिचेही :( पण जबरा अन् सुंदर! थेटरातले नाटकासाठीचे पडदे रंगवण्याचे काम करणार्‍या आजोबांचीही कथा आहे. असो. धन्यवाद, मुमुक्षु

In reply to by राघव

लिखाळ 20/11/2008 - 16:13
जीए आणि वपु यांची नावे सोबत पाहून मला अंमळ मजा वाटली. हे माझे वैयक्तिक मत. जीए प्रेमीला सुखावण्यासाठी अथवा वपु प्रेमीला दुखावण्यासाठी नव्हे. -- लिखाळ. दारातल्या तोरणारा आंब्याची पाने आणि बेगड लावलेला चकचकित नारळ असतो. कुणाला काय आकर्षक दिसते हे व्यक्तिसापेक्ष आहे.

अप्रतिम ! अतिशय सुंदर अशा कथेवरील तेव्ह्डाच सुंदर चित्रपट ++++ प्रसाद ++++ तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची... http://papillonprasad.blogspot.com/

यशोधरा 21/11/2008 - 01:19
चैत्र कथेवर बनवलेल्या चित्रपटाची करुन दिलेली ओळख आणि कथानक अतिशय आवडले, धन्यवाद. "मधू , आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. " +१

दिपोटी 21/11/2008 - 07:07
मुक्तसुनीत, नेहमीप्रमाणेच आपले लेखन (व याबाबतीत परीक्षण / रसग्रहण) नेमके व रसपूर्ण झाले आहे. आपले परीक्षण वाचून 'चैत्र' नक्कीच पहावा अशी खूणगाठ बांधून ठेवली आहे - बघू केव्हा आणि कसे जमते ते. सोनाली कुलकर्णी ही अतिशय गुणी अभिनेत्री आहे. सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री आहेच, पण ती अभिनय सोडून जे काही करते, त्याबद्दल मात्र डोक्यात तिडीक आहे. सोनाली कुलकर्णीच्या वैयक्तिक / व्यक्तिगत आयुष्याशी मला काहीही देणे-घेणे नाही. ती जेव्हा चित्रपटांत काम करु लागली, तेव्हा प्रथम मी सुद्धा तिच्याबद्दल थोडासा साशंकच होतो, पण नंतर 'घाशीराम कोतवाल' मध्ये तिचे घाशीरामच्या दुसर्‍या बायकोच्या भूमिकेतील काम पाहिले तेव्हा तर तिच्या अभिनय-कौशल्याला दाद दिल्याशिवाय रहावले नाही. माझ्या मते ती एक अत्यंत सशक्त व संवेदनशील अभिनेत्री आहे ... तिची अभिनयाची समज फार वरच्या पातळीची आहे. - दिपोटी

In reply to by दिपोटी

नीधप 21/11/2008 - 11:13
>>पण नंतर 'घाशीराम कोतवाल' मध्ये तिचे घाशीरामच्या दुसर्‍या बायकोच्या भूमिकेतील काम पाहिले तेव्हा तर तिच्या अभिनय-कौशल्याला दाद दिल्याशिवाय रहावले नाही. काहीतरी गफलत होतेय का? घाशीराम मधे सोनाली? आणि घाशीरामची दुसरी बायको? तपशीलात जबरदस्त गोंधळ होतोय. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by मुक्तसुनीत

दिपोटी 21/11/2008 - 14:04
अज्जुका, तपशीलात चांगलाच घोळ झालेला आहे. अर्थातच मला 'सखाराम बाइंडर' म्हणायचे होते. दिलगीर आहोत ! DVD आवृत्तीसाठी 'सखाराम'चा जो प्रयोग झाला होता (ज्यात सयाजी शिंदे यांनी सखारामची भूमिका साकार केली होती) त्यात लक्ष्मीच्या भूमिकेतील सोनालीचा सहजसुंदर अभिनय लक्षात ठेवण्याजोगा होता. - दिपोटी

नीधप 21/11/2008 - 11:22
अचानक इतक्या जुन्या चित्रपटाबद्दल एवढी मोठी चर्चा आणि चिखलफेकीचा खेळ बघून आश्चर्य वाटले. 'चैत्र' क्रांतीची डिप्लोमा फिल्म होती. फिल्म इन्स्टिट्युट मधील शिक्षण संपवून बाहेर पडत असताना विद्यार्थ्यांना एक अर्ध्या तासाची शॉर्ट करायची असते. त्याला डिप्लोमा फिल्म म्हणतात. ही फिल्म माझ्या माहितीप्रमाणे क्रांतिनी २००० मधे केली होती आणि त्यानंतर ती बर्‍याच फेस्टिव्हल्समधे गेली होती. बर्‍याच ठिकाणी नावाजलीही गेली होती. असो. आता मला ती पाहून खूप वर्ष झाली. पण फिल्म म्हणून खूपच चांगली होती. पण इथली तपशीलाबद्दलची चर्चा मात्र जाम विनोदी आहे. कथा न वाचता वा फिल्म न बघता दोन्ही वाईट आहेत असं म्हणणं जामच गमतीशीर. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

