मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

म्हैसमाळ (महेशमाळ)

बाबा योगीराज ·
लेखनप्रकार
नमस्कार म॑डळी, (* पहिलाच प्रयत्न आहे, सा॑भाळुन घ्या) काही दिवसा॑पुर्वी म्हैसमाळ(महेशमाळ मुळ नाव) येथे मित्रा॑सोबत जान्याचा योग आला होता. त्याचेच फोटो येथे देत आहे. हि जागा और॑गाबाद पासुन साधारन ३६ किमी. दुर आहे. खुल्ताबाद पासुन १२ किमी. Hiranya Risort Hiranya Risort हि जागा हिरण्य रिसोर्ट आहे.

म्हैसमाळ (महेशमाळ)

बाबा योगीराज ·

पैसा 29/08/2010 - 20:08
फोटो आधी पिकासावर अपलोड करा. तिथे एक फोटो ओपन करा. आता मि.पा. वर येऊन इमेज लिंक क्लिक करा. एक खिडकी उघडेल. पिकासावरच्या फोटोवर उजवी क्लिक करा. "कॉपी इमेज यू आर एल" सिलेक्ट करा. मि.पा. च्या खिडकीत पेस्ट करा. मग पिकासाच्या फोटोच्या उजव्या बाजूला फोटो इंफॉर्मेशन दिसेल. तिथे पिक्सेल चे आकडे असतील उद. 600, 400. ते मि.पा. वर लिहा. काहीतरी नाव द्या. झालं.

धन्यवाद............... झक्कास............ आता जमेल............. परन्तु फसलेले दोन्हि प्रयत्न कसे मिटवता येतिल??? _________________________________

पहिल्याच प्रयत्नाबरोबर तुम्ही औरंगाबादचे दिसता म्हणून सांभाळून घेतले आहे. :) फोटोबद्दल वर माहिती प्रतिसादात आलीच आहे. पुन्हा प्रयत्न करुन फोटो टाका...! -दिलीप बिरुटे [स्वागतापूरता उरलेला]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिलाच प्रयत्नाबरोबर तुम्ही औरंगाबादचे दिसता म्हणून सांभाळून घेतले आहे.
अर्थात.. आता सविस्तर प्रतिसाद फोटो सोबतच -निखिल देशपांडे [सहमतीपुरता उरलेला]

In reply to by विलासराव

>>>संपादक मंडळाला खरड टाका. खरड टाकाच. पण, छायाचित्रांचे दुवे तयार असतील तर लगेच धाग्यात टाकून देतो. -दिलीप बिरुटे [संपादक मंडळ सदस्य]

काय राव??? केलयं की आता निट.. पिकासा अल्बम पब्लिक करा ना... बाकी धागे काढुन टाकतोय. स्वगतः- लोक कसे कलादालनात एवढे फोटो टाकतात??? (मेहनती)निखिल देशपांडे

ह्या दिवसात नक्को. पावसाळ्यात मस्त मजा येते. मस्त पाऊस, धुक. दुचाकीवर भिजत भिजत जाणे. तिथे असणाऱ्या हॉटेलातील मावशीच्या हातच्ये गरमागरम भजे खाणे. अहाहा, कॉलेजमधले दिवसच आठवले. आठवणीत रमलेला बाबा योगीराज.

पैसा 29/08/2010 - 20:08
फोटो आधी पिकासावर अपलोड करा. तिथे एक फोटो ओपन करा. आता मि.पा. वर येऊन इमेज लिंक क्लिक करा. एक खिडकी उघडेल. पिकासावरच्या फोटोवर उजवी क्लिक करा. "कॉपी इमेज यू आर एल" सिलेक्ट करा. मि.पा. च्या खिडकीत पेस्ट करा. मग पिकासाच्या फोटोच्या उजव्या बाजूला फोटो इंफॉर्मेशन दिसेल. तिथे पिक्सेल चे आकडे असतील उद. 600, 400. ते मि.पा. वर लिहा. काहीतरी नाव द्या. झालं.

धन्यवाद............... झक्कास............ आता जमेल............. परन्तु फसलेले दोन्हि प्रयत्न कसे मिटवता येतिल??? _________________________________

पहिल्याच प्रयत्नाबरोबर तुम्ही औरंगाबादचे दिसता म्हणून सांभाळून घेतले आहे. :) फोटोबद्दल वर माहिती प्रतिसादात आलीच आहे. पुन्हा प्रयत्न करुन फोटो टाका...! -दिलीप बिरुटे [स्वागतापूरता उरलेला]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिलाच प्रयत्नाबरोबर तुम्ही औरंगाबादचे दिसता म्हणून सांभाळून घेतले आहे.
अर्थात.. आता सविस्तर प्रतिसाद फोटो सोबतच -निखिल देशपांडे [सहमतीपुरता उरलेला]

In reply to by विलासराव

>>>संपादक मंडळाला खरड टाका. खरड टाकाच. पण, छायाचित्रांचे दुवे तयार असतील तर लगेच धाग्यात टाकून देतो. -दिलीप बिरुटे [संपादक मंडळ सदस्य]

काय राव??? केलयं की आता निट.. पिकासा अल्बम पब्लिक करा ना... बाकी धागे काढुन टाकतोय. स्वगतः- लोक कसे कलादालनात एवढे फोटो टाकतात??? (मेहनती)निखिल देशपांडे

ह्या दिवसात नक्को. पावसाळ्यात मस्त मजा येते. मस्त पाऊस, धुक. दुचाकीवर भिजत भिजत जाणे. तिथे असणाऱ्या हॉटेलातील मावशीच्या हातच्ये गरमागरम भजे खाणे. अहाहा, कॉलेजमधले दिवसच आठवले. आठवणीत रमलेला बाबा योगीराज.
लेखनप्रकार
नमस्कार म॑डळी, (* पहिलाच प्रयत्न आहे, सा॑भाळुन घ्या) काही दिवसा॑पुर्वी म्हैसमाळ(महेशमाळ मुळ नाव) येथे मित्रा॑सोबत जान्याचा योग आला होता. त्याचेच फोटो येथे देत आहे. हि जागा और्॑गाबाद पासुन साधारन ३६ किमी. दुर आहे. खुल्ताबाद पासुन १२ किमी. हि जागा हिरण्य रिसोर्ट आहे.

प्रांतांच्या गोष्टी - काही संदर्भ

आळश्यांचा राजा ·

श्रावण मोडक 28/08/2010 - 23:46
डीआरडीए प्रोजेक्ट डायरेक्टर - प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा - महाराष्ट्रातही आहे. अर्थात, तुम्ही म्हणता तसे हे जिल्हा परिषदेच्या सीईओपेक्षा किंचित दुय्यम पद. थोडे बाजूलाच असलेले असावे.

In reply to by श्रावण मोडक

बरोबर. इथे कलेक्टर हाच सीइओ असतो. डीआरडीए ही निमसरकारी यंत्रणा आहे. सरकारी नोकर इथे डेप्युटेशनवर आलेले असतात. शासकीय भाषेत फॉरिन सर्विसचे नियम/ सेवाशर्ती त्यांना लागू होतात. जिल्हा परिषदा जिथे परिपक्व झालेल्या आहेत, तिथे ही यंत्रणा धूसर होत जाते. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य निरनिराळ्या समित्यांच्या मार्फत कार्यकारी बनतात. मंत्री बनण्याचे प्रशिक्षण देणार्‍या शाळेचे पोटेन्शियल या व्यवस्थेत (जिप) आहे.

बहुगुणी 29/08/2010 - 01:02
हे सगळं फ्लो चार्ट च्या स्वरूपात दाखवता आलं तर समजायला खूप सोपं जाईल असं वाटतं. मला अभिप्रेत असलेल्या फ्लो चार्ट चं उदाहरण या दुव्यावर आहे. आणि तो फ्लो चार्ट दाखवाल तेंव्हा आमदार/ खासदार/ लोकनियुक्त प्रतिनिधी यात कुठे कुठे (!) येउ शकतात हेही सांगणार का? (मी 'सूज्ञ' नाही हे वेगळे सांगायला नकोच! :-))

In reply to by बहुगुणी

तुम्ही दिलेली लिन्क छान आहे. मला फ्लो चार्ट इथे बनवता येणे अवघड आहे. विशेष टिप्पणी टाकण्याचे कारण होते. काही ठिकाणी, चर्चांमधे सरसकट राजकारण्यांना कुठल्याही गोष्टीसाठी जबाबदार धरण्याची आपल्याला सगळ्यांनाच (जनरली) सवय असल्याचे दिसून येते. उदा. खासदारांचे पगार. त्यांचे काम नेमके काय आहे याचा विचार न करता हे लोक देश चालवतात असे अतिसुलभीकरण केले जाते. ही मंडळी प्रशासनावर खूप प्रभाव टाकू शकतात, टाकतही असतात. पण प्रशासकीय व्यवस्था चालवणे हे त्यांचे काम नव्हे. आपल्या व्यवस्थेमध्ये पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह हे लोकांनी निवडून दिलेल्या आमदार खासदारांमधून होतात. त्यामुळे प्रत्येक आमदार/ खासदार हा एक पोटेन्शियल मंत्री असतो. पण म्हणून काही तो एक्झिक्युटिव्ह होत नाही. लेजिस्लेटरच राहतो. असे असले तरीही निवडणुका एक्झिक्युटिव्ह मुद्द्यांवरच होत असल्यामुळे आमदार/ खासदारांचा लेजिस्लेटिव्ह रोल मागे राहतो. यातूनच आमदार/ खासदार लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड नावाचा घटनात्मक रचनेला बगल देणारा प्रकार निघाला आहे. या फंडातून नेमकी कशा प्रकारच्या विकासाची कामे होतात हे बघण्यासारखे असते. जिल्हा प्रशासनामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधींना बराच वाव आहे. विकासाच्या सर्वच कामांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो कार्यकारी या भावाने. सरपंच, पंचायत समिती सभापती, जि.प. अध्यक्ष हे लोक कार्यकारी, म्हणजेच एक्झिक्युटिव्ह असतात. कसेही असले तरी निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून एकूणच आमदार/ खासदारांची जबाबदारी मोठी आहे हे खरेच. निव्वळ लेजिस्लेटर्स असले तरीही प्रशासनाला धाकात ठेऊन कामे करवून घेणे त्यांना मुळीच अशक्य नाही. असे होताना फारसे दिसत नाही.

अमोल खरे 29/08/2010 - 18:46
आणि वर काम तर काही करत नाहीत ही लोकं.........मंत्री + सरकारी अधिकारी म्हणजे एक डेडली कॉम्बिनेशन आहे. :) प्रांताच्या गोष्टी वाचताना मजा मात्र येते. पण असे किती क्लीन लोकं आहेत प्रशासनात तो पण एक चर्चेचा विषय आहे. अविनाश धर्माधिकारी, अरविंद ईनामदार, किरण बेदी....... प्रायव्हेट क्षेत्रात असती तर कुठच्या कुठे गेली असती ही लोकं.....गव्हर्मेंट मधे राहिल्यामुळे ती लोकं कुठल्या कुठे फेकली गेली. असो. माहिती बद्दल आभार. जनरल नॉलेज साठी चांगली आहे.

टुकुल 30/08/2010 - 13:00
रचना खुपच गुंतागुंतीची आहे, दोन-तीन वेळा वाचल्यावर थोड समजल्यासारख वाटतय :-) --टुकुल

यशोधरा 30/08/2010 - 14:18
तुमच्या प्रांतांच्या गोष्टी व हा लेख ह्या सर्वांची प्रिंट घेऊन शांतपणे वाचायची इच्छा आहे. तुम्ही प्रवानगी दिली तर प्रिंट घेईन, आणि त्यांचा दुरुपयोग, लेखन चोरी वगैरे होणार नाही, ही खात्री बाळगावी.

श्रावण मोडक 28/08/2010 - 23:46
डीआरडीए प्रोजेक्ट डायरेक्टर - प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा - महाराष्ट्रातही आहे. अर्थात, तुम्ही म्हणता तसे हे जिल्हा परिषदेच्या सीईओपेक्षा किंचित दुय्यम पद. थोडे बाजूलाच असलेले असावे.

In reply to by श्रावण मोडक

बरोबर. इथे कलेक्टर हाच सीइओ असतो. डीआरडीए ही निमसरकारी यंत्रणा आहे. सरकारी नोकर इथे डेप्युटेशनवर आलेले असतात. शासकीय भाषेत फॉरिन सर्विसचे नियम/ सेवाशर्ती त्यांना लागू होतात. जिल्हा परिषदा जिथे परिपक्व झालेल्या आहेत, तिथे ही यंत्रणा धूसर होत जाते. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य निरनिराळ्या समित्यांच्या मार्फत कार्यकारी बनतात. मंत्री बनण्याचे प्रशिक्षण देणार्‍या शाळेचे पोटेन्शियल या व्यवस्थेत (जिप) आहे.

