मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माध्यमवेध

दशावतार

देवदत्त ·

JAGOMOHANPYARE 28/09/2009 - 08:48
कमल हसनचा दशावतार वेगळा आहे.. त्यात त्याचे स्वतःचे दशावतार आहेत... विष्णूच्या दशावताराशी संबंन्ध नाही.. कमल हसनच्या फिल्मचे नाव दशावतारम असे आहे.. ( साउथ इन्डियन) .. दोन्ही फिल्म एकाच दिवशी आलेल्या नाहीत...

In reply to by JAGOMOHANPYARE

देवदत्त 28/09/2009 - 13:10
माहितीबद्दल धन्यवाद. मी तेलुगू दशावथारम बद्दल नीट वाचले नव्हते. पण ह्या दुव्यावरून वाटले की तोच चित्रपट 'दशावतार' नावाने हिंदीमध्ये आला आहे. पण नक्की आला होता का? बाकी दशावथारम बद्दल इथे तर दशावतार बद्दल इथे आणि इथे दिल्याप्रमाणे दोन्ही चित्रपट १३ जून २००८ ला प्रदर्शित झाले आहेत.

In reply to by देवदत्त

JAGOMOHANPYARE 28/09/2009 - 13:55
... १३ जुन २००८ ला हिन्दी दशावतार - कमल हसनचा- असणे शक्य नाही... कारण माझे लग्न ( अरेन्ज मॅरेज : ) ) १६ जुन २००८ ला झाले आणि मी हा चित्रपट माझ्या बायकोसोबत लग्नानंतर टॉकीजमध्ये- डोम्बिवलीला- पाहिलेला आहे.... :) १३ जुन २००८ ला बहुतेक कार्टून दशावतार आला असणार.. कमल हसनच्या फिल्म ची सी डी मिळते की... त्यातला पहिला अर्धा तास चाम्गला वाटतो... इतिहास काळातील कथेचा भाग... नंतर नुसती पळापळ आहे.. आणि पळापळीत भाग घेणारे सगळे कमल हसनच आहेत... विलन पण तोच, दोन चार हिरो आणि दोन चार साईड हिरो.... एका साइड हिरॉईनचा भाऊ, मुख्य हीरॉइनची आज्जी....... सगळे कमल हसनच आहे........ त्यातला एक कमल हसन मरतोदेखील........

मृत्युन्जय 01/10/2009 - 14:42
अर्रे बाबा विष्णूने आत्तापर्यन्त केवळ ९ अवतार घेतले आहेत रे. १० वा अवतार अजुन घ्यायचा आहे. तु २० कुठुन शोधुन काढलेस?

In reply to by मृत्युन्जय

देवदत्त 01/10/2009 - 22:56
भक्तीवेदांत बुक ट्रस्टच्या श्रीमद् भागवत पुस्तकात दिल्याप्रमाणे खालील अवतार आहेत.
  1. कुमार अवतार
  2. वराह अवतार
  3. नारद अवतार
  4. नर-नारायण अवतार
  5. कपिल , सांख्य तत्वज्ञानाचे प्रणेता
  6. दत्तात्रेय अवतार
  7. यज्ञावतार
  8. ऋषभ अवतार
  9. पृथु अवतार
  10. मत्स्यावतार
  11. कूर्मावतार
  12. धन्वंतरी अवतार
  13. मोहिनी अवतार
  14. नृसिंह अवतार
  15. वामन अवतार
  16. भृगुपती (परशुराम) अवतार
  17. व्यासदेव अवतार
  18. रामावतार
  19. बलराम अवतार
  20. कृष्णावतार
  21. बुद्धावतार
  22. कल्की अवतार

मृत्युन्जय 02/10/2009 - 11:53
विष्णू अवतार आणि विष्णूचि रुपे यात गल्लत करु नकोस रे. विष्णू ने खालील १० अवतार घेतले आणी इतर सर्व त्यचि रुपे आहेत. मत्स्यावतार कूर्मावतार वराह अवतार नृसिंह अवतार वामन अवतार भृगुपती (परशुराम) अवतार रामावतार कृष्णावतार बुद्धावतार कल्की अवतार काहि सुत्रानुसार बलराम शेषनागाचा अवतार होता. कल्की अवतार कलीयुगाच्या शेवटी होइल

In reply to by मृत्युन्जय

देवदत्त 02/10/2009 - 12:10
ही ही.. मी गल्लत केलीच नाही. जी केली असेल ती ISKCON च्या स्वामी प्रभुपाद ह्यांनी केली असेल किंवा मग त्यांच्या पुस्तकांचे भाषांतर करणार्‍यांनी केली असेल. ;) अर्थात ह्या सर्व पुराणातील कथांबद्दल म्हणायचे तर ते खरेच आहे का ? कोण नक्की खरे आहे ? कोणती कथा कोणी ,कधी घुसडली आहे का ह्यांबाबत वेगळी चर्चा नेहमी घडत असतेच. :) असो, तरीही कमल हासनचा 'दशावतारम्' हा माझ्या यादीत आहे.

JAGOMOHANPYARE 28/09/2009 - 08:48
कमल हसनचा दशावतार वेगळा आहे.. त्यात त्याचे स्वतःचे दशावतार आहेत... विष्णूच्या दशावताराशी संबंन्ध नाही.. कमल हसनच्या फिल्मचे नाव दशावतारम असे आहे.. ( साउथ इन्डियन) .. दोन्ही फिल्म एकाच दिवशी आलेल्या नाहीत...

In reply to by JAGOMOHANPYARE

देवदत्त 28/09/2009 - 13:10
माहितीबद्दल धन्यवाद. मी तेलुगू दशावथारम बद्दल नीट वाचले नव्हते. पण ह्या दुव्यावरून वाटले की तोच चित्रपट 'दशावतार' नावाने हिंदीमध्ये आला आहे. पण नक्की आला होता का? बाकी दशावथारम बद्दल इथे तर दशावतार बद्दल इथे आणि इथे दिल्याप्रमाणे दोन्ही चित्रपट १३ जून २००८ ला प्रदर्शित झाले आहेत.

In reply to by देवदत्त

JAGOMOHANPYARE 28/09/2009 - 13:55
... १३ जुन २००८ ला हिन्दी दशावतार - कमल हसनचा- असणे शक्य नाही... कारण माझे लग्न ( अरेन्ज मॅरेज : ) ) १६ जुन २००८ ला झाले आणि मी हा चित्रपट माझ्या बायकोसोबत लग्नानंतर टॉकीजमध्ये- डोम्बिवलीला- पाहिलेला आहे.... :) १३ जुन २००८ ला बहुतेक कार्टून दशावतार आला असणार.. कमल हसनच्या फिल्म ची सी डी मिळते की... त्यातला पहिला अर्धा तास चाम्गला वाटतो... इतिहास काळातील कथेचा भाग... नंतर नुसती पळापळ आहे.. आणि पळापळीत भाग घेणारे सगळे कमल हसनच आहेत... विलन पण तोच, दोन चार हिरो आणि दोन चार साईड हिरो.... एका साइड हिरॉईनचा भाऊ, मुख्य हीरॉइनची आज्जी....... सगळे कमल हसनच आहे........ त्यातला एक कमल हसन मरतोदेखील........