विसोबा खेचर 21/11/2008 - 18:49
कथा न वाचता वा फिल्म न बघता दोन्ही वाईट आहेत कथा न वाचता वा फिल्म न बघता 'वाईट' हा शब्द निदान मी तरी वापरलेला नाही! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नीधप 21/11/2008 - 21:05
माझ्या पोस्टमधे तुमचं नाव मला तरी कुठे दिसत नाही. किंवा कुणाचंच. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

चित्रा 21/11/2008 - 20:19
सहज यांचा एक प्रतिसाद आणि त्याला धरून आलेले काही प्रतिसाद हे मी नुकतेच काढले आहेत. याआधीचे जे प्रतिसाद उडले आहेत असे काही प्रतिसादांवरून कळते आहे ते मी काढलेले नाहीत एवढे मात्र स्पष्ट करते. सर्व सदस्यांना सल्ला : व्यक्तींची नावे न घेता लेखणीने केलेले वारही टोचतच असतात. काही प्रतिसाद व्यक्तीगत रोख स्पष्ट होत नसल्याने काढलेले नाहीत. पण व्यक्तीगत रोख म्हणजे काय मानावे यासंबंधीच्या सीमारेषा धुसर आहेत याची सर्व सदस्यांनी जाणीव ठेवावी आणि वातावरण गढूळ करू नये ही विनंती. धन्यवाद, चित्रा

In reply to by चित्रा

मुक्तसुनीत 21/11/2008 - 20:33
दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद ! माझा थोडा गोंधळ उडालेला होता ; अचानक प्रतिसादांची संख्या कमीकमी कशी होत जाते आहे हे पाहून.

In reply to by मुक्तसुनीत

लिखाळ 21/11/2008 - 20:38
खरंच आहे.. दिलेल्या प्रतिसादांची संख्या कमी होताना पाहून मला वाटले की नुकतीच आलेली बोधकथा वाचून, न स्विकारलेले प्रतिसाद लोक परत घेत आहेत की काय ! :) -- (बुद्धाचा शिष्य) लिखाळ.

सही रे सई 28/04/2017 - 01:13
कालच हा लघुपट अचानक तुनळी वर दिसला आणि पहिला गेला. थोडी उत्सुकता लागून होती कि या वर काही लिहिले आहे का किंवा याची मुळ गोष्ट कुठे वायाचायला मिळाली तर बघू या. अस शोधात असताना हा लेख मिळाला. हा लघुपट इथे देत आहे: या चित्रपटात काही प्रश्न अनुत्तरीत राहतात किंवा मुद्दामून सोडले आहेत असे. असा उगीच फक्त सोनाली (म्हणजे तिने साकारलेल पात्र) चाच अपमान करण्याचा काय हेतू. म्हणजे तिचा आणि या नवीन नाईक वाड्यातल्या सूनेच काहीतरी पूर्वीच भांडण आहे कि काय अशी शंका आली पण त्या बद्दल पुढे चित्रपट काहीच सांगत नाही. आणि शेवटी अचानक नवरा गेलेला आहे एव्हढंच दाखवलं आहे. कुठतरी तो जातो त्याचा काही या वरच्या घटनेशी संबंध दाखवायचा होता कि काय असं वाटून जात. किंवा ही काहीशी बोधकथा म्हणून फक्त बघायची आहे का? म्हणजे तुमच कोणी कितीही वाकड केल तरी त्याच्यावर शक्यतो काही संकट येईल असं आपण वागू नये असा काहीसा संदेश देणारी.

सिरुसेरि 29/04/2017 - 14:11
श्री . आत्माराम भेंडे यांनी जी . ए. यांच्या कथांवर आधारीत एक सुंदर मालिका बनवली होती . "चैत्र" या कथेच्या भागामधे मानसी मागीकर यांनी मधुच्या आईची भुमिका केली होती .
कै. जी ए कुलकर्णी हे नाव मराठी वाचकांना एक महत्त्वाचे कथालेखक म्हणून चांगले परिचित आहे. त्यांनी लिहीलेल्या सुमारे शंभरेक मराठी कथा हा , आजही वाचक आणि अभ्यासकांकरता वाचनाचा , चिंतनाचा , अभ्यासाचा, विषय आहे. जीएंनी त्यांच्या सुरवातीच्या काळात लिहिलेली एक कथा म्हणजे "चैत्र". या कथेवर बनविलेला एक छोटासा चित्रपट बघण्याचा योग अलिकडे आला. या चित्रपटाबद्दल थोडे आपल्या मित्रमैत्रिणिंना सांगावे म्हणून या लिखाणाचा प्रपंच. सुरवातीला मूळ कथेबद्दल. पुढील परिच्छेदांमधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे.

बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम

शिंगाड्या ·

ऍडीजोशी 06/11/2008 - 11:23
खरंय. लय भारी होनार आहे प्रोग्रॅम. मी जातोय. इथे अजून कुनी बंगलोरी हाय का ?