बहुगुणी 29/08/2010 - 01:02
हे सगळं फ्लो चार्ट च्या स्वरूपात दाखवता आलं तर समजायला खूप सोपं जाईल असं वाटतं. मला अभिप्रेत असलेल्या फ्लो चार्ट चं उदाहरण या दुव्यावर आहे. आणि तो फ्लो चार्ट दाखवाल तेंव्हा आमदार/ खासदार/ लोकनियुक्त प्रतिनिधी यात कुठे कुठे (!) येउ शकतात हेही सांगणार का? (मी 'सूज्ञ' नाही हे वेगळे सांगायला नकोच! :-))

In reply to by बहुगुणी

तुम्ही दिलेली लिन्क छान आहे. मला फ्लो चार्ट इथे बनवता येणे अवघड आहे. विशेष टिप्पणी टाकण्याचे कारण होते. काही ठिकाणी, चर्चांमधे सरसकट राजकारण्यांना कुठल्याही गोष्टीसाठी जबाबदार धरण्याची आपल्याला सगळ्यांनाच (जनरली) सवय असल्याचे दिसून येते. उदा. खासदारांचे पगार. त्यांचे काम नेमके काय आहे याचा विचार न करता हे लोक देश चालवतात असे अतिसुलभीकरण केले जाते. ही मंडळी प्रशासनावर खूप प्रभाव टाकू शकतात, टाकतही असतात. पण प्रशासकीय व्यवस्था चालवणे हे त्यांचे काम नव्हे. आपल्या व्यवस्थेमध्ये पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह हे लोकांनी निवडून दिलेल्या आमदार खासदारांमधून होतात. त्यामुळे प्रत्येक आमदार/ खासदार हा एक पोटेन्शियल मंत्री असतो. पण म्हणून काही तो एक्झिक्युटिव्ह होत नाही. लेजिस्लेटरच राहतो. असे असले तरीही निवडणुका एक्झिक्युटिव्ह मुद्द्यांवरच होत असल्यामुळे आमदार/ खासदारांचा लेजिस्लेटिव्ह रोल मागे राहतो. यातूनच आमदार/ खासदार लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड नावाचा घटनात्मक रचनेला बगल देणारा प्रकार निघाला आहे. या फंडातून नेमकी कशा प्रकारच्या विकासाची कामे होतात हे बघण्यासारखे असते. जिल्हा प्रशासनामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधींना बराच वाव आहे. विकासाच्या सर्वच कामांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो कार्यकारी या भावाने. सरपंच, पंचायत समिती सभापती, जि.प. अध्यक्ष हे लोक कार्यकारी, म्हणजेच एक्झिक्युटिव्ह असतात. कसेही असले तरी निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून एकूणच आमदार/ खासदारांची जबाबदारी मोठी आहे हे खरेच. निव्वळ लेजिस्लेटर्स असले तरीही प्रशासनाला धाकात ठेऊन कामे करवून घेणे त्यांना मुळीच अशक्य नाही. असे होताना फारसे दिसत नाही.

अमोल खरे 29/08/2010 - 18:46
आणि वर काम तर काही करत नाहीत ही लोकं.........मंत्री + सरकारी अधिकारी म्हणजे एक डेडली कॉम्बिनेशन आहे. :) प्रांताच्या गोष्टी वाचताना मजा मात्र येते. पण असे किती क्लीन लोकं आहेत प्रशासनात तो पण एक चर्चेचा विषय आहे. अविनाश धर्माधिकारी, अरविंद ईनामदार, किरण बेदी....... प्रायव्हेट क्षेत्रात असती तर कुठच्या कुठे गेली असती ही लोकं.....गव्हर्मेंट मधे राहिल्यामुळे ती लोकं कुठल्या कुठे फेकली गेली. असो. माहिती बद्दल आभार. जनरल नॉलेज साठी चांगली आहे.

टुकुल 30/08/2010 - 13:00
रचना खुपच गुंतागुंतीची आहे, दोन-तीन वेळा वाचल्यावर थोड समजल्यासारख वाटतय :-) --टुकुल

यशोधरा 30/08/2010 - 14:18
तुमच्या प्रांतांच्या गोष्टी व हा लेख ह्या सर्वांची प्रिंट घेऊन शांतपणे वाचायची इच्छा आहे. तुम्ही प्रवानगी दिली तर प्रिंट घेईन, आणि त्यांचा दुरुपयोग, लेखन चोरी वगैरे होणार नाही, ही खात्री बाळगावी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिस्क्लेमर: लोकप्रशासनावरील हा ऑथेंटिक वगैरे लेख नाही. प्रशासनाशी सहसा संबंध न येणाऱ्या मित्रांना ढोबळ कल्पना यावी एवढाच हेतू आहे. कुणी भर टाकल्यास स्वागत आणि आनंद आहे. काही चूक आढळल्यास अवश्य सांगावे. प्रेरणा (!)-
पण मला प्रांत म्हणजे कलेक्टर/डेप्युटी कलेक्टर की अजुन कुठली पोस्ट ते अजुन कळल नाही.
******* जिल्हा प्रशासनामध्ये दोन प्रमुख उतरंडी असतात. राज्या राज्यांनुसार थोडे फरक असतात. प्रस्तुत संदर्भामध्ये – विकास (डेव्हलपमेंट) उतरंड / हाएरार्की– कलेक्टर – पीडी(डीआरडीए)/ अध्यक्ष जि.प.

अजिन्क्यतारा

उपेन्द्र ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
Ajinkyatara

उत्तरकाशी - डोडीताल - यमुनोत्री ट्रेक

स्वानंद मारुलकर ·

बेभान 27/08/2010 - 13:52
वाह!.. मजा आली. धन्यवाद हा अनुभव मिपाकरांसोबत वाटल्याबद्दल. यमुनोत्रीचा फोटो एकदम रिफ्रेशिंग. बाकी निसर्ग एकदम नितांत सुंदर.. अजुन येवुद्यात.

विलासराव 27/08/2010 - 14:37
सर्व फोटो अप्रतिम, माहीतीही छान दीलीत. मला ऑक्टोबरला चारधाम ट्रिपला जायचे आहे. तिकडे गेल्यावर , जाताना काहि मिस करु नये अशी ठिकाने असतिल तर सुचवावित. आम्ही ५ जण आहोत. दिल्लीवरुन गाडी बुक करणार आहोत.

In reply to by विलासराव

विलासराव, खालील ठिकाणे पहायचे जमवा: १) यमुनोत्रि २) गंगोत्री - गोमुख - तपोवन (सिमलाबाबा आश्रम) ह्यासाठी गंगोत्रीहून गाईड घ्यावा. तपोवनला जाताना गंगोत्री ग्लेशियर ओलांडावी लागते. येथे कडक बर्फावरून तपोवनला नेऊन परत आणण्यासाठी गाईड हवा. नाहितर रस्ता भरकटण्याची शक्यता आहे. हा पूर्णपणे ग्लेशियरचा भाग असून मनुष्यवस्ती नाहि. पुरेसे गरम कपडे, व ग्लेशियरवर फ्रॉस्ट्बाईट होऊ नये म्हणून प्लास्टीकच्या लांब पिशव्या, ज्या बुटाच्या आत - मोज्यांच्या वर घालू शकता. ३) केदारनाथ ४) जोशीमठ (शंकराचार्य आश्रम ) - हेमकुंड साहेब गुरुद्वारा - व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - बद्रिनाथ - वसुधारा धबधबा. वसुधारा धबधबा हा भारत - तिबेट सीमेवरचा शेवटचा टप्पा जिथपर्यंत विना परवाना जाता येते. ह्यापुढे सैन्यदलाच्या परवानगीची आवश्यकता असते. गाईडची हि गरज असते. कारण बद्रिनाथच्या पुढे माना कँप पर्यंत गाडी रस्ता आहे (केवळ सैन्यासाठी आपल्याला बद्रिनाथ ते वसुधारा पर्यंत चलतच जावे लागते).

मृत्युन्जय 28/08/2010 - 11:00
देवा याला म्हणतात निसर्ग. फोटो बघतानाच देहभान हरपुन गेले. प्रत्यक्षातील अनुभूती वेड लावणारी असेल याची खात्री आहे. देशाचा हा भाग अजुन बघायाचा राहिला आहे याची याहुन जास्त खंत याआधी कधीही वाटली नव्हती. बाकी तुमचा अनुभवदेखील थरारक होता. पण निसर्गाने त्याचे चीज केले हे नक्क्की. खळाळत्या शुभ्र पाण्याच्या नद्या मला नेहेमीच आकर्षित करतात. त्यामुळे त्यांचे फोटो तर सुंदर आहेतच पण तुमच्या तंबुची जागादेखील तेवढीच मनमोहक आहे.

विकास 28/08/2010 - 18:04
फारच छान! असे फोटो बघितले की भारत किती कमी बघितला आहे हे जाणवत रहाते. :(

बबु 30/08/2010 - 22:10
स्वानन्द मारुलकर, फुलान्चे जवळुन फोटो घेतले असल्यास तेही अपलोड करा. तेही नक्कीच अप्रतिम असतील.

बेभान 27/08/2010 - 13:52
वाह!.. मजा आली. धन्यवाद हा अनुभव मिपाकरांसोबत वाटल्याबद्दल. यमुनोत्रीचा फोटो एकदम रिफ्रेशिंग. बाकी निसर्ग एकदम नितांत सुंदर.. अजुन येवुद्यात.

विलासराव 27/08/2010 - 14:37
सर्व फोटो अप्रतिम, माहीतीही छान दीलीत. मला ऑक्टोबरला चारधाम ट्रिपला जायचे आहे. तिकडे गेल्यावर , जाताना काहि मिस करु नये अशी ठिकाने असतिल तर सुचवावित. आम्ही ५ जण आहोत. दिल्लीवरुन गाडी बुक करणार आहोत.

In reply to by विलासराव

विलासराव, खालील ठिकाणे पहायचे जमवा: १) यमुनोत्रि २) गंगोत्री - गोमुख - तपोवन (सिमलाबाबा आश्रम) ह्यासाठी गंगोत्रीहून गाईड घ्यावा. तपोवनला जाताना गंगोत्री ग्लेशियर ओलांडावी लागते. येथे कडक बर्फावरून तपोवनला नेऊन परत आणण्यासाठी गाईड हवा. नाहितर रस्ता भरकटण्याची शक्यता आहे. हा पूर्णपणे ग्लेशियरचा भाग असून मनुष्यवस्ती नाहि. पुरेसे गरम कपडे, व ग्लेशियरवर फ्रॉस्ट्बाईट होऊ नये म्हणून प्लास्टीकच्या लांब पिशव्या, ज्या बुटाच्या आत - मोज्यांच्या वर घालू शकता. ३) केदारनाथ ४) जोशीमठ (शंकराचार्य आश्रम ) - हेमकुंड साहेब गुरुद्वारा - व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - बद्रिनाथ - वसुधारा धबधबा. वसुधारा धबधबा हा भारत - तिबेट सीमेवरचा शेवटचा टप्पा जिथपर्यंत विना परवाना जाता येते. ह्यापुढे सैन्यदलाच्या परवानगीची आवश्यकता असते. गाईडची हि गरज असते. कारण बद्रिनाथच्या पुढे माना कँप पर्यंत गाडी रस्ता आहे (केवळ सैन्यासाठी आपल्याला बद्रिनाथ ते वसुधारा पर्यंत चलतच जावे लागते).

मृत्युन्जय 28/08/2010 - 11:00
देवा याला म्हणतात निसर्ग. फोटो बघतानाच देहभान हरपुन गेले. प्रत्यक्षातील अनुभूती वेड लावणारी असेल याची खात्री आहे. देशाचा हा भाग अजुन बघायाचा राहिला आहे याची याहुन जास्त खंत याआधी कधीही वाटली नव्हती. बाकी तुमचा अनुभवदेखील थरारक होता. पण निसर्गाने त्याचे चीज केले हे नक्क्की. खळाळत्या शुभ्र पाण्याच्या नद्या मला नेहेमीच आकर्षित करतात. त्यामुळे त्यांचे फोटो तर सुंदर आहेतच पण तुमच्या तंबुची जागादेखील तेवढीच मनमोहक आहे.

विकास 28/08/2010 - 18:04
फारच छान! असे फोटो बघितले की भारत किती कमी बघितला आहे हे जाणवत रहाते. :(

बबु 30/08/2010 - 22:10
स्वानन्द मारुलकर, फुलान्चे जवळुन फोटो घेतले असल्यास तेही अपलोड करा. तेही नक्कीच अप्रतिम असतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या आठवड्यात 'उत्तरांचल'मधला उत्तरकाशी - यमुनोत्री हा ५ दिवसाचा ट्रेक कंपनीमधील २१ जणांनी केला. गेल्या दोन महिन्यांपासून या ट्रेकची तयारी सुरु होती. पहिला दिवस १४ ऑगस्टला सारेजण पुण्याहून निघालो. विमानाने दिल्ली. माझा हा पहिलाच विमान प्रवास होता. तेव्हा पहिल्यांदाच समजले..की.. आकाश के उस पार भी आकाश है... दिल्ली विमानतळावरून बस आणि मट्रोने प्रवास करून आम्ही जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोचलो. दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापन अप्रतिम आहे.

आतून किर्तन-वरून तमाशा

यशवंतकुलकर्णी ·

रेवती 26/08/2010 - 02:31
http://www.misalpav.com/node/13764 येथे आपली ओळख दिलीत काय? आपले मिपावर स्वागत! अल्पगालीप्रदान हा शब्द मस्तच!

मुक्तसुनीत 26/08/2010 - 03:28
दिलखुलास लिखाण. एंट्री एकदम जोरदार ! मुख्य म्हणजे अलिकडे अतिशय दुर्मिळ बनत चाललेला ऐसपैसपणा. आओ ठाकूर , आओ ! :-)

शुचि 26/08/2010 - 05:49
>> आता देणे-घेणे आले म्हटले की त्यासोबतच्या सगळ्या गोष्टी आल्याच - वाद आले, रूसवे आले, कट्टरता आली सगळं-सगळं आलं. >> (टाळ्यांची स्मायली) मस्त लेख!!!

नंदन 26/08/2010 - 08:08
वा, वा, जोरदार एन्ट्री केलीत. मिसळपाववर स्वागत, तुमचे लेखन वाचण्याची उत्सुकता आहे.

सुहास.. 26/08/2010 - 10:33
मिसळपाववर यायचे म्हणजे कडकडीत वाद घालता यायला पाहिजे ही रिक्विसाईटच वाटतेय मला >>> हा हा हा हा !! चला , आमच्या औ.बादचा अजुन एक बंदा हाजिर झाला तर ..