मृत्युन्जय 01/10/2009 - 14:42
अर्रे बाबा विष्णूने आत्तापर्यन्त केवळ ९ अवतार घेतले आहेत रे. १० वा अवतार अजुन घ्यायचा आहे. तु २० कुठुन शोधुन काढलेस?

In reply to by मृत्युन्जय

देवदत्त 01/10/2009 - 22:56
भक्तीवेदांत बुक ट्रस्टच्या श्रीमद् भागवत पुस्तकात दिल्याप्रमाणे खालील अवतार आहेत.
  1. कुमार अवतार
  2. वराह अवतार
  3. नारद अवतार
  4. नर-नारायण अवतार
  5. कपिल , सांख्य तत्वज्ञानाचे प्रणेता
  6. दत्तात्रेय अवतार
  7. यज्ञावतार
  8. ऋषभ अवतार
  9. पृथु अवतार
  10. मत्स्यावतार
  11. कूर्मावतार
  12. धन्वंतरी अवतार
  13. मोहिनी अवतार
  14. नृसिंह अवतार
  15. वामन अवतार
  16. भृगुपती (परशुराम) अवतार
  17. व्यासदेव अवतार
  18. रामावतार
  19. बलराम अवतार
  20. कृष्णावतार
  21. बुद्धावतार
  22. कल्की अवतार

मृत्युन्जय 02/10/2009 - 11:53
विष्णू अवतार आणि विष्णूचि रुपे यात गल्लत करु नकोस रे. विष्णू ने खालील १० अवतार घेतले आणी इतर सर्व त्यचि रुपे आहेत. मत्स्यावतार कूर्मावतार वराह अवतार नृसिंह अवतार वामन अवतार भृगुपती (परशुराम) अवतार रामावतार कृष्णावतार बुद्धावतार कल्की अवतार काहि सुत्रानुसार बलराम शेषनागाचा अवतार होता. कल्की अवतार कलीयुगाच्या शेवटी होइल

In reply to by मृत्युन्जय

देवदत्त 02/10/2009 - 12:10
ही ही.. मी गल्लत केलीच नाही. जी केली असेल ती ISKCON च्या स्वामी प्रभुपाद ह्यांनी केली असेल किंवा मग त्यांच्या पुस्तकांचे भाषांतर करणार्‍यांनी केली असेल. ;) अर्थात ह्या सर्व पुराणातील कथांबद्दल म्हणायचे तर ते खरेच आहे का ? कोण नक्की खरे आहे ? कोणती कथा कोणी ,कधी घुसडली आहे का ह्यांबाबत वेगळी चर्चा नेहमी घडत असतेच. :) असो, तरीही कमल हासनचा 'दशावतारम्' हा माझ्या यादीत आहे.
आज नेहमीप्रमाणे दूरदर्शन(संच) वर वाहिन्यांवरील कार्यक्रम चाळत असताना ४ वाजता दूरदर्शन(आता वाहिनी) च्या राष्ट्रीय वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवत असल्याचे लक्षात आले. प्रमाणपत्रावर वर्ष होते २००८. कमल हासनचा 'दशावतारम' लक्षात होता. त्यामुळे पहायचे ठरविले. सूरूवातीलाच लिहिले होते की त्यातील animation हे पुराणातील कथांवरून घेतलेले आहे. कमल हासनच्या 'अभय' मध्ये असे अ‍ॅनिमेशन दाखविल्याचे पाहिले होते. त्यामुळे वाटले की, ते इतिहास/संदर्भ दाखविण्याकरीता थोडावेळ असेल. अर्थात दाखविलेला भाग, त्याची चित्रांची कला चांगलीच होती. पण मी कमल हासनचा सिनेमा म्हणून पाहत होतो.

शेयर मार्केट (बेसिक) भाग -३

दशानन ·

अवलिया 21/09/2009 - 11:31
उत्तम माहिती ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

मराठमोळा 21/09/2009 - 11:35
सहमत आहे. कॅल्क्युलेशनचा भाग जरा व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. पुन्हा सगळे भाग सविस्तर वाचावे लागणार... :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

श्रावण मोडक 21/09/2009 - 12:17
नेट पोझीशन मध्ये फायदा नेहमी वजा व तोटा नेहमी आधी चिन्हाने दाखवला जातो
असा आहे होय हा कारभार. हे ठाऊकच नव्हतं.

चे उच्च मार्ग दर्शन धन्यवाद रे राजे. किती विविध स्पर्शी लिखाण करतोस बाबा तु? अजिबात एकसुरीपणा नाही.

ह्या विषयात माझे मार्गदर्शन मंजे मोटोक्रॉसमधे आंधळा ड्राइवर. एकदाच घुसलो होतो. पार केस गेली बघ डोक्याची.

सहज 22/09/2009 - 08:23
राजे, सोप्या भाषेत छान लिहले आहे पण बर्‍याच लोकांना हे क्रिप्टीक किंवा भयकथा वाटावे ही इच्छा! लिव्हरेज वगैरे शिकवु नकोस रे. (माल लेकर बैठ जाओ उर्फ लंबी रेस का घोडा) सहज

विसोबा खेचर 22/09/2009 - 08:44
पुढील भागात आपण चार्ट / ग्राफ पहाणे व इंट्राडे टिप्स कसे काम करतात ते पाहू.
वाट पाहतो..! ;) तात्या.

झकासराव 22/09/2009 - 09:07
वाह राजे. सोप्या शब्दात लिहिलय. :) आता ते इन्ट्रा डे च्या अनुषंगाने जर मार्केट्ला अप्पर किंवा लोवर सर्कीट लागल की काय लोच्या होतो ते इस्कटुन सांगणार काय?

लवंगी 22/09/2009 - 21:26
इथे प्रत्येक ट्रेडिंग कंपनीची सुविधा असते.. पण माझ्या डोचक्यात जास्त काहि शिरत नाहि. आता ही माहितीवाचून काही कळतय का बघते.

अवलिया 21/09/2009 - 11:31
उत्तम माहिती ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

मराठमोळा 21/09/2009 - 11:35
सहमत आहे. कॅल्क्युलेशनचा भाग जरा व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. पुन्हा सगळे भाग सविस्तर वाचावे लागणार... :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

श्रावण मोडक 21/09/2009 - 12:17
नेट पोझीशन मध्ये फायदा नेहमी वजा व तोटा नेहमी आधी चिन्हाने दाखवला जातो
असा आहे होय हा कारभार. हे ठाऊकच नव्हतं.

चे उच्च मार्ग दर्शन धन्यवाद रे राजे. किती विविध स्पर्शी लिखाण करतोस बाबा तु? अजिबात एकसुरीपणा नाही.

ह्या विषयात माझे मार्गदर्शन मंजे मोटोक्रॉसमधे आंधळा ड्राइवर. एकदाच घुसलो होतो. पार केस गेली बघ डोक्याची.

सहज 22/09/2009 - 08:23
राजे, सोप्या भाषेत छान लिहले आहे पण बर्‍याच लोकांना हे क्रिप्टीक किंवा भयकथा वाटावे ही इच्छा! लिव्हरेज वगैरे शिकवु नकोस रे. (माल लेकर बैठ जाओ उर्फ लंबी रेस का घोडा) सहज

विसोबा खेचर 22/09/2009 - 08:44
पुढील भागात आपण चार्ट / ग्राफ पहाणे व इंट्राडे टिप्स कसे काम करतात ते पाहू.
वाट पाहतो..! ;) तात्या.