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

शिंगाड्या 06/11/2008 - 12:54
ऍडीभाऊ, आमचेपण सध्याचे घराणे बेंगलोर घराणे आहे ;-) पेशव्यांच्या राजधानीतून शहा़जीमहाराजांच्या राजधानीत आलेला मावळा)शिंगाड्या

विसोबा खेचर 06/11/2008 - 11:53
(मला ही ढकललेल्या मेल मधुन माहीती मिळालेली आहे) अपवादात्मक परिस्थितीत ही माहिती इथे राहू देत आहे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ऍडीजोशी 06/11/2008 - 12:02
तात्यानू येताव काय? मिपा बंगलोर कट्ट्यातर्फे रहायची, खायची, प्यायची व्यवस्था करण्यात येईल माझ्या घरी :) एकटाच असतो मी. एक कट्टाही करून टाकू त्या दरम्यान.

In reply to by विसोबा खेचर

ऍडीजोशी 06/11/2008 - 12:03
तात्यानू येताव काय? मिपा बंगलोर कट्ट्यातर्फे रहायची, खायची, प्यायची व्यवस्था करण्यात येईल माझ्या घरी :) एकटाच असतो मी. एक कट्टाही करून टाकू त्या दरम्यान.

In reply to by विसोबा खेचर

ऍडीजोशी 06/11/2008 - 13:06
तात्यानू येताव काय? मिपा बंगलोर कट्ट्यातर्फे रहायची, खायची, प्यायची व्यवस्था करण्यात येईल माझ्या घरी :) एक कट्टाही करून टाकू त्या दरम्यान.

ऍडीजोशी 06/11/2008 - 11:23
खरंय. लय भारी होनार आहे प्रोग्रॅम. मी जातोय. इथे अजून कुनी बंगलोरी हाय का ?

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

शिंगाड्या 06/11/2008 - 12:54
ऍडीभाऊ, आमचेपण सध्याचे घराणे बेंगलोर घराणे आहे ;-) पेशव्यांच्या राजधानीतून शहा़जीमहाराजांच्या राजधानीत आलेला मावळा)शिंगाड्या

विसोबा खेचर 06/11/2008 - 11:53
(मला ही ढकललेल्या मेल मधुन माहीती मिळालेली आहे) अपवादात्मक परिस्थितीत ही माहिती इथे राहू देत आहे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ऍडीजोशी 06/11/2008 - 12:02
तात्यानू येताव काय? मिपा बंगलोर कट्ट्यातर्फे रहायची, खायची, प्यायची व्यवस्था करण्यात येईल माझ्या घरी :) एकटाच असतो मी. एक कट्टाही करून टाकू त्या दरम्यान.

In reply to by विसोबा खेचर

ऍडीजोशी 06/11/2008 - 12:03
तात्यानू येताव काय? मिपा बंगलोर कट्ट्यातर्फे रहायची, खायची, प्यायची व्यवस्था करण्यात येईल माझ्या घरी :) एकटाच असतो मी. एक कट्टाही करून टाकू त्या दरम्यान.

In reply to by विसोबा खेचर

ऍडीजोशी 06/11/2008 - 13:06
तात्यानू येताव काय? मिपा बंगलोर कट्ट्यातर्फे रहायची, खायची, प्यायची व्यवस्था करण्यात येईल माझ्या घरी :) एक कट्टाही करून टाकू त्या दरम्यान.
बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा शास्त्रिय, नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम.. (राहूल देशपांडे हे वसंतराव देशपांडेंचे नातू होत..) स्थळ :रवीन्द्र कलाक्षेत्रा तारीखः ३० नोव्हेंबर सकाळी १० ते १.३० तिकिट दरः ३००,२००,१५०,१००,७५ तिकिट संपर्क:shripad.k.ghate@intel.com (मला ही ढकललेल्या मेल मधुन माहीती मिळालेली आहे)

चला ऐकूया शास्त्रीय संगीत!!!

घाटावरचे भट ·

घाटावरचे भट 02/10/2008 - 15:09
मी सुरुवात करतो मंडळी... वसंतराव देशपांडे म्हटलं की चटकन मारवा राग डोळ्यासमोर येतो इतकं त्यांचं आणि मारव्याचं नातं अतूट आहे. तो मारवा आपल्याला इथे ऐकता येइल - http://www.esnips.com/doc/f1d0b49f-4a52-4150-a4be-c98c47241f7b/Dr.-Vasantrao-Deshpande---Marwa ऐका आणि कळवा!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

नंदन 02/10/2008 - 15:15
छान आहे. मागे सर्किट यांनी अभिजात संगीतातील दहा रत्ने यावर मते मागवली होती, तेव्हा त्यांनी निवडलेल्या रागांचा शोध घेऊन लिहिलेला हा प्रतिसाद येथे पुन्हा द्यावासा वाटतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आगाऊ कार्टा 02/10/2008 - 16:06
खालील दुव्यावर मी विविध गायकांची मला आवडलेली ध्वनीमुद्रणे साठवली आहेत... तुम्ही ती डाऊनलोड करु शकता... http://www.4shared.com/dir/5499114/ba18f5a6/Ameya.html

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आगाऊ कार्टा 02/10/2008 - 18:19
धन्यवाद बिपिन महाराज.... अजुन एक दुवा.... http://www.4shared.com/dir/5849856/b0f96ecb/Marathi_Katha.html येथे मला आंतरजालावर मिळलेल्या विविध कथा साठवून ठेवल्या आहेत...