वेंन्ट्री मस्तच.. पुढेही असेच खुसखुशीत,चुरचुरीत,खमंग लेखन वाचायला मिळेल ह्याची खात्री या नांदीने झाली आहे. स्वागतम्! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

दिपक 26/08/2010 - 12:38
अगदी असेच म्हणतो... लै भारी येण्ट्री..लेख पण येऊद्यात.

मिसळपाववर यायचे म्हणजे कडकडीत वाद घालता यायला पाहिजे ही रिक्विसाईटच वाटतेय मला
तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. इथले सगळेच मृदू हृदयाचे, विशाल अंतःकरणाचे आणि संवेदनाशील असतात... उगाच वितंडवाद घालून इथलं निर्मळ वातावरण कलुषित करू नये. बरं, करायचं तर करा बापडे... आम्हीही विशाल अंतःकरणाचे आहोत. हेही चालवून घेऊ.

रेवती, अनामिक, मुक्तसुनीत, सहज, शुचि, अर्धवटराव, नंदन, ३_१४ विक्षिप्त आदिती, मेघवेडा, निखिल देशपांडेसाहेब, सुहास, स्वाती दिनेश, दिपक, राजेश घासकडवी साहेब - एवढ्या गर्मजोशीने पाठीवर थाप दिल्याबद्दल खूपखूप धन्यवाद!

चतुरंग 26/08/2010 - 17:18
थांबा, थांबा एवढ्यात आभार मानून मोकळे होऊ नका! तुमची वाणी ओघवती आहे, कीर्तन रसाळ आहे आणि हो मिपाकर तुम्हाला वाटतात तसे वितंडवादवाले नाहीत हो, सगळे तुमचेच आहेत त्यांना आपलं म्हणा! ;) मनःपूर्वक स्वागत. या मिसळ चापायला या! :) चतुरंग

साला येश्या!!! तुझं लेखन वाचताना अगदी मुक्तसुनितने जे लिहिले आहे ते तस्सेच मनात आले बघ. वाटले, अगदी दणका एंट्री. य्या!!! बसा. काय घेनार, पान तंबाकू? अवांतर: आता 'ठाकूर बलदेव सिंगके घर जाना है' थाटात एंट्री झाली म्हणजे पुढे उडणारे 'शोले' आत्ताच दिसायला लागले आहेत. ;)

प्रवेश जोरात झालाय. मिपावर स्वागत आहे. >>>>बंदा मराठवाड्याच्या राजधानीत (औरंगाबादसंभाजीनगर) क्या बात है....! चलो गले मिलो. :) मिपावर बरेच औरंगाबादकर झाले आता. मिपाचा एखादा कट्टा होऊ शकतो...! -दिलीप बिरुटे [औरंगाबादकर]

दाद 28/08/2010 - 20:36
स्वागत ! मला वाचनाचि आवड आहे .लिहिलेल अत्यत वाचनिय आहे !परत एकदा स्वागत

रेवती 26/08/2010 - 02:31
http://www.misalpav.com/node/13764 येथे आपली ओळख दिलीत काय? आपले मिपावर स्वागत! अल्पगालीप्रदान हा शब्द मस्तच!

मुक्तसुनीत 26/08/2010 - 03:28
दिलखुलास लिखाण. एंट्री एकदम जोरदार ! मुख्य म्हणजे अलिकडे अतिशय दुर्मिळ बनत चाललेला ऐसपैसपणा. आओ ठाकूर , आओ ! :-)

शुचि 26/08/2010 - 05:49
>> आता देणे-घेणे आले म्हटले की त्यासोबतच्या सगळ्या गोष्टी आल्याच - वाद आले, रूसवे आले, कट्टरता आली सगळं-सगळं आलं. >> (टाळ्यांची स्मायली) मस्त लेख!!!

नंदन 26/08/2010 - 08:08
वा, वा, जोरदार एन्ट्री केलीत. मिसळपाववर स्वागत, तुमचे लेखन वाचण्याची उत्सुकता आहे.

सुहास.. 26/08/2010 - 10:33
मिसळपाववर यायचे म्हणजे कडकडीत वाद घालता यायला पाहिजे ही रिक्विसाईटच वाटतेय मला >>> हा हा हा हा !! चला , आमच्या औ.बादचा अजुन एक बंदा हाजिर झाला तर ..

वेंन्ट्री मस्तच.. पुढेही असेच खुसखुशीत,चुरचुरीत,खमंग लेखन वाचायला मिळेल ह्याची खात्री या नांदीने झाली आहे. स्वागतम्! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

दिपक 26/08/2010 - 12:38
अगदी असेच म्हणतो... लै भारी येण्ट्री..लेख पण येऊद्यात.

मिसळपाववर यायचे म्हणजे कडकडीत वाद घालता यायला पाहिजे ही रिक्विसाईटच वाटतेय मला
तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. इथले सगळेच मृदू हृदयाचे, विशाल अंतःकरणाचे आणि संवेदनाशील असतात... उगाच वितंडवाद घालून इथलं निर्मळ वातावरण कलुषित करू नये. बरं, करायचं तर करा बापडे... आम्हीही विशाल अंतःकरणाचे आहोत. हेही चालवून घेऊ.

रेवती, अनामिक, मुक्तसुनीत, सहज, शुचि, अर्धवटराव, नंदन, ३_१४ विक्षिप्त आदिती, मेघवेडा, निखिल देशपांडेसाहेब, सुहास, स्वाती दिनेश, दिपक, राजेश घासकडवी साहेब - एवढ्या गर्मजोशीने पाठीवर थाप दिल्याबद्दल खूपखूप धन्यवाद!

चतुरंग 26/08/2010 - 17:18
थांबा, थांबा एवढ्यात आभार मानून मोकळे होऊ नका! तुमची वाणी ओघवती आहे, कीर्तन रसाळ आहे आणि हो मिपाकर तुम्हाला वाटतात तसे वितंडवादवाले नाहीत हो, सगळे तुमचेच आहेत त्यांना आपलं म्हणा! ;) मनःपूर्वक स्वागत. या मिसळ चापायला या! :) चतुरंग

साला येश्या!!! तुझं लेखन वाचताना अगदी मुक्तसुनितने जे लिहिले आहे ते तस्सेच मनात आले बघ. वाटले, अगदी दणका एंट्री. य्या!!! बसा. काय घेनार, पान तंबाकू? अवांतर: आता 'ठाकूर बलदेव सिंगके घर जाना है' थाटात एंट्री झाली म्हणजे पुढे उडणारे 'शोले' आत्ताच दिसायला लागले आहेत. ;)

प्रवेश जोरात झालाय. मिपावर स्वागत आहे. >>>>बंदा मराठवाड्याच्या राजधानीत (औरंगाबादसंभाजीनगर) क्या बात है....! चलो गले मिलो. :) मिपावर बरेच औरंगाबादकर झाले आता. मिपाचा एखादा कट्टा होऊ शकतो...! -दिलीप बिरुटे [औरंगाबादकर]

दाद 28/08/2010 - 20:36
स्वागत ! मला वाचनाचि आवड आहे .लिहिलेल अत्यत वाचनिय आहे !परत एकदा स्वागत
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिसळपावच्या वाचकांनो सप्रेम नमस्कार!!! मिसळपावची मनसबदारी मिळाल्याचा विरोप येऊन पडला होता पण दरबारात हजर झालो नव्हतो. आता झालो आणि एक पोस्ट टाकलीसुध्दा. आता ही माझी स्वत:ची ओळख करून देणारी पोस्ट - मिसळपाववर अशी पध्दत आहे की नाही ते माहित नाही पण अपने बारे में जरूर कुछ कहना चाहुंगा. तसा कानूनी पूछताछ करणारा रेडिमेड फॉर्म आहे व्यक्तिरेखा तयार करताना पण त्यात जास्त काही सांगता येत नाही. म्हणून इतर सगळ्या फॉर्म सारखा तोही निम्मा-अर्धा कोराच सोडून दिलाय. इथे का आलो?? येऊन काय करणार?? नसतो आलो तर काय फरक पडला असता? काय मिळणार इथे येऊन?

सचिनला LG People's Choice Award मिळावे म्हणून.....

सुधीर काळे ·

बहुगुणी 25/08/2010 - 17:51
..करायचं होतंच, पण दुवा माहित नव्हता, तो दिल्याबद्दल धन्यवाद, सुधीरसाहेब! Now your "one good deed a day" is done too:-) अवांतरः ICC ला स्वत:चं संस्थळ नाही का? मला वाटलं icc.org वगैरे असेल, पण ते सरळ yahoo.net वर आहेत!)

बहुगुणी 25/08/2010 - 17:51
..करायचं होतंच, पण दुवा माहित नव्हता, तो दिल्याबद्दल धन्यवाद, सुधीरसाहेब! Now your "one good deed a day" is done too:-) अवांतरः ICC ला स्वत:चं संस्थळ नाही का? मला वाटलं icc.org वगैरे असेल, पण ते सरळ yahoo.net वर आहेत!)
लेखनविषय:
लेखनप्रकार
'मिपा'वरील सहसभासदांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला LG People's Choice Award मिळावे म्हणून कृपया खालील दुव्यावर टिचकी मारून तो उघडा आणि सचिनच्या नावापर्यंत जाऊन तिथे खाली असलेल्या बॉक्समध्ये खूण करून व शेवटी आपली माहिती भरून आपले मत नोंदवा/पाठवा. त्यानंतर आपण दिलेल्या ई-मेलवर एक खात्री करण्यासाठी विचारणा होईल तिथे Activate वर टिचकी मारा. बस्स. इतकेच. http://icc-cricket.yahoo.net/events_and_awards/lg_icc_awards/people_choice_submit.php धन्यवाद, सचिनचा 'आद्य चमचा', सुधीर काळे

निद्रेची चिरफाड

डॉ.श्रीराम दिवटे ·

अभ्यासपूर्ण धागा टाकायला थोडासा वेळ लागला खरा परंतु हा अभ्यास करायला उद्युक्त केल्याबद्दल अस्सल कोल्हापूरकरांचे आभार. त्यांच्या बॉर्न अॅज इन्सोम्नियक या धाग्यावर अनेक मिपाकरांनी उत्तम उपाय सुचवले असले तरी शास्त्रीय दृष्टीकोनातून ही निद्रतेची चिरफाड करुन ठेवली आहे. ज्याला जो भाग योग्य वाटेल, पटेल तो उचलावा.

सुनील 25/08/2010 - 08:19
चिरफाड चांगली जमलीय. तसा आम्हाला झोपेचा काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे त्याबद्दल नो कमेन्ट्स. (नेपोलियन) सुनील

इत्केच म्हणु शकते! छापुन एन्लार्ज करुन भिंतीवर लावावे असा विचार आहे. त्यातले काय आणि कशा पद्ध्तीने अनुसरले तर उपयोग होतो हे व्य. नि. मध्ये कळवेनच्.(अर्थात आप्ली पु.परवानगी असेल तर) परवा दिवशी लागलेली १५ तास झोप हा निव्वळ योगायोग होता हे काल रात्री उघडकीस आलेले सत्य.! कारण काल नेहमीसारखीच जाग लागली होती. ;)

विलासराव 25/08/2010 - 11:40
मला झोप पटकन लागते. काही दिवस योगा करत होतो. त्यामुळे शवासन माहीती झाले. मि त्याचा उपयोग करतो. त्याचा फायदा होतो असा अनुभव आहे.

In reply to by chipatakhdumdum

विलासराव 26/08/2010 - 22:39
माफ करा दादा. पण शब्दाचे खेळ खेळण्यात मला काहिच स्वारस्य नाही. मला काय म्हणायचे ते तुम्हाला समजले असेलच. पन नाही समजले असे गृहीत धरले तरी फारसा फरक पडत नाही. कारण मी फक्त मी काय करतो ते सांगितले. मी कुणालाही कुठ्लाच उपदेश केलेला नाही.

अनाम 25/08/2010 - 13:14
डॉक लेख उत्तम आहे शंकाच नाही. पण आम्हा याचा उपयोग नाही. झोप कमी करण्याचे काही उपाय असतील तर सांगा. मेलं सकाळी पांघरुणातुन निघावसच वाटत नाही. :( रोज लेट होयत कचेरीला.

अरुंधती 25/08/2010 - 17:59
निद्रानाशावर पुष्पौषधींचा (फ्लॉवर रेमेडीज) चांगला उपयोग होतो असे ऐकून आहे, विशेषतः पॅसिफ्लोरा ह्या औषधीचा. देशी उपाय म्हणजे रात्री गरम दुधात जायफळ घालून घेणे! आयुर्वेदानुसार आणि योगशास्त्रानुसारही झोपेचे किंवा निद्रेचे प्रकार सांगितले आहेत. त्या प्रकारांची व निद्रानाशावरील त्यातील उपायांची कोणी येथे विस्तृत माहिती देऊ शकेल काय?

शिल्पा ब 25/08/2010 - 20:28
मला पण झोपेचा त्रासच आहे...सकाळी योग करताना शवासन केले कि छान तासभर झोपल्यासारखे होते.. तशी दुपारी एक डूलका काढते, मग रात्रीची झोप पण मधल्या वेळेत काही झोपच येत नाही..काय करू?

अहो पण ज्यांना जास्त झोप येते त्यांचं काय? मी सध्या बारावीत आहे, आणि मला अभ्यासाचे पुस्तक समोर धरले (खासकरून physics) की भयानक झोप येते. त्यावर काही उपाय सुचवाल तर ' मेरी मा की दुवायें आपको मिलेंगी' ;) ;-) :wink: वरील उपायांमधे physics पुस्तक समोर धरणे हा उपाय valid & aplicable आहे.

अभ्यासपूर्ण धागा टाकायला थोडासा वेळ लागला खरा परंतु हा अभ्यास करायला उद्युक्त केल्याबद्दल अस्सल कोल्हापूरकरांचे आभार. त्यांच्या बॉर्न अॅज इन्सोम्नियक या धाग्यावर अनेक मिपाकरांनी उत्तम उपाय सुचवले असले तरी शास्त्रीय दृष्टीकोनातून ही निद्रतेची चिरफाड करुन ठेवली आहे. ज्याला जो भाग योग्य वाटेल, पटेल तो उचलावा.