झकासराव 22/09/2009 - 09:07
वाह राजे. सोप्या शब्दात लिहिलय. :) आता ते इन्ट्रा डे च्या अनुषंगाने जर मार्केट्ला अप्पर किंवा लोवर सर्कीट लागल की काय लोच्या होतो ते इस्कटुन सांगणार काय?

लवंगी 22/09/2009 - 21:26
इथे प्रत्येक ट्रेडिंग कंपनीची सुविधा असते.. पण माझ्या डोचक्यात जास्त काहि शिरत नाहि. आता ही माहितीवाचून काही कळतय का बघते.
पुढील भागात आपण ट्रेडिंगचे दोन प्रकार आहेत एक ऑफलाईन ट्रेडिंग व एक ऑनलाईन ट्रेडिंग ते समजावून घेऊ. मागील..

एक पुस्तक वाचताना...

श्रावण मोडक ·

लिहिलय परिक्षण. वेळेअभावी ही फक्त पोच. सविस्तर अभिप्राय नंतर देईन. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

मनीषा 20/09/2009 - 19:58
एका चांगल्या पुस्तकाचा तितकाच सुंदर परिचय मी हे पुस्तक वाचलय ... हा लेख वाचुन परत वाचावसं वाटतं आहे..

In reply to by घाटावरचे भट

मुक्तसुनीत 20/09/2009 - 21:50
हेच म्हणतो. लेखन सुरेख जमले आहे. व्यासपर्व हे या विषयावरचे एकेकाळचे अतीव लाडके पुस्तक. (इरावती कर्वे बाईंचे "युगांत" हे दुसरे. ) या निमित्ताने त्या पुस्तकाची , या विषयाची परत एकदा आठवण झाली. धन्यवाद. महाभारताचे इंटरप्रिटेशन (आकलन ) जवळजवळ प्रत्येक हिंदू माणसाने कधीनाकधी केलेले असेल. दुर्गाबाई, इरावतीबाई यांच्यासारख्या लोकांनी केलेल्या विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते.

In reply to by मुक्तसुनीत

चित्रा 20/09/2009 - 22:06
लेखन सुरेख जमले आहे. दुर्गाबाई, ... विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते. इरावतीबाईंचे वाचलेले नाही विशेष, पण दुर्गाबाईंच्या बाबतीत वरील मताशी सहमत.

In reply to by मुक्तसुनीत

लेखन सुरेख जमले आहे.'व्यासपर्व' जेव्हा पहिल्यांदाच वाचले तेव्हा कितीतरी वेळ महाभारतातील पात्रांमधे हरवून गेलो होतो. दुर्गाबाईं म्हणतात 'व्यासांनी महाभारतातील पात्रांना गृहीत धरले आणि त्याप्रमाणे प्रंसंगाची गुंफन करुन महाभारतातील व्यक्तीविशेष कोरुन ठेवल्या आहेत' त्या पात्रांचा उलगडा व्यासपर्वात आहे. व्यासपर्वातील 'कामिनी' ही व्यक्तीरेखा मला आवडते. सुदैवाने 'व्यासपर्व'संग्रही असल्याने, कधी तरी काही निमित्ताने किंवा सहजच पुस्तक उचकल्याशिवाय होत नाही. पुस्तकातील विवेचन वाचतांना दुर्गाबाई जशा स्वतःशीच बोलतात असे वाटते, तसे त्या वाचकांशीही बोलत आहेत असे वाटत जाते आणि म्हणूनच पुस्तक वाचून कधी होते ते कळत नाही. -दिलीप बिरुटे

स्वाती२ 20/09/2009 - 23:20
सुंदर परिचय. व्यासपर्व आणि युगांत, दोन्ही लाडकी पुस्तकं. दर वेळा वाचताना काहीतरी नविन देऊन जातात.

In reply to by स्वाती२

सुबक ठेंगणी 23/09/2009 - 14:51
व्यासपर्व ब-याच वर्षांपूर्वी वाचलं होतं. आता पुन्हा वाचलं पाहिजे. धन्यवाद श्रा.मो. :)

सुनील 21/09/2009 - 05:56
एका उच्च दर्जाच्या पुस्तकाची उच्च ओळख, ह्या बिकांच्या प्रतिसादाशी सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नीलकांत 21/09/2009 - 07:50
खरं तर व्यासपर्व हे पुस्तक मी सुध्दा नेटवर भेटलेल्या स्नेह्याच्या आग्रहाखातर वाचायला सुरूवात केली. आणि शेवटी जेव्हा पुस्तक खाली ठेवलं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे त्या मित्राचे आभार मानले. एवढं सुंदर पुस्तक मी आता पर्यंत का वाचले नाही असेच वाटत होते. पुस्तकाचा विषय – महाभारत; अधिक नेमकेपणानं सांगायचं तर महाभारतातील व्यक्तिरेखा. त्याहूनही तो खरं तर वेगळाच आहे. हे पुस्तक म्हणजे महाभारत या कृतीचा एक वेगळा आस्वाद आहे. त्या आस्वादाचा प्रवासही या पुस्तकात जसा झाला आहे ते पाहिले की मग दुर्गाबाईंच्या उंचीची एक वेगळी जाणीव होतेच होते. महाभारत म्हटल्यावर मनात जे-जे विचार याही आधी अनेकदा उमटले, पुस्तक वाचतानाही उमटले ते सारेच या पुस्तकात गवसत गेले, त्याहूनही पलीकडे बरंच काही मिळत गेलं आणि आजवर असं आपण गमावलेलं होतं हे उमजून एक भारावलेपण येऊन गेलं. आधी म्हटलं त्या वेगळेपणात या भारावलेपणाचे मूळ असावं. हे असं नेमकं मांडून तुम्ही पुस्तकाबद्दल छान माहिती दिली आहे. हे पुस्तक वाचल्यावर आणि आवडलं म्हटल्यावर दुसरी शिफारस होती " ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी" दुर्गाबांईंसोबत अनेक विषयांवर मारलेल्या गप्पा असा या पुस्तकाचा विषय आहे. यातच व्यासपर्व मध्ये त्यांनी द्रौपदीबद्दल केलेल्या विधानांमुळे त्यांना 'महाभारताचे मारेकरी' म्हटलं गेल्याचे उल्लेख सुध्दा आहेत. ( अद्याप पुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे. ) व्यासपर्व सारख्या पुस्तकाची एवढी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता हे पुस्तक कुणी वाचावं असं सुचवायचं असल्यास हा लेख आधी वाच म्हणजे कळेल की पुस्तक काय आहे असं सुचवायला काहीच हरकत नाही. - नीलकांत

वा! छान परिचय करून दिला आहे.. आता नक्की वाचले पाहीजे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

क्रान्ति 21/09/2009 - 09:05
विस्मृतीत जाऊ पहाणार्‍या या पुस्तकाची पुन्हा आठवण करून दिली, आता पुन्हा मिळवून वाचायलाच हवं! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

मस्त परिचय करुन दिलात.... मिळवुन वाचायलाच पाहिजे!!! निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by यशोधरा

व्यासपर्व अतिशय सुरेख पुस्तक आहे. यशोसारखेच म्हणते आणि तुम्ही केलेल्या परिचयातून आणखी एक पैलू उलगडल्यासारखे वाटले. स्वाती