In reply to by आगाऊ कार्टा

प्राजु 02/10/2008 - 23:29
खरंच तुझी हि लि़क खूप कामाची आहे. मी फेव्हरेट्स मध्ये ऍड केली आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टारझन 02/10/2008 - 18:26
भटा शास्त्रिय संगीताची आम्हाला फार भिती वाट्टे ... मिसळपाव वरचा सगळ्यात दुर्मिळ प्रकार "हॉरर धागा" सुरू केल्याबद्दल अभिनंदन .. चालू द्या -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

खडूस 02/10/2008 - 18:48
मला 'आईशपथ' ह्या चित्रपटातील 'जागत तोरे कारन' हे गाणं खूप आवडतं. तज्ञानी माहिती दिली तर नक्कीच आवडेल. http://www.esnips.com/doc/c80c2070-adc2-442e-b5d9-d4e17af8014c/Aai-Shappath_Jagat-tore-karan संगीतातील 'ढ' - खडूस

वाटाड्या... 02/10/2008 - 19:34
माझेही थोडे योगदान... यशवंत बुवा जोशी..भिमपलास...सुंदर..तालीम कशी हवी याची एक झलक... http://fb.esnips.com/doc/726a95ed-5837-4055-b589-f33db813cff7/Raag-Bhimpalasi स्वरभास्करांचा दरबारी...केवळ अप्रतिम... http://fb.esnips.com/doc/7ae9ed9e-25a2-43a7-966d-b888554dd2c9/Bhimsen-Joshi-Raag-Darbari-Kanada संजीव अभ्यंकर http://hindustaniclassical-anand.blogspot.com/ http://sramsoft.blogspot.com/ आपलाच.. मुकुल...

हेरंब 02/10/2008 - 20:27
"याद ना जाये" हे , 'दिल एक मंदिर' मधले गाणे कुठल्या रागावर आधारित आहे ?

In reply to by हेरंब

खडूस 02/10/2008 - 21:29
ह्या दुव्यावर अधिक माहिती मिळू शकेल. http://www.asavari.org/songs.html - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

घाटावरचे भट 28/12/2008 - 22:12
नमस्कार लोक्स, ईस्निप्सवर माझ्या एका मित्राने टाकलेले १९७८ सालातले एक लाईव्ह ध्वनिमुद्रण. यात वसंतरावांनी २ गंधार असलेला गौड मल्हार गायला आहे. कोमल गंधार आल्यामुळे रागाचं चलन थोडंफार रामदासी मल्हाराच्या जवळ गेलेलं आहे (उदा. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा रामदासी मल्हार). या रागात कोमल गंधार प्रबल आहे, आणि गौड मल्हारात महत्वाच्या असणार्‍या शुद्ध गंधाराचं महत्व थोडं कमी झालंय (हे सगळे मी ऐकून काढलेले निष्कर्ष आहेत). एक उत्तम श्रवणानुभव. कोमल गंधार आणि त्यासोबत टिपिकल गौड मल्हारासारखी 'म म प ध नी प' ही संगती यांचं कॉम्बिनेशन झकासच....जरूर ऐका... हा दुवा - http://www.esnips.com/doc/70964c63-640a-4159-8ecf-14bdb3020f39/Vasantrao-Deshpande_Gaud-Malhar(LIVE) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

विसोबा खेचर 03/10/2008 - 00:22
हा धागा चांगलाच आहे, त्यामुळे जुनी, काळाच्या आड गेलेली मंडळी आणि त्यांची ध्वनिमुद्रणे ऐकायला मिळातात हे निर्विवाद.. परंतु प्रत्यक्ष मैफलींची मजा काही औरच! मला माझ्या भाग्याने अगदी भरपूर प्रत्यक्ष मैफली ऐकायला मिळाल्या, ती मर्मबंधातली ठेव खासच आहे... अभिजात संगीताच्या गेल्या २०-२५ वर्षातल्या खाजगी, जाहीर अश्या अनेक मैफलींच्या खूप खूप आठवणी आहेत, अगदी गवयाच्या हातात हात मिळवून समेला दाद देण्याचा आनंद मला अनेकदा मिळाला आहे आणि तो आनंद काही औरच असतो... भटसाहेबांच्या हा धाग्यामुळे त्या मैफलींच्या आठवणी सांगायचा मोह होतो आहे परंतु तूर्तास निवांत अशी सवडच मिळत नाही... :( असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

घाटावरचे भट 03/10/2008 - 00:41
तात्या, माझ्या पिढीतली, माझ्या आसपास वय असलेली अनेक मंडळी मिपावर आहेत ज्यांना दुर्दैवाने अनेक दिग्गज कलावंतांना प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली नाही. आम्हाला त्यांच्या ध्वनिमुद्रणातच समाधान मानावं लागतं. तेव्हा आपल्या या आठवणी आमच्यासाठी नक्कीच आनंददायी ठरतील. अगदी पुनःप्रत्यय घेणं शक्य नसलं तरी निदान त्याच्या जवळपास तरी जाता येईल. तेव्हा येउ देत तुमच्या आठवणी. खरं तर तुम्ही 'मैफिली आठवणीतल्या' वगैरे सारखा एखादा क्रमशः धागाच सुरु करायला हवा. तुम्ही एवढं ऐकलं आहे की तुम्ही ते शेअर करायलाच हवं!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