सुनील 25/08/2010 - 08:19
चिरफाड चांगली जमलीय. तसा आम्हाला झोपेचा काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे त्याबद्दल नो कमेन्ट्स. (नेपोलियन) सुनील

इत्केच म्हणु शकते! छापुन एन्लार्ज करुन भिंतीवर लावावे असा विचार आहे. त्यातले काय आणि कशा पद्ध्तीने अनुसरले तर उपयोग होतो हे व्य. नि. मध्ये कळवेनच्.(अर्थात आप्ली पु.परवानगी असेल तर) परवा दिवशी लागलेली १५ तास झोप हा निव्वळ योगायोग होता हे काल रात्री उघडकीस आलेले सत्य.! कारण काल नेहमीसारखीच जाग लागली होती. ;)

विलासराव 25/08/2010 - 11:40
मला झोप पटकन लागते. काही दिवस योगा करत होतो. त्यामुळे शवासन माहीती झाले. मि त्याचा उपयोग करतो. त्याचा फायदा होतो असा अनुभव आहे.

In reply to by chipatakhdumdum

विलासराव 26/08/2010 - 22:39
माफ करा दादा. पण शब्दाचे खेळ खेळण्यात मला काहिच स्वारस्य नाही. मला काय म्हणायचे ते तुम्हाला समजले असेलच. पन नाही समजले असे गृहीत धरले तरी फारसा फरक पडत नाही. कारण मी फक्त मी काय करतो ते सांगितले. मी कुणालाही कुठ्लाच उपदेश केलेला नाही.

अनाम 25/08/2010 - 13:14
डॉक लेख उत्तम आहे शंकाच नाही. पण आम्हा याचा उपयोग नाही. झोप कमी करण्याचे काही उपाय असतील तर सांगा. मेलं सकाळी पांघरुणातुन निघावसच वाटत नाही. :( रोज लेट होयत कचेरीला.

अरुंधती 25/08/2010 - 17:59
निद्रानाशावर पुष्पौषधींचा (फ्लॉवर रेमेडीज) चांगला उपयोग होतो असे ऐकून आहे, विशेषतः पॅसिफ्लोरा ह्या औषधीचा. देशी उपाय म्हणजे रात्री गरम दुधात जायफळ घालून घेणे! आयुर्वेदानुसार आणि योगशास्त्रानुसारही झोपेचे किंवा निद्रेचे प्रकार सांगितले आहेत. त्या प्रकारांची व निद्रानाशावरील त्यातील उपायांची कोणी येथे विस्तृत माहिती देऊ शकेल काय?

शिल्पा ब 25/08/2010 - 20:28
मला पण झोपेचा त्रासच आहे...सकाळी योग करताना शवासन केले कि छान तासभर झोपल्यासारखे होते.. तशी दुपारी एक डूलका काढते, मग रात्रीची झोप पण मधल्या वेळेत काही झोपच येत नाही..काय करू?

अहो पण ज्यांना जास्त झोप येते त्यांचं काय? मी सध्या बारावीत आहे, आणि मला अभ्यासाचे पुस्तक समोर धरले (खासकरून physics) की भयानक झोप येते. त्यावर काही उपाय सुचवाल तर ' मेरी मा की दुवायें आपको मिलेंगी' ;) ;-) :wink: वरील उपायांमधे physics पुस्तक समोर धरणे हा उपाय valid & aplicable आहे.
लेखनप्रकार
निद्रादेवीची कुंडली मांडून तिला समजून घेणं फारसं अवघड नाहिये. ती आपल्यावर का बरे रुसलीये याचीही उत्तरे मग शोधता येतात. पूर्वीची माणसं उशाला दगड घेऊनही प्रगाढ झोपत असत असे म्हणतात. याउलट आजच्या सिमेंटच्या जंगलात दगड सापडणे दुरापास्त झाल्यामुळे की काय कोण जाणे, माणसांना मऊ उशा अंगाखाली घेऊनही 'म्हणावी तशी' झोप लागत नसते. किंबहुना अशी तक्रार नेहमी कानावर येते. त्यामुळेच निद्रेची चिरफाड करण्याचे योजिले आहे. तर ती निद्रादेवी एकटी नसून त्या दोन जुळ्या बहिणी असतात. भिन्न स्वभावाच्या, विरोधी आचरणाच्या. रात्रभर त्या फेर धरुन कधी झिम्मा, कधी लपाछपी तर कधी खोखो खेळतात.

व्यथेची कथा-२

अनिकेत प्रकाश आमटे ·

विकास 24/08/2010 - 07:17
आपले लेख वाचल्याशिवाय थांबवत नाही... १९७३ पासुन सुरु झालेल्या या प्रकल्पात अनेक थरारक घटना घडल्यात. त्याची नोंद आई-बाबांनी ठेवली नाही. कारण पुस्तक लिहावे व छापावे अशा गोष्टींमध्ये त्यांना मुळीच रस नाही. त्यांना प्रसिद्धी नको, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि संस्काराचा भाग झाला. मात्र अनुभव लिहून, बोलून वगैरे इतरांना सांगितले की त्यातूनच प्रेरणा मिळू शकते असे वाटते. एखादा जास्तीचा डॉक्टर आम्हाला या कामासाठी मिळावा अशी आमची इच्छा आहे. त्या साठी आम्ही प्रयत्न पण केले होते. पण त्याला यश आले नाही. कधी नव्याने डॉक्टर होणार्‍याला सहा महीने आमच्या कार्याला दे असे आवाहन करून पाहीले आहेत का? कदाचीत त्यातून यश येईल. कायमस्वरूपी नाही आले तरी त्यातून जाण असलेला एक डॉक्टर तयार झाला तरी काही कमी नाही असे वाटते.

अनुभव लिहून, बोलून वगैरे इतरांना सांगितले की त्यातूनच प्रेरणा मिळू शकते असे वाटते
नव्याने डॉक्टर होणार्‍याला सहा महीने आमच्या कार्याला दे असे आवाहन
सहमत. अशा फोरमवर लिहून काही फरक पडेल अशी आशा करुया! बर्‍याच डॉक्टरांना/ विद्यार्थ्यांना नीट माहिती नसण्याचा/ दृष्टीआड सॄष्टी असण्याचा संभव आहे.

In reply to by आळश्यांचा राजा

Pain 24/08/2010 - 22:52
वैद्यकीय शिक्षणाचे आभाळात पोचलेले शुल्क आणि प्रत्यक्ष व्यवसाय सुरु होउन उत्पन्न मिळण्यात जाणारी वर्षे पाहता गेल्या काही वर्षात या शाखेला प्रवेश घेणार्‍यांचे प्रमाण अतिशय कमी झाल्याचे एकाकडून कळले. अशा परिस्थितीत सुरुवातीचे सहा महिने कोणी हे काम करणे अवघड वाटते. ज्यांनी पिढ्यानुपिढ्या आपले आयुष्य समाजसेवेत वाहून घेतले आहे त्या असामान्यांशी असे बोलणे हास्यास्पद आहे खरे, पण सामान्यांचा (माझ्यासकट) विचार करता जे वाटले ते लिहिले आहे. तसेच फक्त सुरुवातीचे सहा महिने या ऐवजी नियमित दर वर्षी २ ते ४ आठवडे हा पर्याय कस वाटतो ?

In reply to by Pain

विकास 25/08/2010 - 03:08
तसेच फक्त सुरुवातीचे सहा महिने या ऐवजी नियमित दर वर्षी २ ते ४ आठवडे हा पर्याय कस वाटतो ? नक्कीच चांगला आहे. किंबहूना त्यात एक प्रकारचे सातत्य आहे... पण मला वाटते असे केवळ डॉ़क्टर्सच्याच बाबतीत का ? इतर जे तुम्ही-आम्ही डॉक्टर्स नाही आहोत त्यांनी देखील कुठल्यान कुठल्या सामाजीक सेवेत कामाचे दान केले पाहीके (नुसतेच दामाचे नाही). बाकी सर्वच डॉ़क्टर्सना लाखो रुपयांचा खर्च येतो का? हा माहीतीसाठी विचारलेला प्रश्न आहे.

Pain 24/08/2010 - 09:57
तुम्हाला इथे पाहून आश्चर्य वाटल. लहानपणी नेगल वाचून थोडी ओळख झाली होती, जसा मोठा होत गेलो तशी अजून माहिती मिळत गेली. काही दिवसांपूर्वीच तुमच्या पालकांची मुलाखत पाहिली. जूनमध्ये अचानक प्रकाशवाटा मिळाले, तेही वाचले. तुम्ही खूप चांगले काम करत आहात आणि तुमच्याबद्दल खूप आदर आहे. आतापर्यंत कुठला साप चावला आहे त्यावरून डॉक्टर उपाययोजना करत, सापांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषांनुसार इलाजही बदलतो; चुकल्यास(किंवा बिनविषारी साप चावला असताही चुकून इंजेक्शन दिल्यास) रुग्ण दगावण्याची शक्यता असते असे ऐकून होतो. अँटी स्नेक व्हेनम या नवीन इंजेक्शनची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद :)

चिंतामणी 24/08/2010 - 10:53
महासत्ता बनायची स्वप्ने बघणा-या या भारतातील हे वास्तव फारच वेदना दायक आहे. अनेक वर्षे आपले कुटुंबीय या वेदनेवर फुंकर घालायचे काम करीत आहेत. आपल्या कामाला सलाम.

वेताळ 24/08/2010 - 11:28
आमटेसाहेबाचे विविध अनुभव पुस्तकात,पेपरमध्ये वाचत आलो आहे. खरोखर मला कायम आश्चर्य वाटत आले कि हा माणुस कशाचा बनला आहे? सर्व सुखाचा त्याग करुन आजन्म फक्त आदिवासी लोकांची सेवा करण्यात घालवले.साधा एक दिवस कुणा मित्रासाठी घालवणे आम्हाला कठिण होते.आज त्याच्या कुंटुबातील एका व्यक्तीकडुन जे त्याचे अनुभव वाचत आहेत ते माझ्यासाठी खुप मौलिक आहेत.माहीतीबद्दल मी तुमचा आभारी आहे. आम्हालाही काही खारीचा वाटा उचलता आला तर खुप आनंद वाटेल. अ‍ॅण्टी स्नेक व्हेनम सर्व सरकारी ग्रामिण रुग्णालयात उपलब्द असते. तिथे ते रुग्णाला मोफत दिले जाते.खाजगी रुग्णालयात त्याची किंमत अव्वाच्यासव्वा लावतात.असा रुग्ण आठळल्यास त्वरीत त्याला सरकारी दवाखाण्यात पोहचवा.

In reply to by अनिकेत प्रकाश आमटे

संपादक मंडळ 25/08/2010 - 22:53
आमटे यांच्या लेखामुळे लोकांना उत्तम लोककार्याची ओळख झाली आहे, होते आहे, व होत रहावी अशी इच्छा आणि आशा आहे. मिपा या व्यासपिठाचा उपयोग अशा प्रकारे समाजाला उपयुक्त कामासाठी व्हावा, हे मिपाच्या दॄष्टीने गौरवाचे आहे. तरीही एक टिपणी यानिमित्ताने सर्वांच्या माहितीसाठी करीत आहोत. मिपावर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे कुठच्याही संस्थेला किंवा व्यक्तिला धनादेश किंवा रक्कम देण्याच्या व्यवहारासंबंधी पूर्ण जबाबदारी हा व्यवहार करणार्‍या सदस्यांची स्वतःची असेल. या देवघेवीशी मिसळपावच्या प्रशासनाचा काही संबंध नाही. धन्यवाद, संपादक मंडळ

In reply to by संपादक मंडळ

धनंजय 25/08/2010 - 22:57
सुयोग्य खुलासा. (असा खुलासा मूळ लेखातही देण्यास प्रत्यवाय नसावा. मात्र साहाय्याचा थेट उल्लेख प्रतिसादांतच झालेला आहे, हेसुद्धा खरेच.)

धनंजय 25/08/2010 - 00:15
दूरस्थ वाचकांसाठी दोन महत्त्वाचे दुवे श्री. अनिकेत आमटे यांच्या लोकबिरादरी वेबसाईटवरून येथे देत आहे : (इंग्रजी दुवा) (मराठी दुवा)

छान लेख. कोकणाची आठवण झाली . कोकणातही अनेक ठीकाणी अशीच परिस्थिती आहे. तिथली शासनयंत्रणा ठप्प झाल्यात जमा आहे. रत्नागिरीत अशा एका संस्थेत काम करणार्‍या एकाने सांगितले कि तिथली परिस्थिती फारच गंभीर आहे तेव्हा ते मला असे वाटले की हे उगाचच नकारात्मक आहेत सरकारी यंत्रणेविषयी पण आताशा झी २४ तास, आयबीएन ७ वर रीपोर्ट पाहतो तेव्हा वाटते की सांगणारी व्यक्ती उगाचच निगेटीव्ह नव्हती सरकारी यंत्रणेबद्दल. एक धक्कादायक माहीती अशी समोर आली की तिथली सरकारी यंत्रणा खाजगी हॉस्पीटले वगैरेंवर दबाव आणते आणि सांगते डेंग्यू किंवा मलेरियाचा रुग्ण आहे असे ऑफिशियली पेपर बनवताना लिहायचे नाही कारण डेंग्यू आणि मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठीची औषधे वाटण्यासाठी प्रचंड निधी तिथली शासन यंत्रणा खर्च (?) करत असते आणि तरीही यश का येत नाही असे विचारले जाऊ शकते. यावरून लक्षात येईल की ते पैसे नक्की कुठे खर्च होत असतात ते. अनिकेत तुमचा लेख छान आहे. खरंच दीपस्तंभ आहे बाबांनी स्थापन केलेली संस्था.