भोचक 21/09/2009 - 16:52
मस्तच. आवर्जून वाचेन हे पुस्तक. कर्नाटकमधील एक बडे लेखक एस. एल. भैरपा यांचे पर्व वाचूनही मी असाच भारवलो होतो. महाभारतकाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहणारे हे पुस्तक आहे. उगाचच कुणालाही देवत्व न देता , त्या सगळ्या व्यक्तिमत्वांना मानवी रूपातच ठेवून हे सगळे कसे घडले असेल याचा एक तार्किक प्रवास म्हणजे 'पर्व'. यात मानव म्हणून प्रत्येक माणसाच्या मर्यादाही दखवल्या आहेत. त्यामुळे ते पटतेही. (निदान मला तरी) वाचायलाच हवे यादीतील हेही एक पुस्तक. आता व्यासपर्व नक्कीच वाचेन. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती

वेदश्री 21/09/2009 - 22:52
कोंडलेले क्षितिज, एकाकी आणि अश्रू हरवल्यावर हे माझे खास भावलेले भाग व्यासपर्वमधले... त्यातही खासकरुन कोंडलेले क्षितिज! नेमका परीचय.

मिहिर 21/09/2009 - 23:06
व्यासपर्व एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. मी ते काही महिन्यांपूर्वीच वाचले आहे. या पुस्तकाचे इतके छान परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद.

प्राजु 21/09/2009 - 23:11
सुरेख!! इरावती कर्व्यांचे युगांत वाचले आहे. हे पुस्तक मागवून घ्यावे लागेल असे दिसते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 21/09/2009 - 23:55
वा! छान ओळख.. पुस्तक छान आहेच ऋषिकेश ------------------ रात्रीचे ११ वाजून ५४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "यदा यदाहीऽधर्मस्य, ग्लानिर्भवति भारत...."

अजूनही वाचणं झालं नाही. 'व्यासपर्व' हे त्यापैकीच एक :( बघू.. लवकवरच इथे मागवावं लागेल. पुस्तकपरिचयाबद्दल धन्स श्रामो.

श्रावण मोडक 23/09/2009 - 12:52
सर्वांना धन्यवाद. हे पुस्तक वाचू असे म्हणणाऱ्यांची ही इच्छा लवकर प्रत्यक्षात येवो. वाचा आणि कळवाही.

मृत्युन्जय 02/10/2009 - 12:05
छान परीक्षण मी युगान्त (दुर्गा भागवतान्चेच) वाचले आहे. ते सुद्धा महाभारतातील व्यक्तिरेखावरच आहे. २ पुस्तकामध्ये नेमका काय फरक आहे?

लिहिलय परिक्षण. वेळेअभावी ही फक्त पोच. सविस्तर अभिप्राय नंतर देईन. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

मनीषा 20/09/2009 - 19:58
एका चांगल्या पुस्तकाचा तितकाच सुंदर परिचय मी हे पुस्तक वाचलय ... हा लेख वाचुन परत वाचावसं वाटतं आहे..

In reply to by घाटावरचे भट

मुक्तसुनीत 20/09/2009 - 21:50
हेच म्हणतो. लेखन सुरेख जमले आहे. व्यासपर्व हे या विषयावरचे एकेकाळचे अतीव लाडके पुस्तक. (इरावती कर्वे बाईंचे "युगांत" हे दुसरे. ) या निमित्ताने त्या पुस्तकाची , या विषयाची परत एकदा आठवण झाली. धन्यवाद. महाभारताचे इंटरप्रिटेशन (आकलन ) जवळजवळ प्रत्येक हिंदू माणसाने कधीनाकधी केलेले असेल. दुर्गाबाई, इरावतीबाई यांच्यासारख्या लोकांनी केलेल्या विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते.

In reply to by मुक्तसुनीत

चित्रा 20/09/2009 - 22:06
लेखन सुरेख जमले आहे. दुर्गाबाई, ... विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते. इरावतीबाईंचे वाचलेले नाही विशेष, पण दुर्गाबाईंच्या बाबतीत वरील मताशी सहमत.

In reply to by मुक्तसुनीत

लेखन सुरेख जमले आहे.'व्यासपर्व' जेव्हा पहिल्यांदाच वाचले तेव्हा कितीतरी वेळ महाभारतातील पात्रांमधे हरवून गेलो होतो. दुर्गाबाईं म्हणतात 'व्यासांनी महाभारतातील पात्रांना गृहीत धरले आणि त्याप्रमाणे प्रंसंगाची गुंफन करुन महाभारतातील व्यक्तीविशेष कोरुन ठेवल्या आहेत' त्या पात्रांचा उलगडा व्यासपर्वात आहे. व्यासपर्वातील 'कामिनी' ही व्यक्तीरेखा मला आवडते. सुदैवाने 'व्यासपर्व'संग्रही असल्याने, कधी तरी काही निमित्ताने किंवा सहजच पुस्तक उचकल्याशिवाय होत नाही. पुस्तकातील विवेचन वाचतांना दुर्गाबाई जशा स्वतःशीच बोलतात असे वाटते, तसे त्या वाचकांशीही बोलत आहेत असे वाटत जाते आणि म्हणूनच पुस्तक वाचून कधी होते ते कळत नाही. -दिलीप बिरुटे

स्वाती२ 20/09/2009 - 23:20
सुंदर परिचय. व्यासपर्व आणि युगांत, दोन्ही लाडकी पुस्तकं. दर वेळा वाचताना काहीतरी नविन देऊन जातात.

In reply to by स्वाती२

सुबक ठेंगणी 23/09/2009 - 14:51
व्यासपर्व ब-याच वर्षांपूर्वी वाचलं होतं. आता पुन्हा वाचलं पाहिजे. धन्यवाद श्रा.मो. :)

सुनील 21/09/2009 - 05:56
एका उच्च दर्जाच्या पुस्तकाची उच्च ओळख, ह्या बिकांच्या प्रतिसादाशी सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नीलकांत 21/09/2009 - 07:50
खरं तर व्यासपर्व हे पुस्तक मी सुध्दा नेटवर भेटलेल्या स्नेह्याच्या आग्रहाखातर वाचायला सुरूवात केली. आणि शेवटी जेव्हा पुस्तक खाली ठेवलं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे त्या मित्राचे आभार मानले. एवढं सुंदर पुस्तक मी आता पर्यंत का वाचले नाही असेच वाटत होते. पुस्तकाचा विषय – महाभारत; अधिक नेमकेपणानं सांगायचं तर महाभारतातील व्यक्तिरेखा. त्याहूनही तो खरं तर वेगळाच आहे. हे पुस्तक म्हणजे महाभारत या कृतीचा एक वेगळा आस्वाद आहे. त्या आस्वादाचा प्रवासही या पुस्तकात जसा झाला आहे ते पाहिले की मग दुर्गाबाईंच्या उंचीची एक वेगळी जाणीव होतेच होते. महाभारत म्हटल्यावर मनात जे-जे विचार याही आधी अनेकदा उमटले, पुस्तक वाचतानाही उमटले ते सारेच या पुस्तकात गवसत गेले, त्याहूनही पलीकडे बरंच काही मिळत गेलं आणि आजवर असं आपण गमावलेलं होतं हे उमजून एक भारावलेपण येऊन गेलं. आधी म्हटलं त्या वेगळेपणात या भारावलेपणाचे मूळ असावं. हे असं नेमकं मांडून तुम्ही पुस्तकाबद्दल छान माहिती दिली आहे. हे पुस्तक वाचल्यावर आणि आवडलं म्हटल्यावर दुसरी शिफारस होती " ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी" दुर्गाबांईंसोबत अनेक विषयांवर मारलेल्या गप्पा असा या पुस्तकाचा विषय आहे. यातच व्यासपर्व मध्ये त्यांनी द्रौपदीबद्दल केलेल्या विधानांमुळे त्यांना 'महाभारताचे मारेकरी' म्हटलं गेल्याचे उल्लेख सुध्दा आहेत. ( अद्याप पुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे. ) व्यासपर्व सारख्या पुस्तकाची एवढी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता हे पुस्तक कुणी वाचावं असं सुचवायचं असल्यास हा लेख आधी वाच म्हणजे कळेल की पुस्तक काय आहे असं सुचवायला काहीच हरकत नाही. - नीलकांत