घाटावरचे भट 13/10/2008 - 00:32
परमेश्वराने यमन ज्यांना आंदण म्हणून दिलाय अशा २ व्यक्ती...पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद आमिर खानसाहेब. ऐकूया त्यांचा यमन... BJ पं. भीमसेन जोशी उस्ताद आमिर खानसाहेब --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मोहन 13/10/2008 - 17:56
ITC ने कोलकत्यात चालवलेली Sangeet Research Academy गुरुकुल पध्दतीने शास्त्रिय संगीत शिक्षणाचे काम कित्येक वर्षे करत आहे. पं कशाळकर, रशीद खान सारखे लोक तेथे गुरू म्हणून काम करत आहेत. www.itcsra.org www.sarangi.info ही पाकिस्तानी साईट आहे. ह्यावर अनेक दुर्मिळ संगीत आहे www.adityakhandwe.com ही माझ्या मुलाची साईट. त्यात त्यानी गायलेले काही राग उतरवता येतील. मोहन

विजुभाऊ 30/10/2008 - 14:29
सातार्‍याजवळ औंध नावाच्या गावात पं गजाननबुवा जोशी दरवर्शी एक महोत्सव साजरा करायचे. अजूनही हा महोत्सव होत असतो. दिवाळी अगोदरच्या एकादाशीला हा कार्यक्रम होतो. आडगाव असूनही अनेक दिग्गज कलाकार इथे येतात. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

घाटावरचे भट 04/11/2008 - 05:55
मंडळी, जुगलबंदी हा आपल्या शास्त्रीय संगीतातील एक मनोहारी प्रकार. जेव्हा दोन (आणि डॉन) लोकांच्या वेगेवेगळ्या शैलींचा मिलाफ घडून येतो, तेव्हा तो श्रवणानंद अवर्णनीय असतो. माझ्याकडे असाच एक दूरदर्शनचा जुना व्हिडीओ आहे, तो मी यूट्यूब वर टाकीन म्हणत होतो. पण परवाच मला दिसलं की कोणीतरी आधीच तो तिकडे अपलोड केलाय. माझं कामच झालं. असो, आता त्या व्हिडीओविषयी - दिग्गज कलाकारांनी गायलेले २ पहाडाएवढे राग पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद रशीद खां - राग दरबारी आणि राग मियां की तोडी राग दरबारी (किन बैरन कान भरे - पारंपारिक दरबारी मधली चीझ. यातल्या 'मोरा पिया मोसे बोलत नाही' वर भीमण्णांनी घेतलेली जागा आणि त्यानंतर रशीद खां यांच्याकडे बघून दिलेलं मिष्कील हास्य.......वाह!!!) भाग-१ भाग-२ राग मियां की तोडी (लंगर कांकरिया जी न मारो) राग मियां की तोडी आणि शेवटी डेझर्ट म्हणून राग शंकरा (आदि महादेव बीन बजावत) भाग-१ भाग-२ त्याच कार्यक्रमात गायलेली खमाज ठुमरीसुद्धा आहे पण ती या भल्या गृहस्थाने अपलोड केलेली दिसत नाही. सवड होताच अपलोड करीन. धन्यवाद.

घाटावरचे भट 28/12/2008 - 22:25
बापूराव पलुसकर - भीमपलास (आकाशवाणी ध्वनिमुद्रण) बापूराव पलुसकर - जयजयवंती (आकाशवाणी ध्वनिमुद्रण) तशी जुनी आणि दुर्मिळ ध्वनिमुद्रणं आहेत. आमच्या एका मित्रवर्यांनी ईस्निप्सवर चढवलीयेत. जरूर ऐकून पाहा. बापूरावांचा अत्यंत निकोप आणि तितक्याच तयारीचा आवाज, गळ्यावर चढवलेली अस्सल परंपरेची ग्वाल्हेर गायकी आणि भीमपलास आणि जयजयवंतीसारखे मधुर राग.....जवाब नहीं.

स्वानन्द 28/12/2008 - 22:45
मला शास्त्रीय सन्गीताचं स्वरांवर आधारीत रसग्रहण करता येत नाही. पण ऐकायला मात्र जरूर आवडतं. एक वर्ष शिकलो पण ते म्हणजे समुद्रातल्या थेंबाप्रमाणे म्हणता येईल. सद्ध्या नोकरीमुळे लगेच गाणं शिकता येणं कठीण दिसतंय. पण यादरम्यान रागाची माहीती वाचायची आणि त्याच्या जालावरून वेगवेगळ्या कलाकारांच्या बन्दीशी, ख्याल अगदी जे मिळेल ते ऐकायचं असं ठरवलय. ऐकायला तर मिळतय. पण वाचण्यासठी फारसं काही मिळत नाहीये. कोणी एखादं पुस्तक /ईबूक सुचवू / देऊ शकता का? अच्युत गोडबोलेंचं नादवेध नावाचं एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण सदर लोकसत्तेत यायचं. तसं काही मिळलं तर खूप बरं होईल. --स्वरानन्द

In reply to by स्वानन्द

घाटावरचे भट 31/12/2008 - 13:55
बरीच पुस्तकं आहेत. नमुन्यादाखल काही १) पं. भातखंडे - हिंदुस्थानी संगीत पद्धती २) पं. विनायकराव पटवर्धन - राग विज्ञान भाग १ ते ७ ३) पं. रामाश्रय झा - अभिनव गीतांजली १ आणि २ बाजारात मिळतात की नाही ठाऊक नाही. १ मिळेल कदाचित, २ ची शक्यता धूसर आहे. ३ नक्की मिळेल. पण ही हार्डकोअर म्हणावीत अशी शास्त्रीय संगीतावरची पुस्तकं आहेत. म्हणजे रागाची थोडी माहिती, आणि अनेक बंदिशी. तुमची निकड नक्की हीच आहे का ते मला ठाऊक नाही.