ऋषिकेश 25/08/2010 - 23:08
प्रकाश आमटे दर वर्षी एका आठवड्याचा डॉक्टर्सचा ऑपरेशन मेळावा आयोजित करत असत. त्यात अनेक नामांकीत डॉक्टर्स आपला आठवडा आदिवासी रुग्णांना देत. ती व्यवस्था अजून चालु आहे का? ही वा तत्सम सोय तपासणीसाठी वर्षात अधिक वेळा केल्यास रुग्ण व डॉक्टर्स दोघांना सोयीचे पडावे. बाकी कार्यास शुभेच्छा!

विकास 24/08/2010 - 07:17
आपले लेख वाचल्याशिवाय थांबवत नाही... १९७३ पासुन सुरु झालेल्या या प्रकल्पात अनेक थरारक घटना घडल्यात. त्याची नोंद आई-बाबांनी ठेवली नाही. कारण पुस्तक लिहावे व छापावे अशा गोष्टींमध्ये त्यांना मुळीच रस नाही. त्यांना प्रसिद्धी नको, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि संस्काराचा भाग झाला. मात्र अनुभव लिहून, बोलून वगैरे इतरांना सांगितले की त्यातूनच प्रेरणा मिळू शकते असे वाटते. एखादा जास्तीचा डॉक्टर आम्हाला या कामासाठी मिळावा अशी आमची इच्छा आहे. त्या साठी आम्ही प्रयत्न पण केले होते. पण त्याला यश आले नाही. कधी नव्याने डॉक्टर होणार्‍याला सहा महीने आमच्या कार्याला दे असे आवाहन करून पाहीले आहेत का? कदाचीत त्यातून यश येईल. कायमस्वरूपी नाही आले तरी त्यातून जाण असलेला एक डॉक्टर तयार झाला तरी काही कमी नाही असे वाटते.

अनुभव लिहून, बोलून वगैरे इतरांना सांगितले की त्यातूनच प्रेरणा मिळू शकते असे वाटते
नव्याने डॉक्टर होणार्‍याला सहा महीने आमच्या कार्याला दे असे आवाहन
सहमत. अशा फोरमवर लिहून काही फरक पडेल अशी आशा करुया! बर्‍याच डॉक्टरांना/ विद्यार्थ्यांना नीट माहिती नसण्याचा/ दृष्टीआड सॄष्टी असण्याचा संभव आहे.

In reply to by आळश्यांचा राजा

Pain 24/08/2010 - 22:52
वैद्यकीय शिक्षणाचे आभाळात पोचलेले शुल्क आणि प्रत्यक्ष व्यवसाय सुरु होउन उत्पन्न मिळण्यात जाणारी वर्षे पाहता गेल्या काही वर्षात या शाखेला प्रवेश घेणार्‍यांचे प्रमाण अतिशय कमी झाल्याचे एकाकडून कळले. अशा परिस्थितीत सुरुवातीचे सहा महिने कोणी हे काम करणे अवघड वाटते. ज्यांनी पिढ्यानुपिढ्या आपले आयुष्य समाजसेवेत वाहून घेतले आहे त्या असामान्यांशी असे बोलणे हास्यास्पद आहे खरे, पण सामान्यांचा (माझ्यासकट) विचार करता जे वाटले ते लिहिले आहे. तसेच फक्त सुरुवातीचे सहा महिने या ऐवजी नियमित दर वर्षी २ ते ४ आठवडे हा पर्याय कस वाटतो ?

In reply to by Pain

विकास 25/08/2010 - 03:08
तसेच फक्त सुरुवातीचे सहा महिने या ऐवजी नियमित दर वर्षी २ ते ४ आठवडे हा पर्याय कस वाटतो ? नक्कीच चांगला आहे. किंबहूना त्यात एक प्रकारचे सातत्य आहे... पण मला वाटते असे केवळ डॉ़क्टर्सच्याच बाबतीत का ? इतर जे तुम्ही-आम्ही डॉक्टर्स नाही आहोत त्यांनी देखील कुठल्यान कुठल्या सामाजीक सेवेत कामाचे दान केले पाहीके (नुसतेच दामाचे नाही). बाकी सर्वच डॉ़क्टर्सना लाखो रुपयांचा खर्च येतो का? हा माहीतीसाठी विचारलेला प्रश्न आहे.

Pain 24/08/2010 - 09:57
तुम्हाला इथे पाहून आश्चर्य वाटल. लहानपणी नेगल वाचून थोडी ओळख झाली होती, जसा मोठा होत गेलो तशी अजून माहिती मिळत गेली. काही दिवसांपूर्वीच तुमच्या पालकांची मुलाखत पाहिली. जूनमध्ये अचानक प्रकाशवाटा मिळाले, तेही वाचले. तुम्ही खूप चांगले काम करत आहात आणि तुमच्याबद्दल खूप आदर आहे. आतापर्यंत कुठला साप चावला आहे त्यावरून डॉक्टर उपाययोजना करत, सापांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषांनुसार इलाजही बदलतो; चुकल्यास(किंवा बिनविषारी साप चावला असताही चुकून इंजेक्शन दिल्यास) रुग्ण दगावण्याची शक्यता असते असे ऐकून होतो. अँटी स्नेक व्हेनम या नवीन इंजेक्शनची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद :)

चिंतामणी 24/08/2010 - 10:53
महासत्ता बनायची स्वप्ने बघणा-या या भारतातील हे वास्तव फारच वेदना दायक आहे. अनेक वर्षे आपले कुटुंबीय या वेदनेवर फुंकर घालायचे काम करीत आहेत. आपल्या कामाला सलाम.

वेताळ 24/08/2010 - 11:28
आमटेसाहेबाचे विविध अनुभव पुस्तकात,पेपरमध्ये वाचत आलो आहे. खरोखर मला कायम आश्चर्य वाटत आले कि हा माणुस कशाचा बनला आहे? सर्व सुखाचा त्याग करुन आजन्म फक्त आदिवासी लोकांची सेवा करण्यात घालवले.साधा एक दिवस कुणा मित्रासाठी घालवणे आम्हाला कठिण होते.आज त्याच्या कुंटुबातील एका व्यक्तीकडुन जे त्याचे अनुभव वाचत आहेत ते माझ्यासाठी खुप मौलिक आहेत.माहीतीबद्दल मी तुमचा आभारी आहे. आम्हालाही काही खारीचा वाटा उचलता आला तर खुप आनंद वाटेल. अ‍ॅण्टी स्नेक व्हेनम सर्व सरकारी ग्रामिण रुग्णालयात उपलब्द असते. तिथे ते रुग्णाला मोफत दिले जाते.खाजगी रुग्णालयात त्याची किंमत अव्वाच्यासव्वा लावतात.असा रुग्ण आठळल्यास त्वरीत त्याला सरकारी दवाखाण्यात पोहचवा.

In reply to by अनिकेत प्रकाश आमटे

संपादक मंडळ 25/08/2010 - 22:53
आमटे यांच्या लेखामुळे लोकांना उत्तम लोककार्याची ओळख झाली आहे, होते आहे, व होत रहावी अशी इच्छा आणि आशा आहे. मिपा या व्यासपिठाचा उपयोग अशा प्रकारे समाजाला उपयुक्त कामासाठी व्हावा, हे मिपाच्या दॄष्टीने गौरवाचे आहे. तरीही एक टिपणी यानिमित्ताने सर्वांच्या माहितीसाठी करीत आहोत. मिपावर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे कुठच्याही संस्थेला किंवा व्यक्तिला धनादेश किंवा रक्कम देण्याच्या व्यवहारासंबंधी पूर्ण जबाबदारी हा व्यवहार करणार्‍या सदस्यांची स्वतःची असेल. या देवघेवीशी मिसळपावच्या प्रशासनाचा काही संबंध नाही. धन्यवाद, संपादक मंडळ

In reply to by संपादक मंडळ

धनंजय 25/08/2010 - 22:57
सुयोग्य खुलासा. (असा खुलासा मूळ लेखातही देण्यास प्रत्यवाय नसावा. मात्र साहाय्याचा थेट उल्लेख प्रतिसादांतच झालेला आहे, हेसुद्धा खरेच.)

धनंजय 25/08/2010 - 00:15
दूरस्थ वाचकांसाठी दोन महत्त्वाचे दुवे श्री. अनिकेत आमटे यांच्या लोकबिरादरी वेबसाईटवरून येथे देत आहे : (इंग्रजी दुवा) (मराठी दुवा)

छान लेख. कोकणाची आठवण झाली . कोकणातही अनेक ठीकाणी अशीच परिस्थिती आहे. तिथली शासनयंत्रणा ठप्प झाल्यात जमा आहे. रत्नागिरीत अशा एका संस्थेत काम करणार्‍या एकाने सांगितले कि तिथली परिस्थिती फारच गंभीर आहे तेव्हा ते मला असे वाटले की हे उगाचच नकारात्मक आहेत सरकारी यंत्रणेविषयी पण आताशा झी २४ तास, आयबीएन ७ वर रीपोर्ट पाहतो तेव्हा वाटते की सांगणारी व्यक्ती उगाचच निगेटीव्ह नव्हती सरकारी यंत्रणेबद्दल. एक धक्कादायक माहीती अशी समोर आली की तिथली सरकारी यंत्रणा खाजगी हॉस्पीटले वगैरेंवर दबाव आणते आणि सांगते डेंग्यू किंवा मलेरियाचा रुग्ण आहे असे ऑफिशियली पेपर बनवताना लिहायचे नाही कारण डेंग्यू आणि मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठीची औषधे वाटण्यासाठी प्रचंड निधी तिथली शासन यंत्रणा खर्च (?) करत असते आणि तरीही यश का येत नाही असे विचारले जाऊ शकते. यावरून लक्षात येईल की ते पैसे नक्की कुठे खर्च होत असतात ते. अनिकेत तुमचा लेख छान आहे. खरंच दीपस्तंभ आहे बाबांनी स्थापन केलेली संस्था.

ऋषिकेश 25/08/2010 - 23:08
प्रकाश आमटे दर वर्षी एका आठवड्याचा डॉक्टर्सचा ऑपरेशन मेळावा आयोजित करत असत. त्यात अनेक नामांकीत डॉक्टर्स आपला आठवडा आदिवासी रुग्णांना देत. ती व्यवस्था अजून चालु आहे का? ही वा तत्सम सोय तपासणीसाठी वर्षात अधिक वेळा केल्यास रुग्ण व डॉक्टर्स दोघांना सोयीचे पडावे. बाकी कार्यास शुभेच्छा!
लेखनविषय:
3

पहिला अनुयायी (बाबागिरीच्या साबणाचा गिऱ्हाइक) असा मिळवावा

राजेश घासकडवी ·

परफेक्ट. भोंदूगिरी म्हणजे काय ते अगदी नेमके सांगितलेले आहे. कुणाचीही टवाळी न करता. श्रद्धेला धक्का न लावता. ग्रेट! लिहिण्याची शैली आणि ह्यूमरविषयी मी काय बोलावे!

In reply to by राजाभाउ

उत्तम लेखन. अवांतर : प्रास्ताविकातील नामोल्लेख आणि संदर्भ टाळूनही लेखनाचा दर्जा उच्चच राहिला असता असे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमोद शिंदे 23/08/2010 - 20:44
अवांतर : प्रास्ताविकातील नामोल्लेख आणि संदर्भ टाळूनही लेखनाचा दर्जा उच्चच राहिला असता असे वाटले. किती पाणी घालायचे तर्री मधे दर्जा राखायला?

In reply to by आळश्यांचा राजा

चित्रा 22/08/2010 - 16:36
कुणाचीही टवाळी न करता. श्रद्धेला धक्का न लावता. लेख उत्तम आहे. टवाळी करूनही सांगता येते आणि टवाळी न करताही सांगता येते. माझ्या मते टवाळी न करता सांगितलेले हे दूरगामी फायद्याचे ठरते.

In reply to by चित्रा

प्रियाली 22/08/2010 - 16:56
टवाळी करूनही सांगता येते आणि टवाळी न करताही सांगता येते. माझ्या मते टवाळी न करता सांगितलेले हे दूरगामी फायद्याचे ठरते.
हेच आम्ही विज्ञाननिष्ठ बाबांना परोपरीने समजावतो. :) लेख उत्तम

In reply to by प्रियाली

'विज्ञाननिष्ठ बाबा' शब्द खासच! टवाळी करून प्रबोधनाचा हेतू राहतो दूर, उलट श्रद्धावंत दुखावले जाऊन ते आजिबातच न ऐकण्याच्या मोडमध्ये जातात. हसत खेळत चिमटे काढत , टवाळी न करता, श्रद्धेचाच आधार घेत प्रबोधन कसे करावे याचा गाडगेबाबा हा उत्तम नमुना आहे.