वा! छान परिचय करून दिला आहे.. आता नक्की वाचले पाहीजे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

क्रान्ति 21/09/2009 - 09:05
विस्मृतीत जाऊ पहाणार्‍या या पुस्तकाची पुन्हा आठवण करून दिली, आता पुन्हा मिळवून वाचायलाच हवं! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

मस्त परिचय करुन दिलात.... मिळवुन वाचायलाच पाहिजे!!! निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by यशोधरा

व्यासपर्व अतिशय सुरेख पुस्तक आहे. यशोसारखेच म्हणते आणि तुम्ही केलेल्या परिचयातून आणखी एक पैलू उलगडल्यासारखे वाटले. स्वाती

भोचक 21/09/2009 - 16:52
मस्तच. आवर्जून वाचेन हे पुस्तक. कर्नाटकमधील एक बडे लेखक एस. एल. भैरपा यांचे पर्व वाचूनही मी असाच भारवलो होतो. महाभारतकाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहणारे हे पुस्तक आहे. उगाचच कुणालाही देवत्व न देता , त्या सगळ्या व्यक्तिमत्वांना मानवी रूपातच ठेवून हे सगळे कसे घडले असेल याचा एक तार्किक प्रवास म्हणजे 'पर्व'. यात मानव म्हणून प्रत्येक माणसाच्या मर्यादाही दखवल्या आहेत. त्यामुळे ते पटतेही. (निदान मला तरी) वाचायलाच हवे यादीतील हेही एक पुस्तक. आता व्यासपर्व नक्कीच वाचेन. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती

वेदश्री 21/09/2009 - 22:52
कोंडलेले क्षितिज, एकाकी आणि अश्रू हरवल्यावर हे माझे खास भावलेले भाग व्यासपर्वमधले... त्यातही खासकरुन कोंडलेले क्षितिज! नेमका परीचय.

मिहिर 21/09/2009 - 23:06
व्यासपर्व एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. मी ते काही महिन्यांपूर्वीच वाचले आहे. या पुस्तकाचे इतके छान परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद.

प्राजु 21/09/2009 - 23:11
सुरेख!! इरावती कर्व्यांचे युगांत वाचले आहे. हे पुस्तक मागवून घ्यावे लागेल असे दिसते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 21/09/2009 - 23:55
वा! छान ओळख.. पुस्तक छान आहेच ऋषिकेश ------------------ रात्रीचे ११ वाजून ५४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "यदा यदाहीऽधर्मस्य, ग्लानिर्भवति भारत...."

अजूनही वाचणं झालं नाही. 'व्यासपर्व' हे त्यापैकीच एक :( बघू.. लवकवरच इथे मागवावं लागेल. पुस्तकपरिचयाबद्दल धन्स श्रामो.

श्रावण मोडक 23/09/2009 - 12:52
सर्वांना धन्यवाद. हे पुस्तक वाचू असे म्हणणाऱ्यांची ही इच्छा लवकर प्रत्यक्षात येवो. वाचा आणि कळवाही.

मृत्युन्जय 02/10/2009 - 12:05
छान परीक्षण मी युगान्त (दुर्गा भागवतान्चेच) वाचले आहे. ते सुद्धा महाभारतातील व्यक्तिरेखावरच आहे. २ पुस्तकामध्ये नेमका काय फरक आहे?
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.

कुरुंदवाडचा अनोखा गणेशोत्सव..!

सुहास ·

JAGOMOHANPYARE 09/09/2009 - 09:18
सुहास ! वाह ! आपने तो गाव का नाम रोशन कर दिया ! कुरुन्दवाड हे गाव संवेदन्शील मानले जाते, ते मुस्लिमान्च्या मोठ्या लोक सन्ख्येमुळे... बाकी भावनिक दृष्ट्या किंवा दंगलीच्या बाबतीत आपले गाव अ-संवेदनशील आहे.. :) हिन्दु मुस्लीम ऐक्याची कुरुन्दवाडची परम्परा जुनी आहे... गावातील आणि शेजारच्या गावातील पीर/ ताबूत कुरुन्दवाडच्या पटवर्धन सरकारान्च्या कडे गूळ खोबरे घ्यायला येतात. त्यावेळी इतर अनेक हिन्दुन्च्या घरी देखील ते जातात.. मुस्लीम लोक /मशिदी गणेशोत्सवातदेखील उत्साहाने भाग घेतात. भूगन्धर्व रहिमत खाँ याना व्यसनाच्या गर्तेतून रिन्ग मास्टर छत्रे ( आशिया खन्डातील पहिल्या सर्कसचे निर्माते) यानी बाहेर काढले आणि त्यांच्या संगीत कारकिर्दीला चान्गले वळण दिले.. रहिमत खॉं त्यानन्तर काही काळ आणखी एका हिन्दु-ब्राम्हण कुटुम्बाकडे रहात होते.. नन्तर त्याना कुरुन्दवाडच्या पटवर्धन सरकारनी आश्रय दिला... हिन्दु मुस्लीम एकतेची ही कुरुन्दवाडची गौरवशाली परम्परा आहे.... आशा भोसले जेंव्हा कुरुन्दवाडमध्ये आल्या होत्या, तेंव्हा त्यानी भूगन्धर्वान्च्या कबरीचे भक्तीभावाने दर्शन घेतले होते...