धृपद धागा दिला तर चालतो का? काही डागर बंधुंचे अप्रतिम संकलन आहे.http://www.dhrupad.info/music.htm त्यातला अभोगी ऐका.....अप्रतिम आहे. मियाँ मल्हार ही सुंदर आहे.

घाटावरचे भट 02/10/2008 - 15:09
मी सुरुवात करतो मंडळी... वसंतराव देशपांडे म्हटलं की चटकन मारवा राग डोळ्यासमोर येतो इतकं त्यांचं आणि मारव्याचं नातं अतूट आहे. तो मारवा आपल्याला इथे ऐकता येइल - http://www.esnips.com/doc/f1d0b49f-4a52-4150-a4be-c98c47241f7b/Dr.-Vasantrao-Deshpande---Marwa ऐका आणि कळवा!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

नंदन 02/10/2008 - 15:15
छान आहे. मागे सर्किट यांनी अभिजात संगीतातील दहा रत्ने यावर मते मागवली होती, तेव्हा त्यांनी निवडलेल्या रागांचा शोध घेऊन लिहिलेला हा प्रतिसाद येथे पुन्हा द्यावासा वाटतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आगाऊ कार्टा 02/10/2008 - 16:06
खालील दुव्यावर मी विविध गायकांची मला आवडलेली ध्वनीमुद्रणे साठवली आहेत... तुम्ही ती डाऊनलोड करु शकता... http://www.4shared.com/dir/5499114/ba18f5a6/Ameya.html

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आगाऊ कार्टा 02/10/2008 - 18:19
धन्यवाद बिपिन महाराज.... अजुन एक दुवा.... http://www.4shared.com/dir/5849856/b0f96ecb/Marathi_Katha.html येथे मला आंतरजालावर मिळलेल्या विविध कथा साठवून ठेवल्या आहेत...

In reply to by आगाऊ कार्टा

प्राजु 02/10/2008 - 23:29
खरंच तुझी हि लि़क खूप कामाची आहे. मी फेव्हरेट्स मध्ये ऍड केली आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टारझन 02/10/2008 - 18:26
भटा शास्त्रिय संगीताची आम्हाला फार भिती वाट्टे ... मिसळपाव वरचा सगळ्यात दुर्मिळ प्रकार "हॉरर धागा" सुरू केल्याबद्दल अभिनंदन .. चालू द्या -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

खडूस 02/10/2008 - 18:48
मला 'आईशपथ' ह्या चित्रपटातील 'जागत तोरे कारन' हे गाणं खूप आवडतं. तज्ञानी माहिती दिली तर नक्कीच आवडेल. http://www.esnips.com/doc/c80c2070-adc2-442e-b5d9-d4e17af8014c/Aai-Shappath_Jagat-tore-karan संगीतातील 'ढ' - खडूस

वाटाड्या... 02/10/2008 - 19:34
माझेही थोडे योगदान... यशवंत बुवा जोशी..भिमपलास...सुंदर..तालीम कशी हवी याची एक झलक... http://fb.esnips.com/doc/726a95ed-5837-4055-b589-f33db813cff7/Raag-Bhimpalasi स्वरभास्करांचा दरबारी...केवळ अप्रतिम... http://fb.esnips.com/doc/7ae9ed9e-25a2-43a7-966d-b888554dd2c9/Bhimsen-Joshi-Raag-Darbari-Kanada संजीव अभ्यंकर http://hindustaniclassical-anand.blogspot.com/ http://sramsoft.blogspot.com/ आपलाच.. मुकुल...

हेरंब 02/10/2008 - 20:27
"याद ना जाये" हे , 'दिल एक मंदिर' मधले गाणे कुठल्या रागावर आधारित आहे ?

In reply to by हेरंब

खडूस 02/10/2008 - 21:29
ह्या दुव्यावर अधिक माहिती मिळू शकेल. http://www.asavari.org/songs.html - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

घाटावरचे भट 28/12/2008 - 22:12
नमस्कार लोक्स, ईस्निप्सवर माझ्या एका मित्राने टाकलेले १९७८ सालातले एक लाईव्ह ध्वनिमुद्रण. यात वसंतरावांनी २ गंधार असलेला गौड मल्हार गायला आहे. कोमल गंधार आल्यामुळे रागाचं चलन थोडंफार रामदासी मल्हाराच्या जवळ गेलेलं आहे (उदा. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा रामदासी मल्हार). या रागात कोमल गंधार प्रबल आहे, आणि गौड मल्हारात महत्वाच्या असणार्‍या शुद्ध गंधाराचं महत्व थोडं कमी झालंय (हे सगळे मी ऐकून काढलेले निष्कर्ष आहेत). एक उत्तम श्रवणानुभव. कोमल गंधार आणि त्यासोबत टिपिकल गौड मल्हारासारखी 'म म प ध नी प' ही संगती यांचं कॉम्बिनेशन झकासच....जरूर ऐका... हा दुवा - http://www.esnips.com/doc/70964c63-640a-4159-8ecf-14bdb3020f39/Vasantrao-Deshpande_Gaud-Malhar(LIVE) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