In reply to by प्रियाली

हा शब्दप्रयोग नीटसा कळला नाही. मी बाबा या शब्दात भोंदू बाबा हे गृहित धरलं होतं. विज्ञाननिष्ठा जर खरी असेल तर भोंदूगिरी कशी होईल? माझे विज्ञाननिष्ठेचे निकष असे - १. थिअरी फॉल्सिफायेबल असली पाहिजे - 'अमुक तमुक जर दिसलं तर ही थिअरी, ही विधानं चुकीची व म्हणून त्याज्य किंवा अपुरी म्हणून दुरुस्त करण्याजोगी ठरतील' याला अध्याहृत मान्यता. २. ठोस भाकितं करण्याची व ती इतरांना तपासून बघण्याची तयारी. ३. ज्या डेटावर ही थिअरी आधारित आहे, तो इतरांना तपासायला देण्याची तयारी. ४. व्यक्तिनिरपेक्षता - तपासून पाहाण्याचे निकष व्यक्तिनिरपेक्ष असले पाहिजेत. भोंदूगिरी, बाबागिरीत, या सगळ्या गोष्टी टाळल्या जातात. म्हणून विज्ञाननिष्ठा व बाबागिरी हे हातात हात घेऊन कसे जातात याचं उदाहरण पहायला आवडेल. (शेवटी माझी विधानं देखील फॉल्सिफायेबल आहेतच)

In reply to by राजेश घासकडवी

प्रियाली 23/08/2010 - 04:36
मी बाबा या शब्दात भोंदू बाबा हे गृहित धरलं होतं. विज्ञाननिष्ठा जर खरी असेल तर भोंदूगिरी कशी होईल?
ज्यांना फॅन फॉलोइंग आहे आणि (प्रसंगी ) ज्यांचे शब्द (फिरवून) भक्तगण प्रमाण धरतात आणि इतरांना पटवण्याचा प्रयत्न करतात ते माझ्यामते सर्व बाबा आहेत. (उदा. माणसाने वस्तीसाठी दुसरा ग्रह शोधावा असे गुरुंनी म्हटल्यावर ते कसे अर्थपूर्ण वाक्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न होतो.) ;) त्यांचा भोंदूगिरीचा उद्देश आहे की नाही ही पुढली गोष्ट. तसा तो नसला तरी बाबा म्हटले जाते. एक चांगले उदाहरण - गाडगे बाबा.
म्हणून विज्ञाननिष्ठा व बाबागिरी हे हातात हात घेऊन कसे जातात याचं उदाहरण पहायला आवडेल
आपण वेगळाच अर्थ काढत आहात; जो मला अपेक्षित नाही त्यामुळे सदर वाक्य लागू नाही.

In reply to by प्रियाली

म्हणजे तुमची बाबाची भक्ताधिष्ठित व्याख्या ही 'बाब्या'च्या जवळ जाते तर. :) पण समजावून देताना सांभाळून बरं का. नाही, विज्ञाननिष्ठ वगैरे बाब्यांचे भक्त तसे मऊ असतात, पण इतर थोर विभूतींचे भक्त जरा कठोर असू शकतात. तेव्हा कोपराने खणताना सांभाळून इतकंच. :) हा व्याख्या स्पष्ट करून घेण्याचा खेळ मला आवडतो.

In reply to by चित्रा

आमोद शिंदे 23/08/2010 - 20:26
>>टवाळी करूनही सांगता येते आणि टवाळी न करताही सांगता येते. माझ्या मते टवाळी न करता सांगितलेले हे दूरगामी फायद्याचे ठरते. अत्र्यांनी बुवा तेथे बाया या नाटकातून भोंदू बुवा बाबांची यथेच्छ टवाळी केलेली आहे. मला तर ती भयंकर आवडली. माझ्या विचारसरणीवर त्याचे दूरगामी परीणाम झाले. समाजातील विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी त्याची खिल्ली उडवणे हा एक उत्तम मार्ग आहे.

In reply to by आळश्यांचा राजा

आमोद शिंदे 23/08/2010 - 20:31
कुणाची टवाळी न करता श्रद्धेला धक्का न लावता इ.इ. पथ्ये पाळतच भोंदूगिरीवर बोलले पाहिजे हे म्हणजे मिसळीत तर्री न घालता खाण्यासारखे आहे. जे चुकिचे आहे ते चुकिचे आहे. आणि त्यावर कठोर भुमिका घेतलीच पाहिजे. दुखावल्या कुणाच्या बेगडी भावना आणि श्रद्धा तर त्याची पर्वा कशाला? असल्या भोंदू बुवा बाबांवर श्रद्धा ठेवणारे टवाळीच्याच लायकीचे असतात.

शिल्पा ब 22/08/2010 - 01:45
अत्यंत उप्योगी माहीती आहे...अदितीमायेने जरुर लाभ घ्यावा...अम्हाला थोडे कमिशन दिले तर इथे परदेशात अम्ही तुमचे मार्केटिंग करु. (% विषयी व्यनि करावा.)

Nile 22/08/2010 - 07:10
ट्रिक्सवरुन आठवलं, माणसाच्या लक्षात कुठल्या गोष्टी राहतात हे जर कळले तर सगळी कोडी सुटतात. (लहानपणीच सुटले असल्याने एक सोपं उदाहरण म्हणतो) बरेचदा, "मी छत्री घेतली नाही की पाउस हमखास पडतोच" वगैरे घटना घडतात. इथे मनुष्य सोयीस्कर रित्या छत्री घेतलेली असताना पडलेला पाउस विसरतो, छत्री घेतलेली नसताना न पडलेला पाउस विसरतो, पण जेव्हा छत्री नसते तेव्हाचा पावसात भिजण्याचा अनुभवच तो हिशेबात घेउन अवतरणातील वाक्यं बोलतो. अशी बरीच उदाहरणं घेता येतील. एखादी गोष्ट आपल्याला कळत नसतानाही तिच्यावर निस्सीम विश्वास ठेवणारे लोक पाहिले की हसु येते. तसे म्हणा, गुरुजींचे अनुयायी, कविता कळत नसतानाही आम्ही झालो आहोतच की. ;-)

तिमा 22/08/2010 - 11:16
माझ्या माहितीतले एक बाबा फार हुशार होते. (आता या जगात नाहीत) तर त्यांनी एक युक्ति केली होती. तुमच्या मनांत तुम्ही एक प्रश्न्/समस्या विचारायची (ज्याचे उत्तर केवळ हो/नाही यांत असेल.) बाबांसमोर बसून मनांत प्रश्न विचारुन बाबांच्या पाया पडायचे. बाबा फक्त हो किंवा नाही असे म्हणणार! त्यावरुन तुम्ही तुमचाच निष्कर्ष काढायचा व त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा. अशा तर्‍हेने बाबांचे अगणित भक्त झाले होते. त्यातले अनेक उद्योगपतीही होते.

अर्धवट 22/08/2010 - 14:39
आयला.. गुर्जी.. पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार.. सोडवा या संसारातल्या तापत्रयापासुन.. एक अगदी खरा अनुभव सांगतो - काल संडासात गेलो होतो, पाणी नव्हतं. घासुगुर्जींचा धावा केला धोधो पाणी.. आता मी फोटोच लावुन ठेवलाय.. पाणी जातच नाय.. ;)

प्रियाली 22/08/2010 - 17:01
बर्‍याचदा बाबांपेक्षा भक्तच हुशार असतो. अनेक उदाहरणातून असे दिसते की गावात सत्पुरुष आला किंवा मला साक्षात्कार झाला वगैरे सांगणारी एखादी व्यक्ती पुढे येते आणि ती बाबा नावाच्या बाहुल्याला पुढे करते. तोच पहिला भक्त. फॅन फॉलोइंग, आश्रम, मठ वगैरे जबाबदार्‍या तोच निभावतो. अशा ठिकाणी बाबांनी माया जमवली, साहित्य निर्माण केले, प्रवचने दिली असे दिसत नाही. परंतु भक्त आरत्या करतात, कवने प्रसवतात, साहित्य निर्माण करतात.

ग्रामीण ओरीसात धार्मीक आचार हे रोजच्या जीवनात इतके रुळलेले आहेत, की देव आहे की नाही, धर्म म्हणजे काय इत्यादि शंका लोकांना पडत नाहीत. कुणी त्या उपस्थित करत नाही. देव म्हणजे घरात खरोखरच एखादा हाडामासाचा मेंबर असावा अशा पद्धतीने सर्रास वागणे असते. आश्रम मठ गावागावात आहेत. पण चमत्कारांची बुवाबाजी इथे इतकी पहायला मिळत नाही. तसेच, धर्माधारीत/ जात्याधारीत राजकारणाला पण इथे फारशी जागा नाही. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा माझा ओरीसातील एका ठरावीक भागातला चाळीस-पन्नास गावांमधला प्रत्यक्ष अनुभव आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा इतका अनुभव नाही; पण महाराष्ट्रातल्या, त्यातही पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रगत भागातल्या (म्हणजे आर्थिक संपन्नता, तसेच समाज प्रबोधनाचा इतिहास) बुवाबाजीच्या कथा ऐकल्या की हा विरोधाभास लक्षात आल्याखेरीज रहात नाही.

श्रावण मोडक 22/08/2010 - 23:08
गुर्जी, हे काय हो?
एका माणसाने १०२४ लोकांना पत्रं पाठवली. निम्म्या लोकांना सांगितलं की क्ष स्टॉक आज वर जाईल. निम्म्यांना तो खाली जाईल असं सांगितलं. दररोज तो अशी पत्रं पाठवत राहिला. फक्त दरवेळी त्याने सगळ्यांना रॅंडमली निवडून वर वा खालीची उत्तरं पाठवली. निम्म्यांना वर, निम्मी खाली. एवढंच. शून्य बुद्धीमत्ता वापरून. असं आठ वेळा केल्यावर ४ लोकांना लागोपाठ ८ अचूक उत्तरं ३२ लोकांना ८ पैकी ७ बरोबर भाकित ११२ लोकांना ८ पैकी ६ बरोबर भाकितं म्हणजे सुमारे पंधरा टक्के लोकांना त्याच्याकडे अतिशय अचूक भाकितं करण्याची शक्ती आहे असा विश्वास सहज बसला. आता या १४८ पैकी किमान पन्नास लोकांनी जर खरोखरच त्याच्या सल्ल्याप्रमाणे पैसे लावले, तर त्यातले सुमारे १२ लोक लागोपाठ दोनवेळा पैसे कमावतील. हे त्याचे पहिले अनुयायी/भक्त. मग त्यातले काही पैसे त्याच्या चरणी अर्पण करतील. इतकंच नव्हे तर ते आपल्या अनेक श्रीमंत मित्रांकडे त्याचे गोडवे गातील. पुरावा म्हणून तुमची १० पैकी ८ ते १० वेळा बरोबर आल्याचे 'चमत्कार' सांगतील. त्यानंतर मग त्याचं भाकीत चुकलं तर ते स्वतःलाच दोष देतील. कारण एव्हानात्याचं बरोबर हे त्यांनी जीवनातलं त्यांना गवसलेलं सत्य म्हणून स्वीकारलेलं असतं.
नेमकं काय सांगायचं आहे तुम्हाला? यातले आकडे थोडे बदलले तर भलतंच विश्वरूप दर्शन होतंय... ;) आणि हे वर म्हटल्याप्रमाणं होत नाही असं कळल्यावर काय होतं?

लेख न वाचताच मी बाबा घासकडवी पूजावाले यांची भक्त झाले आहे. आजपासून मी जालिंदर बाबांचं शोल्डर गार्ड काढून टाकलं आहे हे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.

विकास 23/08/2010 - 05:18
अस फार कमी वेळेस होते की एखाद्या लेखात येणार्‍या सर्व प्रतिक्रीया या एकमेकांशी विसंवादी नसतात. :-) आता हे कसे झाले ते गणिती अथवा वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करा नाहीतर तो चमत्कार आहे हे मान्य करा ;) जर हा चमत्कार आहे हे जाहीर मान्य केलेत तर तुम्ही चमत्कारवाले बाबा (चमत्कारीक नाही!). जर तुम्हाला ते सिद्ध करता आले नाही आणि तरी देखील केवळ विज्ञानाला चमत्कार मान्य नाही म्हणून हा चमत्कार मानत नसलात तर मग तुम्ही विज्ञाननिष्ठ बाबा!

In reply to by विकास

धनंजय 23/08/2010 - 05:34
कदाचित कुठलाही विशिष्ट बाबा नाही, असे पुन्हापुन्हा म्हणण्याची काळजी लेखकाने घेतलेली आहे. त्यामुळे "तो तिकडचा आपल्याला नावडता भोंदू" म्हणून कोणीही वाचक हसून घेईल. प्रत्यक्षात कोणत्याही एका बाबाचे नाव घेतल्यास कोणाच्यातरी श्रद्धेला आघात होईल. किंवा कुठल्या एका बाबाची फसवाफसवी बंद करायचा प्रयत्न केला तर अधिक विरोध दिसेल, असा माझा कयास आहे. "सोप ऑपेरा"बाबत टीका आपन सहज सहन करतो, आनंदाने टीकेत भर घालतो. मात्र आपला आवडता चविष्ट "सोप" मात्र जेवण बाजूला ठेवून बघतो. तसे काही असू शकते.

In reply to by धनंजय

विकास 23/08/2010 - 06:14
अहो महाराज! ;) मी त्या प्रतिसादात देखील टिपी करत होतो. त्यामुळे ह.घ्या.हे.वे.सां.न.ल. लिहीले नसले तरी अध्याहृत होते. राजेश यांनी पण तो तसाच (हलकाच) घेतला असे दिसत आहे आणि तुम्ही देखील तसेच घेतले असावे असे वाटते. फक्त कधी कधी प्रतिसाद वाचताना माझी अवस्था चांगदेवासारखी होते ;) म्हणून खात्री करून घेत आहे. :-)

In reply to by विकास

गणिती अथवा वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करा नाहीतर तो चमत्कार आहे हे मान्य करा
हॅ हॅ हॅ. हे करावं लागणार नाही याची सोय ग्योडेलने केलेली आहे. काही सत्यांना सिद्धता शक्य नसते हे त्याने सिद्ध केलं होतं (हलक्यानेच घ्या). आणि तशीही आमची श्री श्री राजविज्ञानेश बाबा म्हणून प्रसिद्ध व्हायला काहीच ना नाही. :) भक्त हाच शेवटी परमेश्वर. :)

In reply to by राजेश घासकडवी

प्रियाली 23/08/2010 - 06:34
जय हो! जय हो! जय हो! जय हो! जय हो! उगीच ए. आर. रेहमानचे* गाणे आठवले. * स्पष्टीकरण दिले कारण एखाद्याला वाटायचे आम्हीही विज्ञाननिष्ठ बाबांच्या नादी लागलो म्हणून. ;)

In reply to by राजेश घासकडवी

Nile 23/08/2010 - 11:00
भक्त हाच शेवटी परमेश्वर. Smile
काय हो राजविज्ञानेश बाबा, का गोंधळात टाकत आहात? कुठल्यातरी संताने म्हणले आहे की देवाची आराधना करण्यापेक्षा देवाच्या (प्रिय)भक्ताची (=क्षबाबाची)आराधना केल्याने फळ लवकर मिळते म्हणून. आता तुम्ही साक्षात बाबा, पण तुम्ही म्हणता भक्त परमेश्वर म्हणुन. आता हे गणित सोडवले तर भक्ताने स्वतःचीच आराधना करायची की काय? अहो पण स्वतःचीच व्यक्तीपुजा तर समाजात निषिद्ध आहे. हे असं होतं आमचं, कशाचा नक्की काय अर्थ काढायचा हे कळतच नाही अन आम्ही "विपरीतच" अर्थ काढुन बसतो, मग आम्हाला सतत 'संपादनाची' गरज लागते. कुठला बाबा आम्हाला सोडवेल यातुन?