JAGOMOHANPYARE 09/09/2009 - 09:18
सुहास ! वाह ! आपने तो गाव का नाम रोशन कर दिया ! कुरुन्दवाड हे गाव संवेदन्शील मानले जाते, ते मुस्लिमान्च्या मोठ्या लोक सन्ख्येमुळे... बाकी भावनिक दृष्ट्या किंवा दंगलीच्या बाबतीत आपले गाव अ-संवेदनशील आहे.. :) हिन्दु मुस्लीम ऐक्याची कुरुन्दवाडची परम्परा जुनी आहे... गावातील आणि शेजारच्या गावातील पीर/ ताबूत कुरुन्दवाडच्या पटवर्धन सरकारान्च्या कडे गूळ खोबरे घ्यायला येतात. त्यावेळी इतर अनेक हिन्दुन्च्या घरी देखील ते जातात.. मुस्लीम लोक /मशिदी गणेशोत्सवातदेखील उत्साहाने भाग घेतात. भूगन्धर्व रहिमत खाँ याना व्यसनाच्या गर्तेतून रिन्ग मास्टर छत्रे ( आशिया खन्डातील पहिल्या सर्कसचे निर्माते) यानी बाहेर काढले आणि त्यांच्या संगीत कारकिर्दीला चान्गले वळण दिले.. रहिमत खॉं त्यानन्तर काही काळ आणखी एका हिन्दु-ब्राम्हण कुटुम्बाकडे रहात होते.. नन्तर त्याना कुरुन्दवाडच्या पटवर्धन सरकारनी आश्रय दिला... हिन्दु मुस्लीम एकतेची ही कुरुन्दवाडची गौरवशाली परम्परा आहे.... आशा भोसले जेंव्हा कुरुन्दवाडमध्ये आल्या होत्या, तेंव्हा त्यानी भूगन्धर्वान्च्या कबरीचे भक्तीभावाने दर्शन घेतले होते...
नमस्कार, दंगलींच्या आगीत सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी ही शहरे होरपळत असताना कुरुंदवाडच्या गणेशोत्सवाबद्द्लची दूरदर्शनवरची बातमी आठवली. मिरजेपासून २०-२५ किमी अंतरावर असलेल्या या गावात गेली ६० वर्षे पाच मशिदींमध्ये गणपती बसवला जातो. इतकेच नव्हे तर मुस्लिमांचे जे सण (मोहरम, रमजान ईद) या काळात येतात ते या मंडळांतर्फे साजरे केले जातात. इथल्या दर्ग्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूच जास्त जात असतील..! आंतरजालावर चित्रफित शोधली, पण मिळाली नाही..

राजजींच्या 'रोखठोकनाम्या'ची 'ब्ल्यू प्रिंट'

भोचक ·

In reply to by पर्नल नेने मराठे

चिरोटा 03/09/2009 - 15:28
आता तिकडे ना चर्च ना गेट मग काही का म्हणेनात.! आणखी काही सुचना- फोर्ट विभागाला -किल्ला म्हणावे.हा किल्ला पण आता नाही. दादर म्हणजे गुजरातीत जिना असे वाचले होते. त्याचेही नामांतर व्हावे. शिवाजी पार्क ला शिवाजी उद्यान.चर्नी रोड असे लिहिलेल्या ठिकाणी काळे फासुन तिकडे गिरगाव असे लिहावे.ग्रँट रोडला महामार्ग. नरिमन पॉईंट्ला नरिमन बिंदु. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by पर्नल नेने मराठे

सुधीर काळे 04/09/2009 - 20:51
लेख अर्धा वाचल्यावर मला तो कशा प्रकारचा लेख आहे ते लक्षात आले. मग मी मनातल्या मनात यादी केली की हा लेख कुणाला व कुणाला तो वाचून राग येईल. कळविण्यास अत्यंत आनंद होतो की माझ्या यादीतली नावं बर्‍यापैकी बरोबर ""सही") निघाली. ही यादी खासगी/गोपनीय (confidential) असल्याने ती "फोडायचा" आग्रह करू नये ही विनंती. असो. सुधीर काळे ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

In reply to by सुधीर काळे

हा लेख तुम्हाला आवडला की नाही? मीही अशीच यादी केली होती. माझ्या यादीत तुमचेही नाव असून मला माझा अंदाज पडताळून पहायचा आहे. आणि अर्थातच..ही यादी खासगी/गोपनीय (confidential) असल्याने ती "फोडायचा" आग्रह करू नये ही विनंती.

In reply to by पर्नल नेने मराठे

सुधीर काळे 04/09/2009 - 20:57
मी मुकुंद स्टीलमध्ये असताना भट्टीवर बरेच पुरभय्ये होते. (नंतर आम्ही मराठी लोकही घेतले) ते सापाल सरप (सर्प) म्हणत. मग ते चर्चगेटला चरचगेट म्हणतात यात मला आश्चर्य वाटले नाही. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुमचा अपमान होऊ नये म्हणून गप्प बसतो. ;) बाकी लेख विनोदी असला तरी फारफेच्ड वाटला. असो. अगदी असेच म्हणायचे आहे. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

ऍडीजोशी 03/09/2009 - 16:13
विनोद करण्याचा इतका केविलवाणा प्रयत्न ह्याआधी पाहिला नव्हता. कशाची चेष्टा करावी हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. भैय्यांनी इतकी घाण करूनही त्यांच्या विरूद्ध बोलणार्‍या राज ठाकरेंविषयी अशा प्रकारचा लेख एका मराठी माणसाने, मराठी संस्थाळावर लिहावा आणि संपादकांनी तो ठेवावा ह्याचे वैषम्य वाटले. सावरकरांनी सांगितलेली सद्गुण विकॄती तंतोतंत पटली.

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

वाईट या गोष्टीचे वाटते के लिहीणारा एक मराठी माणुस आहे. मी याला विनोद न म्हणता फालतुपणा म्हणेन. :-( सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by विशाल कुलकर्णी

अनिल हटेला 03/09/2009 - 19:48
अगदी सहमत... दगडू धोंडू कडून ही अपेक्षा नव्हतीच.... पूले शु................................. :-( बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

In reply to by अनिल हटेला

टुकुल 03/09/2009 - 23:06
लेख अर्धा वाचला आणी सोडुन दिला... अजुन बरच काही लिहायची इच्छा होत आहे.. पण गप्प बसतो.. --टुकुल.

In reply to by विशाल कुलकर्णी

शानबा५१२ 18/03/2010 - 13:25
१०००% टक्के सहमत *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

अमोल केळकर 04/09/2009 - 11:14
आपल्याशी सहमत -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

Dhananjay Borgaonkar 03/09/2009 - 16:14
पुणेरी मराठीत झणझणीत ऊत्तर द्यायची खुपच ईच्छा होते आहे..पण बोललो तर परत म्हणाल अपमान केलात म्हणुन... बाकी समजुन घ्या आता तुम्हीच.

शैलेन्द्र 03/09/2009 - 19:44
"(डिसक्लेमर-१ वरील रोखठोकनामा हा विनोद करण्याचा प्रयत्न असून शक्य झाल्यास आपल्या गालाची कातडी यातून हलेल ही अपेक्षा." सॉरी, अपेक्षा पुर्ण करु शकत नाही.. Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.