विसोबा खेचर 03/10/2008 - 00:22
हा धागा चांगलाच आहे, त्यामुळे जुनी, काळाच्या आड गेलेली मंडळी आणि त्यांची ध्वनिमुद्रणे ऐकायला मिळातात हे निर्विवाद.. परंतु प्रत्यक्ष मैफलींची मजा काही औरच! मला माझ्या भाग्याने अगदी भरपूर प्रत्यक्ष मैफली ऐकायला मिळाल्या, ती मर्मबंधातली ठेव खासच आहे... अभिजात संगीताच्या गेल्या २०-२५ वर्षातल्या खाजगी, जाहीर अश्या अनेक मैफलींच्या खूप खूप आठवणी आहेत, अगदी गवयाच्या हातात हात मिळवून समेला दाद देण्याचा आनंद मला अनेकदा मिळाला आहे आणि तो आनंद काही औरच असतो... भटसाहेबांच्या हा धाग्यामुळे त्या मैफलींच्या आठवणी सांगायचा मोह होतो आहे परंतु तूर्तास निवांत अशी सवडच मिळत नाही... :( असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

घाटावरचे भट 03/10/2008 - 00:41
तात्या, माझ्या पिढीतली, माझ्या आसपास वय असलेली अनेक मंडळी मिपावर आहेत ज्यांना दुर्दैवाने अनेक दिग्गज कलावंतांना प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली नाही. आम्हाला त्यांच्या ध्वनिमुद्रणातच समाधान मानावं लागतं. तेव्हा आपल्या या आठवणी आमच्यासाठी नक्कीच आनंददायी ठरतील. अगदी पुनःप्रत्यय घेणं शक्य नसलं तरी निदान त्याच्या जवळपास तरी जाता येईल. तेव्हा येउ देत तुमच्या आठवणी. खरं तर तुम्ही 'मैफिली आठवणीतल्या' वगैरे सारखा एखादा क्रमशः धागाच सुरु करायला हवा. तुम्ही एवढं ऐकलं आहे की तुम्ही ते शेअर करायलाच हवं!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

घाटावरचे भट 13/10/2008 - 00:32
परमेश्वराने यमन ज्यांना आंदण म्हणून दिलाय अशा २ व्यक्ती...पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद आमिर खानसाहेब. ऐकूया त्यांचा यमन... BJ पं. भीमसेन जोशी उस्ताद आमिर खानसाहेब --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मोहन 13/10/2008 - 17:56
ITC ने कोलकत्यात चालवलेली Sangeet Research Academy गुरुकुल पध्दतीने शास्त्रिय संगीत शिक्षणाचे काम कित्येक वर्षे करत आहे. पं कशाळकर, रशीद खान सारखे लोक तेथे गुरू म्हणून काम करत आहेत. www.itcsra.org www.sarangi.info ही पाकिस्तानी साईट आहे. ह्यावर अनेक दुर्मिळ संगीत आहे www.adityakhandwe.com ही माझ्या मुलाची साईट. त्यात त्यानी गायलेले काही राग उतरवता येतील. मोहन

विजुभाऊ 30/10/2008 - 14:29
सातार्‍याजवळ औंध नावाच्या गावात पं गजाननबुवा जोशी दरवर्शी एक महोत्सव साजरा करायचे. अजूनही हा महोत्सव होत असतो. दिवाळी अगोदरच्या एकादाशीला हा कार्यक्रम होतो. आडगाव असूनही अनेक दिग्गज कलाकार इथे येतात. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

घाटावरचे भट 04/11/2008 - 05:55
मंडळी, जुगलबंदी हा आपल्या शास्त्रीय संगीतातील एक मनोहारी प्रकार. जेव्हा दोन (आणि डॉन) लोकांच्या वेगेवेगळ्या शैलींचा मिलाफ घडून येतो, तेव्हा तो श्रवणानंद अवर्णनीय असतो. माझ्याकडे असाच एक दूरदर्शनचा जुना व्हिडीओ आहे, तो मी यूट्यूब वर टाकीन म्हणत होतो. पण परवाच मला दिसलं की कोणीतरी आधीच तो तिकडे अपलोड केलाय. माझं कामच झालं. असो, आता त्या व्हिडीओविषयी - दिग्गज कलाकारांनी गायलेले २ पहाडाएवढे राग पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद रशीद खां - राग दरबारी आणि राग मियां की तोडी राग दरबारी (किन बैरन कान भरे - पारंपारिक दरबारी मधली चीझ. यातल्या 'मोरा पिया मोसे बोलत नाही' वर भीमण्णांनी घेतलेली जागा आणि त्यानंतर रशीद खां यांच्याकडे बघून दिलेलं मिष्कील हास्य.......वाह!!!) भाग-१ भाग-२ राग मियां की तोडी (लंगर कांकरिया जी न मारो) राग मियां की तोडी आणि शेवटी डेझर्ट म्हणून राग शंकरा (आदि महादेव बीन बजावत) भाग-१ भाग-२ त्याच कार्यक्रमात गायलेली खमाज ठुमरीसुद्धा आहे पण ती या भल्या गृहस्थाने अपलोड केलेली दिसत नाही. सवड होताच अपलोड करीन. धन्यवाद.