In reply to by Nile

प्रिय मित्र श्री. निळे, तुम्ही सध्या बाबा आणि भक्तांच्या नादी लागण्यापेक्षा आपल्या स्वतःसाठी जोगीण शोधावीत; आपले अनेक प्रश्न दूर होतील असे आमचे नवे गुरू, श्री. सौ. श्रीमंत बाबा पूजावाले महाराजे शङ्काप्रिय यांनी आमच्या स्वप्नात येऊन सांगितले आहे. आम्ही फक्त निरोपे, तेवढं काम केलं. धन्यवाद.* *धन्यवाद म्हणजे आपल्या धन्यतेबद्दल वाद आहे असं नाही, नाही असंही नाही!

In reply to by Nile

नाईलभाऊ, तुम्ही मूळ लेखन न वाचताच केवळ प्रतिसादांवरूनच मत बनवण्याची मिपावरील उज्वल परंपरा पुढे चालू ठेवत आहात असं दिसतंय. अहो, भोंदू बाबांसाठी भक्त हाच परमेश्वर हे केवळ सांगण्यासाठी. खरा परमेश्वर त्या दगड भक्ताच्या खिशात, पाकिटात, पर्सांमध्ये (व इतरही ठिकाणी) दडलेला असतो. त्याची खरी भक्ती करायची तर भक्तांना आपल्या नादी लावणं हे करावं लागतं. इथे भक्ती शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. असो. आम्हाला शरण या, आम्ही सगळं व्यवस्थित समजावून सांगू. तुमचं पाकीट, ब्यांकबुक वगैरे घेऊन या हे सांगणे नलगे. तुमच्यासारखे खूप भक्त जमले की संपादकांकडेही आमची वट चालू होईल. (त्यांचाही उल्लेख मूळ लेखात थोडा वेगळा शब्द वापरून केला आहे) त्यांना मन निर्मळ करायला साबण हवाच ना शेवटी? :) मग सगळ्या विपरीताचं सुरळीत होईल.

In reply to by राजेश घासकडवी

Nile 23/08/2010 - 11:37
चुकले बुवा. लेख वाचला होता पण दोन बाबांच्या सल्ल्यात गफलत झाली, भक्ताला समजुन घ्या.
तुम्ही मूळ लेखन न वाचताच केवळ प्रतिसादांवरूनच मत बनवण्याची मिपावरील उज्वल परंपरा पुढे चालू ठेवत आहात असं दिसतंय.
कधी कधी तुसडेपणाचाही फायदा होऊ शकतो
हा फायदा आता कळाला. ;-)
खरा परमेश्वर त्या दगड भक्ताच्या खिशात, पाकिटात, पर्सांमध्ये (व इतरही ठिकाणी) दडलेला असतो.
बाकी आता कळलं, पण आमची तुमच्यावर नितांत श्रद्धा असल्याने ( अनुयायी ना) आम्हाला तुमचे महावाक्य प्रमाणच वाटले. पण आम्ही तसे जात्याच श्रद्धाळु असल्याने त्या दुसर्‍या बाबाचे पण वाक्य प्रमाण वाटले. म्हणुन शंका उपस्थित केली. आमचे कल्याण तुमच्याच हातुन होणार असल्याची खात्री पटल्याने आम्ही तुम्हास शरण आलोच आहोत, कल्याणातील ५०% हिस्सा तुमचा!

फार दिवसांनी मिपावर आलो आणि मस्त लेख वाचायला मिळाला... आम्ही करियर गायडन्स वर्गात एक असाच लेख लिहिला होता गेल्या वर्षी.. भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ५..बुवा / स्वामी / महाराज व्हा http://www.misalpav.com/node/9416 त्याची आठवण झाली.

मन१ 09/08/2011 - 19:16
हे नजरेतुन कसं काय सुटलं बुवा? असाच एक लेख आत्ताच गविचा दिसला इथे:- http://www.misalpav.com/node/18754

परफेक्ट. भोंदूगिरी म्हणजे काय ते अगदी नेमके सांगितलेले आहे. कुणाचीही टवाळी न करता. श्रद्धेला धक्का न लावता. ग्रेट! लिहिण्याची शैली आणि ह्यूमरविषयी मी काय बोलावे!

In reply to by राजाभाउ

उत्तम लेखन. अवांतर : प्रास्ताविकातील नामोल्लेख आणि संदर्भ टाळूनही लेखनाचा दर्जा उच्चच राहिला असता असे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमोद शिंदे 23/08/2010 - 20:44
अवांतर : प्रास्ताविकातील नामोल्लेख आणि संदर्भ टाळूनही लेखनाचा दर्जा उच्चच राहिला असता असे वाटले. किती पाणी घालायचे तर्री मधे दर्जा राखायला?

In reply to by आळश्यांचा राजा

चित्रा 22/08/2010 - 16:36
कुणाचीही टवाळी न करता. श्रद्धेला धक्का न लावता. लेख उत्तम आहे. टवाळी करूनही सांगता येते आणि टवाळी न करताही सांगता येते. माझ्या मते टवाळी न करता सांगितलेले हे दूरगामी फायद्याचे ठरते.

In reply to by चित्रा

प्रियाली 22/08/2010 - 16:56
टवाळी करूनही सांगता येते आणि टवाळी न करताही सांगता येते. माझ्या मते टवाळी न करता सांगितलेले हे दूरगामी फायद्याचे ठरते.
हेच आम्ही विज्ञाननिष्ठ बाबांना परोपरीने समजावतो. :) लेख उत्तम

In reply to by प्रियाली

'विज्ञाननिष्ठ बाबा' शब्द खासच! टवाळी करून प्रबोधनाचा हेतू राहतो दूर, उलट श्रद्धावंत दुखावले जाऊन ते आजिबातच न ऐकण्याच्या मोडमध्ये जातात. हसत खेळत चिमटे काढत , टवाळी न करता, श्रद्धेचाच आधार घेत प्रबोधन कसे करावे याचा गाडगेबाबा हा उत्तम नमुना आहे.

In reply to by प्रियाली

हा शब्दप्रयोग नीटसा कळला नाही. मी बाबा या शब्दात भोंदू बाबा हे गृहित धरलं होतं. विज्ञाननिष्ठा जर खरी असेल तर भोंदूगिरी कशी होईल? माझे विज्ञाननिष्ठेचे निकष असे - १. थिअरी फॉल्सिफायेबल असली पाहिजे - 'अमुक तमुक जर दिसलं तर ही थिअरी, ही विधानं चुकीची व म्हणून त्याज्य किंवा अपुरी म्हणून दुरुस्त करण्याजोगी ठरतील' याला अध्याहृत मान्यता. २. ठोस भाकितं करण्याची व ती इतरांना तपासून बघण्याची तयारी. ३. ज्या डेटावर ही थिअरी आधारित आहे, तो इतरांना तपासायला देण्याची तयारी. ४. व्यक्तिनिरपेक्षता - तपासून पाहाण्याचे निकष व्यक्तिनिरपेक्ष असले पाहिजेत. भोंदूगिरी, बाबागिरीत, या सगळ्या गोष्टी टाळल्या जातात. म्हणून विज्ञाननिष्ठा व बाबागिरी हे हातात हात घेऊन कसे जातात याचं उदाहरण पहायला आवडेल. (शेवटी माझी विधानं देखील फॉल्सिफायेबल आहेतच)

In reply to by राजेश घासकडवी

प्रियाली 23/08/2010 - 04:36
मी बाबा या शब्दात भोंदू बाबा हे गृहित धरलं होतं. विज्ञाननिष्ठा जर खरी असेल तर भोंदूगिरी कशी होईल?
ज्यांना फॅन फॉलोइंग आहे आणि (प्रसंगी ) ज्यांचे शब्द (फिरवून) भक्तगण प्रमाण धरतात आणि इतरांना पटवण्याचा प्रयत्न करतात ते माझ्यामते सर्व बाबा आहेत. (उदा. माणसाने वस्तीसाठी दुसरा ग्रह शोधावा असे गुरुंनी म्हटल्यावर ते कसे अर्थपूर्ण वाक्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न होतो.) ;) त्यांचा भोंदूगिरीचा उद्देश आहे की नाही ही पुढली गोष्ट. तसा तो नसला तरी बाबा म्हटले जाते. एक चांगले उदाहरण - गाडगे बाबा.
म्हणून विज्ञाननिष्ठा व बाबागिरी हे हातात हात घेऊन कसे जातात याचं उदाहरण पहायला आवडेल
आपण वेगळाच अर्थ काढत आहात; जो मला अपेक्षित नाही त्यामुळे सदर वाक्य लागू नाही.

In reply to by प्रियाली

म्हणजे तुमची बाबाची भक्ताधिष्ठित व्याख्या ही 'बाब्या'च्या जवळ जाते तर. :) पण समजावून देताना सांभाळून बरं का. नाही, विज्ञाननिष्ठ वगैरे बाब्यांचे भक्त तसे मऊ असतात, पण इतर थोर विभूतींचे भक्त जरा कठोर असू शकतात. तेव्हा कोपराने खणताना सांभाळून इतकंच. :) हा व्याख्या स्पष्ट करून घेण्याचा खेळ मला आवडतो.

In reply to by चित्रा

आमोद शिंदे 23/08/2010 - 20:26
>>टवाळी करूनही सांगता येते आणि टवाळी न करताही सांगता येते. माझ्या मते टवाळी न करता सांगितलेले हे दूरगामी फायद्याचे ठरते. अत्र्यांनी बुवा तेथे बाया या नाटकातून भोंदू बुवा बाबांची यथेच्छ टवाळी केलेली आहे. मला तर ती भयंकर आवडली. माझ्या विचारसरणीवर त्याचे दूरगामी परीणाम झाले. समाजातील विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी त्याची खिल्ली उडवणे हा एक उत्तम मार्ग आहे.

In reply to by आळश्यांचा राजा

आमोद शिंदे 23/08/2010 - 20:31
कुणाची टवाळी न करता श्रद्धेला धक्का न लावता इ.इ. पथ्ये पाळतच भोंदूगिरीवर बोलले पाहिजे हे म्हणजे मिसळीत तर्री न घालता खाण्यासारखे आहे. जे चुकिचे आहे ते चुकिचे आहे. आणि त्यावर कठोर भुमिका घेतलीच पाहिजे. दुखावल्या कुणाच्या बेगडी भावना आणि श्रद्धा तर त्याची पर्वा कशाला? असल्या भोंदू बुवा बाबांवर श्रद्धा ठेवणारे टवाळीच्याच लायकीचे असतात.

शिल्पा ब 22/08/2010 - 01:45
अत्यंत उप्योगी माहीती आहे...अदितीमायेने जरुर लाभ घ्यावा...अम्हाला थोडे कमिशन दिले तर इथे परदेशात अम्ही तुमचे मार्केटिंग करु. (% विषयी व्यनि करावा.)

Nile 22/08/2010 - 07:10
ट्रिक्सवरुन आठवलं, माणसाच्या लक्षात कुठल्या गोष्टी राहतात हे जर कळले तर सगळी कोडी सुटतात. (लहानपणीच सुटले असल्याने एक सोपं उदाहरण म्हणतो) बरेचदा, "मी छत्री घेतली नाही की पाउस हमखास पडतोच" वगैरे घटना घडतात. इथे मनुष्य सोयीस्कर रित्या छत्री घेतलेली असताना पडलेला पाउस विसरतो, छत्री घेतलेली नसताना न पडलेला पाउस विसरतो, पण जेव्हा छत्री नसते तेव्हाचा पावसात भिजण्याचा अनुभवच तो हिशेबात घेउन अवतरणातील वाक्यं बोलतो. अशी बरीच उदाहरणं घेता येतील. एखादी गोष्ट आपल्याला कळत नसतानाही तिच्यावर निस्सीम विश्वास ठेवणारे लोक पाहिले की हसु येते. तसे म्हणा, गुरुजींचे अनुयायी, कविता कळत नसतानाही आम्ही झालो आहोतच की. ;-)

तिमा 22/08/2010 - 11:16
माझ्या माहितीतले एक बाबा फार हुशार होते. (आता या जगात नाहीत) तर त्यांनी एक युक्ति केली होती. तुमच्या मनांत तुम्ही एक प्रश्न्/समस्या विचारायची (ज्याचे उत्तर केवळ हो/नाही यांत असेल.) बाबांसमोर बसून मनांत प्रश्न विचारुन बाबांच्या पाया पडायचे. बाबा फक्त हो किंवा नाही असे म्हणणार! त्यावरुन तुम्ही तुमचाच निष्कर्ष काढायचा व त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा. अशा तर्‍हेने बाबांचे अगणित भक्त झाले होते. त्यातले अनेक उद्योगपतीही होते.