आशिष सुर्वे 03/09/2009 - 22:23
लेख वाचून खेद वाटला.. लेखकाला मानसिक आजार असण्याची दाट शक्यता असल्याने एवढेच म्हणेन.. ''लवकर बरे व्हा आणि माणसात..(ते ही मराठी माणसात) या'' - मराठमोळा कोकणी फणस

प्रमोद देव 03/09/2009 - 22:29
लेख मस्तच लिहिलाय. वागण्या-बोलण्यातलं व्यंग छानच टिपलंय. अवांतर: शिवसेनेच्या अनुभवावरून सांगतो की राज ठाकरे देखिल फारसं काही करू शकणार नाहीत. सद्द्या जे काही सुरु आहे ते केवळ जम बसवण्यासाठी आहे इतकेच. एकेकाळी शिवसेनेनेही अशीच दहशत इतर भाषिकात बसवलेली होती; मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करून त्याच्यात एक जबरदस्त विश्वासही निर्माण केला होता हे देखिल तितकेच सत्त्य आहे...पण इतर भाषिकांकडून पैशाच्या थैल्या जसजशा मोकळ्या झाल्या तसतशी मग शिवसेना मराठी माणसाला विसरत गेली . शिवसेनेने राज्यसभेत पाठवलेले खासदार कोण होते ते आठवून पाहा...संजय निरूपम,चंद्रिका केनिया,राहूल बजाज वगैरे वगैरे तरीही राजना एक संधी द्यायला काहीच हरकत नाही. कारण शेवटी काही झाले तरी ते मराठी आहेत आणि आपण त्यांना मदत नाही केली तर मग आहेतच इतर भाषिक लोक...ते लगेच ताबा घेतील ननिसेनेचा. विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

हीहीही ... लोळून नाही हसायला आलं तरी गालावर सुरकुत्या नक्कीच आल्या! पण बिकाशी सहमत ... थोडा लांबला आहे लेख. लांबी कमी असती तर आणखी पंच वाटला असता. ळ, ट, ण चा मुद्दा फारच आवडला. चुकून "डॉ.सौ. " यांचं चित्रं काही बंगाली मित्रांनी पाहिलं. त्यांना जोक समजून सांगावा लागला... तेही ते इन्फिनीटीच्या आकाराचं मुळाक्षर असतं ना, अशी सुरूवात करून! अदिती

पाषाणभेद 03/09/2009 - 23:17
हा लेख तुम्ही टाकायला नको होता. वेब दुनीयेतच ठेवायला पाहिजे होता. ----------------------------------- "मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे." "ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा." - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

मिसळभोक्ता 04/09/2009 - 00:09
लेख फारच आवडला. त्याची पात्रता साधारणपणे मराठी प्राध्यापकाएवढी असेल. (पात्रता हा शब्द शैक्षणिक पात्रतेशी निगडीत असून त्याचा बौद्धिक कौशल्याशी संबंध नाही.) लेखकाला कधीतरी डिलीट बटनाचा त्रास झालेला दिसतो :-) -- मिसळभोक्ता

धनंजय 04/09/2009 - 00:20
मराठी मुलुखाच्या बाहेर (आयुष्यभरासाठी) राहून मराठीपणा जपणार्‍याला मराठी/अमराठीचा वेगळा अनुभव येतो. महाराष्ट्रात राहाणार्‍यांपेक्षा खूपच वेगळा. उदाहरणार्थ बेंगळुरात कामानिमित्त स्थलांतरित झालेल्यांना कन्नड शिकायचे असून शिकायला खूप त्रास होतो. मग कन्नड भूमिपुत्रवाद्यांचा जाच वाटू लागतो, आणि मग कुठला भूमिपुत्रवाद एकांगी असल्याचे मत बनते. (बेंगळूरु हे फक्त उदाहरण - भोचक हे हिंदी मुलुखात स्थायिक झालेले आहेत, असे त्यांच्या लिखाणावरून कळते.) भोचक यांचा लेख या वेगळ्या दृष्टिकोनातून आलेला आहे, असे मला जाणवते. वेगळ्या दृष्टिकोनासाठी वाचनीय आहे. त्यांनी लिहू नये असे कोणाला प्रथमदर्शनी वाटले, तर त्यांनी लेखनाचा हा कंगोरा मुद्दामून पडताळावा.

भोचक 04/09/2009 - 16:52
बिका, प्रमोदकाका, अदिती, धनंजय, मिसळभोक्ता, कालिन्दी, चुचु, भेन्डीबाजार. तुमच्या प्रतिक्रिया आल्या नि जीव भांड्यात पडला. राजसमर्थकांच्या गर्दीत ते मलाच 'गर्दीत मिळवतात' की काय वाटले होते. हुश्श. तुम्ही म्हणता तसा लेख लांबलाय हे नक्की. तो आटोपशीर करता आला असता. असो. बाकी मला विकृत, मनोरूग्ण, मानसिक आजार झालेल्या ठरविणार्‍यांनी किमान लेख वाचला याबद्दलही आभार. वास्तविक त्यांनी मला जी शेलकी विशेषणे दिली आहेत, त्याच विशेषणांनी मीही साधारणपणे आठवी-नववीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयी असं काही लिहिणार्‍या, बोलणार्‍यांविरोधात प्रतिक्रिया देत असे, ते आठवलं. आता किंचित वय, थोडं वाचन आणि बरचसं फिरल्यामुळे आणि त्यातही परप्रांतातच राहिल्यामुळे मतं बदललीत इतकंच.
भोचक यांचा लेख या वेगळ्या दृष्टिकोनातून आलेला आहे, असे मला जाणवते. वेगळ्या दृष्टिकोनासाठी वाचनीय आहे. त्यांनी लिहू नये असे कोणाला प्रथमदर्शनी वाटले, तर त्यांनी लेखनाचा हा कंगोरा मुद्दामून पडताळावा.
हे लिहिण्यामागेही एक कारण आहेच. तीही घडलेली घटना. इंदूरमध्ये आम्ही आधी रहात असलेल्या ठिकाणी माझ्या बायकोशी आजूबाजूच्या काही बायका गप्पा मारत होत्या. त्यावेळी राजचं आंदोलन उभं राहिलं होतं. त्यातल्या एका बाईनं अगदी निरागसपणे माझ्या बायकोला विचारलं, हमे तो साल में एक-दो बार शिरडी जाना पडता है. क्या हमें भी मराठी सिखना पडेगा? त्यावर बायकोला तिची समजूत घालता नाकी नऊ आले होते.
लेखकाला मानसिक आजार असण्याची दाट शक्यता असल्याने एवढेच म्हणेन.. ''लवकर बरे व्हा आणि माणसात..(ते ही मराठी माणसात) या''
९६- मराठा साहेब काय आहे सध्या मी खरोखरच हिंदी भाषकांत रहातोय. त्यामुळे मराठी माणसात खरोखरच यायचंय हो. पण त्याला थोडा वेळ लागेल. आपण दाखवलेल्या आस्थेविषयी मी कृतज्ञ आहे. बाकी वैचारिक मतभेद मांडून त्याचा वाद-प्रतिवाद करण्याची शक्ती संपली की विकृत, मानसिक रूग्ण ठरविणे सुरू होते. अशीच मते असणार्‍यांनी मग माझा हाही लेख जरूर वाचावाच. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

In reply to by भोचक

एकलव्य 04/09/2009 - 17:16
मनावर घेऊ नका भोचकसाहेब! लेख चांगला आहे. राजची चेष्टा करणे म्हणजे मराठीविरोधक असणे असे समीकरण पोरकटपणाचे आहे... त्याला कळत नकळत मान्यता देऊ नका. जय महाराष्ट्र!

In reply to by भोचक

सूहास 04/09/2009 - 20:41
लिहीणार नव्हतो...पण सपांदकाची पुर्व-परवानगी लागेल....आहे का कोणी ,चतुरंग,बिका ,तात्या वगैरै??? बाकी काही लोकांना अकला येणार नाहीत हेच खरे, जेव्हा एखादा पान खाउन थुंकणारा भैया,घरात घुसुन,आया-बहिणींची अब्रु काढेल, तेव्हा ह्या हुच्चभ्रु,चौकटीत जगणार्‍या,उस-रिटर्न,मराठी म्हणवणार्‍यांना अकला येतील जणु.... असो... आमच्या मागच्या पिढीने शेपुट-घाल्या वृत्तीने सर्वांना स्विकारले,आता आमची पिढी त्याला विरोध करतेय तर आला ह्यांना उत..... बाकी भोचकराव, बरे झाले मिपावर च लिहीले..महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी चुकुन ही बोलु नका हे...... सू हा स...