घाटावरचे भट 28/12/2008 - 22:25
बापूराव पलुसकर - भीमपलास (आकाशवाणी ध्वनिमुद्रण) बापूराव पलुसकर - जयजयवंती (आकाशवाणी ध्वनिमुद्रण) तशी जुनी आणि दुर्मिळ ध्वनिमुद्रणं आहेत. आमच्या एका मित्रवर्यांनी ईस्निप्सवर चढवलीयेत. जरूर ऐकून पाहा. बापूरावांचा अत्यंत निकोप आणि तितक्याच तयारीचा आवाज, गळ्यावर चढवलेली अस्सल परंपरेची ग्वाल्हेर गायकी आणि भीमपलास आणि जयजयवंतीसारखे मधुर राग.....जवाब नहीं.

स्वानन्द 28/12/2008 - 22:45
मला शास्त्रीय सन्गीताचं स्वरांवर आधारीत रसग्रहण करता येत नाही. पण ऐकायला मात्र जरूर आवडतं. एक वर्ष शिकलो पण ते म्हणजे समुद्रातल्या थेंबाप्रमाणे म्हणता येईल. सद्ध्या नोकरीमुळे लगेच गाणं शिकता येणं कठीण दिसतंय. पण यादरम्यान रागाची माहीती वाचायची आणि त्याच्या जालावरून वेगवेगळ्या कलाकारांच्या बन्दीशी, ख्याल अगदी जे मिळेल ते ऐकायचं असं ठरवलय. ऐकायला तर मिळतय. पण वाचण्यासठी फारसं काही मिळत नाहीये. कोणी एखादं पुस्तक /ईबूक सुचवू / देऊ शकता का? अच्युत गोडबोलेंचं नादवेध नावाचं एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण सदर लोकसत्तेत यायचं. तसं काही मिळलं तर खूप बरं होईल. --स्वरानन्द

In reply to by स्वानन्द

घाटावरचे भट 31/12/2008 - 13:55
बरीच पुस्तकं आहेत. नमुन्यादाखल काही १) पं. भातखंडे - हिंदुस्थानी संगीत पद्धती २) पं. विनायकराव पटवर्धन - राग विज्ञान भाग १ ते ७ ३) पं. रामाश्रय झा - अभिनव गीतांजली १ आणि २ बाजारात मिळतात की नाही ठाऊक नाही. १ मिळेल कदाचित, २ ची शक्यता धूसर आहे. ३ नक्की मिळेल. पण ही हार्डकोअर म्हणावीत अशी शास्त्रीय संगीतावरची पुस्तकं आहेत. म्हणजे रागाची थोडी माहिती, आणि अनेक बंदिशी. तुमची निकड नक्की हीच आहे का ते मला ठाऊक नाही.

धृपद धागा दिला तर चालतो का? काही डागर बंधुंचे अप्रतिम संकलन आहे.http://www.dhrupad.info/music.htm त्यातला अभोगी ऐका.....अप्रतिम आहे. मियाँ मल्हार ही सुंदर आहे.
नमस्कार मंडळी, धाग्याच्या नावाने बिचकून जाऊ नका!!! कृपया एकवार वाचण्याचे कष्ट घ्या... तर मंडळी, आपलं शास्त्रीय संगीत बर्‍याच लोकांना वाटतं तसं दुर्बोध आणि क्लिष्ट मुळीच नाही. किंबहुना, ते अत्यंत मनोरंजक आहे. आंतरजालामुळे संगीताची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होउ लागली आहे. याचा माझ्या सारख्या शास्त्रीय संगीताच्या पंख्यांना मोठा फायदा झालेला आहे. आणि ईस्निप्स.कॉम सारख्या अनेक संस्थळांवर संगीत अपलोड करण्याची सुविधा आहे, ज्याचा आपण फायदा घेणार आहोत. या धाग्याचा उद्देश असा आहे, की आपल्याला आंतरजालावर शास्त्रीय संगीताचा एखादा उत्तम तुकडा सापडला, तर त्याचा दुवा कृपया द्यावा.

आय्.एन्.टी

घाशीराम कोतवाल १.२ ·
काल मुंबईच्या N.C.P.A. सभाग्रुहात आय्.एन्.टी ची अंतिम फेरी पार पडली पण राहुन राहुन एकच प्रश्ण मनात येत होता की आय्.एन्.टी चे परिक्शक खरोखर एव्हडे परिपुर्ण आहेत का........????????????????????? कारण दरवर्शी प्रमाणे यंदाही स्पर्धकानी आयोजकावर घेतलेले तोंडसुख दरवर्शी प्रमाणे यंदाही सावळ्या गोंधाळात ही स्पर्धा पार पडली तसेच स्पर्धकानी परिक्षकांवर पारर्शलिटीचे आरोप केलेत