अर्धवट 22/08/2010 - 14:39
आयला.. गुर्जी.. पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार.. सोडवा या संसारातल्या तापत्रयापासुन.. एक अगदी खरा अनुभव सांगतो - काल संडासात गेलो होतो, पाणी नव्हतं. घासुगुर्जींचा धावा केला धोधो पाणी.. आता मी फोटोच लावुन ठेवलाय.. पाणी जातच नाय.. ;)

प्रियाली 22/08/2010 - 17:01
बर्‍याचदा बाबांपेक्षा भक्तच हुशार असतो. अनेक उदाहरणातून असे दिसते की गावात सत्पुरुष आला किंवा मला साक्षात्कार झाला वगैरे सांगणारी एखादी व्यक्ती पुढे येते आणि ती बाबा नावाच्या बाहुल्याला पुढे करते. तोच पहिला भक्त. फॅन फॉलोइंग, आश्रम, मठ वगैरे जबाबदार्‍या तोच निभावतो. अशा ठिकाणी बाबांनी माया जमवली, साहित्य निर्माण केले, प्रवचने दिली असे दिसत नाही. परंतु भक्त आरत्या करतात, कवने प्रसवतात, साहित्य निर्माण करतात.

ग्रामीण ओरीसात धार्मीक आचार हे रोजच्या जीवनात इतके रुळलेले आहेत, की देव आहे की नाही, धर्म म्हणजे काय इत्यादि शंका लोकांना पडत नाहीत. कुणी त्या उपस्थित करत नाही. देव म्हणजे घरात खरोखरच एखादा हाडामासाचा मेंबर असावा अशा पद्धतीने सर्रास वागणे असते. आश्रम मठ गावागावात आहेत. पण चमत्कारांची बुवाबाजी इथे इतकी पहायला मिळत नाही. तसेच, धर्माधारीत/ जात्याधारीत राजकारणाला पण इथे फारशी जागा नाही. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा माझा ओरीसातील एका ठरावीक भागातला चाळीस-पन्नास गावांमधला प्रत्यक्ष अनुभव आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा इतका अनुभव नाही; पण महाराष्ट्रातल्या, त्यातही पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रगत भागातल्या (म्हणजे आर्थिक संपन्नता, तसेच समाज प्रबोधनाचा इतिहास) बुवाबाजीच्या कथा ऐकल्या की हा विरोधाभास लक्षात आल्याखेरीज रहात नाही.

श्रावण मोडक 22/08/2010 - 23:08
गुर्जी, हे काय हो?
एका माणसाने १०२४ लोकांना पत्रं पाठवली. निम्म्या लोकांना सांगितलं की क्ष स्टॉक आज वर जाईल. निम्म्यांना तो खाली जाईल असं सांगितलं. दररोज तो अशी पत्रं पाठवत राहिला. फक्त दरवेळी त्याने सगळ्यांना रॅंडमली निवडून वर वा खालीची उत्तरं पाठवली. निम्म्यांना वर, निम्मी खाली. एवढंच. शून्य बुद्धीमत्ता वापरून. असं आठ वेळा केल्यावर ४ लोकांना लागोपाठ ८ अचूक उत्तरं ३२ लोकांना ८ पैकी ७ बरोबर भाकित ११२ लोकांना ८ पैकी ६ बरोबर भाकितं म्हणजे सुमारे पंधरा टक्के लोकांना त्याच्याकडे अतिशय अचूक भाकितं करण्याची शक्ती आहे असा विश्वास सहज बसला. आता या १४८ पैकी किमान पन्नास लोकांनी जर खरोखरच त्याच्या सल्ल्याप्रमाणे पैसे लावले, तर त्यातले सुमारे १२ लोक लागोपाठ दोनवेळा पैसे कमावतील. हे त्याचे पहिले अनुयायी/भक्त. मग त्यातले काही पैसे त्याच्या चरणी अर्पण करतील. इतकंच नव्हे तर ते आपल्या अनेक श्रीमंत मित्रांकडे त्याचे गोडवे गातील. पुरावा म्हणून तुमची १० पैकी ८ ते १० वेळा बरोबर आल्याचे 'चमत्कार' सांगतील. त्यानंतर मग त्याचं भाकीत चुकलं तर ते स्वतःलाच दोष देतील. कारण एव्हानात्याचं बरोबर हे त्यांनी जीवनातलं त्यांना गवसलेलं सत्य म्हणून स्वीकारलेलं असतं.
नेमकं काय सांगायचं आहे तुम्हाला? यातले आकडे थोडे बदलले तर भलतंच विश्वरूप दर्शन होतंय... ;) आणि हे वर म्हटल्याप्रमाणं होत नाही असं कळल्यावर काय होतं?

लेख न वाचताच मी बाबा घासकडवी पूजावाले यांची भक्त झाले आहे. आजपासून मी जालिंदर बाबांचं शोल्डर गार्ड काढून टाकलं आहे हे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.

विकास 23/08/2010 - 05:18
अस फार कमी वेळेस होते की एखाद्या लेखात येणार्‍या सर्व प्रतिक्रीया या एकमेकांशी विसंवादी नसतात. :-) आता हे कसे झाले ते गणिती अथवा वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करा नाहीतर तो चमत्कार आहे हे मान्य करा ;) जर हा चमत्कार आहे हे जाहीर मान्य केलेत तर तुम्ही चमत्कारवाले बाबा (चमत्कारीक नाही!). जर तुम्हाला ते सिद्ध करता आले नाही आणि तरी देखील केवळ विज्ञानाला चमत्कार मान्य नाही म्हणून हा चमत्कार मानत नसलात तर मग तुम्ही विज्ञाननिष्ठ बाबा!

In reply to by विकास

धनंजय 23/08/2010 - 05:34
कदाचित कुठलाही विशिष्ट बाबा नाही, असे पुन्हापुन्हा म्हणण्याची काळजी लेखकाने घेतलेली आहे. त्यामुळे "तो तिकडचा आपल्याला नावडता भोंदू" म्हणून कोणीही वाचक हसून घेईल. प्रत्यक्षात कोणत्याही एका बाबाचे नाव घेतल्यास कोणाच्यातरी श्रद्धेला आघात होईल. किंवा कुठल्या एका बाबाची फसवाफसवी बंद करायचा प्रयत्न केला तर अधिक विरोध दिसेल, असा माझा कयास आहे. "सोप ऑपेरा"बाबत टीका आपन सहज सहन करतो, आनंदाने टीकेत भर घालतो. मात्र आपला आवडता चविष्ट "सोप" मात्र जेवण बाजूला ठेवून बघतो. तसे काही असू शकते.

In reply to by धनंजय

विकास 23/08/2010 - 06:14
अहो महाराज! ;) मी त्या प्रतिसादात देखील टिपी करत होतो. त्यामुळे ह.घ्या.हे.वे.सां.न.ल. लिहीले नसले तरी अध्याहृत होते. राजेश यांनी पण तो तसाच (हलकाच) घेतला असे दिसत आहे आणि तुम्ही देखील तसेच घेतले असावे असे वाटते. फक्त कधी कधी प्रतिसाद वाचताना माझी अवस्था चांगदेवासारखी होते ;) म्हणून खात्री करून घेत आहे. :-)

In reply to by विकास

गणिती अथवा वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करा नाहीतर तो चमत्कार आहे हे मान्य करा
हॅ हॅ हॅ. हे करावं लागणार नाही याची सोय ग्योडेलने केलेली आहे. काही सत्यांना सिद्धता शक्य नसते हे त्याने सिद्ध केलं होतं (हलक्यानेच घ्या). आणि तशीही आमची श्री श्री राजविज्ञानेश बाबा म्हणून प्रसिद्ध व्हायला काहीच ना नाही. :) भक्त हाच शेवटी परमेश्वर. :)

In reply to by राजेश घासकडवी

प्रियाली 23/08/2010 - 06:34
जय हो! जय हो! जय हो! जय हो! जय हो! उगीच ए. आर. रेहमानचे* गाणे आठवले. * स्पष्टीकरण दिले कारण एखाद्याला वाटायचे आम्हीही विज्ञाननिष्ठ बाबांच्या नादी लागलो म्हणून. ;)

In reply to by राजेश घासकडवी

Nile 23/08/2010 - 11:00
भक्त हाच शेवटी परमेश्वर. Smile
काय हो राजविज्ञानेश बाबा, का गोंधळात टाकत आहात? कुठल्यातरी संताने म्हणले आहे की देवाची आराधना करण्यापेक्षा देवाच्या (प्रिय)भक्ताची (=क्षबाबाची)आराधना केल्याने फळ लवकर मिळते म्हणून. आता तुम्ही साक्षात बाबा, पण तुम्ही म्हणता भक्त परमेश्वर म्हणुन. आता हे गणित सोडवले तर भक्ताने स्वतःचीच आराधना करायची की काय? अहो पण स्वतःचीच व्यक्तीपुजा तर समाजात निषिद्ध आहे. हे असं होतं आमचं, कशाचा नक्की काय अर्थ काढायचा हे कळतच नाही अन आम्ही "विपरीतच" अर्थ काढुन बसतो, मग आम्हाला सतत 'संपादनाची' गरज लागते. कुठला बाबा आम्हाला सोडवेल यातुन?

In reply to by Nile

प्रिय मित्र श्री. निळे, तुम्ही सध्या बाबा आणि भक्तांच्या नादी लागण्यापेक्षा आपल्या स्वतःसाठी जोगीण शोधावीत; आपले अनेक प्रश्न दूर होतील असे आमचे नवे गुरू, श्री. सौ. श्रीमंत बाबा पूजावाले महाराजे शङ्काप्रिय यांनी आमच्या स्वप्नात येऊन सांगितले आहे. आम्ही फक्त निरोपे, तेवढं काम केलं. धन्यवाद.* *धन्यवाद म्हणजे आपल्या धन्यतेबद्दल वाद आहे असं नाही, नाही असंही नाही!

In reply to by Nile

नाईलभाऊ, तुम्ही मूळ लेखन न वाचताच केवळ प्रतिसादांवरूनच मत बनवण्याची मिपावरील उज्वल परंपरा पुढे चालू ठेवत आहात असं दिसतंय. अहो, भोंदू बाबांसाठी भक्त हाच परमेश्वर हे केवळ सांगण्यासाठी. खरा परमेश्वर त्या दगड भक्ताच्या खिशात, पाकिटात, पर्सांमध्ये (व इतरही ठिकाणी) दडलेला असतो. त्याची खरी भक्ती करायची तर भक्तांना आपल्या नादी लावणं हे करावं लागतं. इथे भक्ती शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. असो. आम्हाला शरण या, आम्ही सगळं व्यवस्थित समजावून सांगू. तुमचं पाकीट, ब्यांकबुक वगैरे घेऊन या हे सांगणे नलगे. तुमच्यासारखे खूप भक्त जमले की संपादकांकडेही आमची वट चालू होईल. (त्यांचाही उल्लेख मूळ लेखात थोडा वेगळा शब्द वापरून केला आहे) त्यांना मन निर्मळ करायला साबण हवाच ना शेवटी? :) मग सगळ्या विपरीताचं सुरळीत होईल.

In reply to by राजेश घासकडवी

Nile 23/08/2010 - 11:37
चुकले बुवा. लेख वाचला होता पण दोन बाबांच्या सल्ल्यात गफलत झाली, भक्ताला समजुन घ्या.
तुम्ही मूळ लेखन न वाचताच केवळ प्रतिसादांवरूनच मत बनवण्याची मिपावरील उज्वल परंपरा पुढे चालू ठेवत आहात असं दिसतंय.
कधी कधी तुसडेपणाचाही फायदा होऊ शकतो
हा फायदा आता कळाला. ;-)
खरा परमेश्वर त्या दगड भक्ताच्या खिशात, पाकिटात, पर्सांमध्ये (व इतरही ठिकाणी) दडलेला असतो.
बाकी आता कळलं, पण आमची तुमच्यावर नितांत श्रद्धा असल्याने ( अनुयायी ना) आम्हाला तुमचे महावाक्य प्रमाणच वाटले. पण आम्ही तसे जात्याच श्रद्धाळु असल्याने त्या दुसर्‍या बाबाचे पण वाक्य प्रमाण वाटले. म्हणुन शंका उपस्थित केली. आमचे कल्याण तुमच्याच हातुन होणार असल्याची खात्री पटल्याने आम्ही तुम्हास शरण आलोच आहोत, कल्याणातील ५०% हिस्सा तुमचा!

फार दिवसांनी मिपावर आलो आणि मस्त लेख वाचायला मिळाला... आम्ही करियर गायडन्स वर्गात एक असाच लेख लिहिला होता गेल्या वर्षी.. भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ५..बुवा / स्वामी / महाराज व्हा http://www.misalpav.com/node/9416 त्याची आठवण झाली.

मन१ 09/08/2011 - 19:16
हे नजरेतुन कसं काय सुटलं बुवा? असाच एक लेख आत्ताच गविचा दिसला इथे:- http://www.misalpav.com/node/18754
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांनी 'पहिला अनुयायी कसा मिळवावा' यावर काथ्याकूट टाकला, त्यावर खूप मोठी चर्चा झाली, श्रद्धा, अंधश्रद्धा, नास्तिकपणा वगैरे विषय चघळले गेले. 'कुंभार थोडे गाढवं फार, त्यामुळे हे सोपं असतं' किंवा 'अमुक बाबाला नशीबाने असे अनुयायी मिळाले' वगैरे आख्यायिका झाल्या. तरी अदितीच्या 'पहिला अऩुयायी कसा मिळवावा?' मूळ प्रश्नाला उत्तरं मिळालीच नाहीत. ती देण्याचा हा प्रयत्न. तो धागा जवळपास 200 पर्यंत गेल्याने इथे त्याची नवीन सुरूवात करतो आहे. पामरावर श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांचा कोप होणार नाही अशी आशा.