आशिष सुर्वे 04/09/2009 - 17:16
खरे पाहता आपल्याशी वाद घालण्याची माझी मुळीच इच्छा नाही कारण आपण आपली स्वतःची मते इथे प्रस्तुत केली आहेत आणि त्याचा प्रत्येकाला पुरेपूर अधिकार आहे. आम्ही इथे सदस्य झालो आहोत ते केवळ आपल्या लोकांशी निखळ संवाद साधण्यासाठी.. वाद-प्रतिवाद करण्यासाठी नव्हे! तसे पाहता आम्ही सध्या अमराठी भाषकांतच रहातोय.. पण आमचा मराठीपणा मात्र जिवापलीकडे जपलाय! आपणही जपला असाल ह्याची खात्री आहेच!! महत्वाची गोष्ट म्हणजे 'मिपा' म्हणजे एखादे 'राजकीय व्यासपीठ' नव्हे, तेव्हा असले लेख 'इथी' लिहिण्यापूर्वी त्याचा सर्वांगाने विचार झाला असता तर बरे झाले असते, असे माझे स्वत:चे मत आहे.. ह्या धाग्यावरील हे माझे शेवटचे लिखाण असेल कारण 'मिपा'च्या घराला राजकारणाची वाळवी न लागलेलेच चांगले! धन्यवाद. - कोकणी फणस (अस्सल मिपाकर..)

लेखामागील उद्देश नीटसा कळला नाही. टोकाचे मुद्दे मांडून आंदोलनाच्या मुळ आशयाकडे काणाडोळा करायचा की लेख विनोदी आहे असे म्हणून सोडून द्यायचे ह्या संभ्रमात आहे. शिवसेनेच्या अनुभवावरून सांगतो की राज ठाकरे देखिल फारसं काही करू शकणार नाहीत. सद्द्या जे काही सुरु आहे ते केवळ जम बसवण्यासाठी आहे इतकेच. एकेकाळी शिवसेनेनेही अशीच दहशत इतर भाषिकात बसवलेली होती; मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करून त्याच्यात एक जबरदस्त विश्वासही निर्माण केला होता हे देखिल तितकेच सत्त्य आहे...पण इतर भाषिकांकडून पैशाच्या थैल्या जसजशा मोकळ्या झाल्या तसतशी मग शिवसेना मराठी माणसाला विसरत गेली श्री. प्रमोद देव ह्यांची वरील प्रतिक्रिया १००% पटणारी आहे. मराठी भाषिकांनी महाराष्ट्राचे 'मराठीपण' स्वतःच्या हाताने, कर्माने गमावले आहे. श्री. राज ठाकरेंच्या आंदोलनाने मराठी माणसात 'मराठीपण' जागृत व्हावे, मराठी माणसाने आत्मपरिक्षण करावे आणि परप्रांतियांची व्यावसायिक कोंडी करावी. हे साध्य झाले तर राज ठाकरेंचा फोटो घराघरात लावायला हरकत नसावी. असो. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

Manoj Katwe 18/03/2010 - 12:17
भैय्यांनी इतकी घाण करूनही त्यांच्या विरूद्ध बोलणार्‍या राज ठाकरेंविषयी अशा प्रकारचा लेख एका मराठी माणसाने, मराठी संस्थाळावर लिहावा आणि संपादकांनी तो ठेवावा ह्याचे वैषम्य वाटले आसेच म्हनतो.

तुका म्हणे 18/03/2010 - 13:06
केवळ विनोदी म्हणून लेख तर नक्कीच चांगला आहे. थोड्या वैचारिक दुर्ष्टीकोनातून बघितल्यावर हि आवडला. नुकताच हे एक लेख वाचला, आणि फार मौज वाटली: http://timesofindia.indiatimes.com/india/MNS-diktat-No-foreigners-as-item-girls-employ-local-talent/articleshow/5688290.cms हा जो प्रकार आहे, तो "Xenophobia" चा आहे. तुम्ही मराठीच्या जागी, ऑस्ट्रेलिया टाका, आणि भैय्या च्या जागी भारतीय टाका, तरीसुद्धा तो तितकाच अप्लीकेबल आहे. आता तुम्ही तो एक Australian म्हणून वाचता कि भारतीय म्हणून, या वरून ठरेल तुम्हाला तो आवडला कि नाही. माणस कुठलीच वाईट नसतात. बघण्याचा दृष्टीकोन त्यांना चांगला व वाईट बनवतात. (मला नाही वाटत, लादेन च्या मुलांसाठी लादेन वाईट बाबा असतील). आपला तुक्या, ता. क. मी राज समर्थक नाही. आणि माझा व्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे.

शानबा५१२ 18/03/2010 - 13:40
तुम्ही हा लेख लिहण्यमागचा उद्देश एक नवीन लेख लिहुन स्पष्ट करावा म्हणजे सर्वांना तुम्हाला समजुन घेता येईल *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........***** *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

In reply to by पर्नल नेने मराठे

चिरोटा 03/09/2009 - 15:28
आता तिकडे ना चर्च ना गेट मग काही का म्हणेनात.! आणखी काही सुचना- फोर्ट विभागाला -किल्ला म्हणावे.हा किल्ला पण आता नाही. दादर म्हणजे गुजरातीत जिना असे वाचले होते. त्याचेही नामांतर व्हावे. शिवाजी पार्क ला शिवाजी उद्यान.चर्नी रोड असे लिहिलेल्या ठिकाणी काळे फासुन तिकडे गिरगाव असे लिहावे.ग्रँट रोडला महामार्ग. नरिमन पॉईंट्ला नरिमन बिंदु. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by पर्नल नेने मराठे

सुधीर काळे 04/09/2009 - 20:51
लेख अर्धा वाचल्यावर मला तो कशा प्रकारचा लेख आहे ते लक्षात आले. मग मी मनातल्या मनात यादी केली की हा लेख कुणाला व कुणाला तो वाचून राग येईल. कळविण्यास अत्यंत आनंद होतो की माझ्या यादीतली नावं बर्‍यापैकी बरोबर ""सही") निघाली. ही यादी खासगी/गोपनीय (confidential) असल्याने ती "फोडायचा" आग्रह करू नये ही विनंती. असो. सुधीर काळे ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

In reply to by सुधीर काळे

हा लेख तुम्हाला आवडला की नाही? मीही अशीच यादी केली होती. माझ्या यादीत तुमचेही नाव असून मला माझा अंदाज पडताळून पहायचा आहे. आणि अर्थातच..ही यादी खासगी/गोपनीय (confidential) असल्याने ती "फोडायचा" आग्रह करू नये ही विनंती.

In reply to by पर्नल नेने मराठे

सुधीर काळे 04/09/2009 - 20:57
मी मुकुंद स्टीलमध्ये असताना भट्टीवर बरेच पुरभय्ये होते. (नंतर आम्ही मराठी लोकही घेतले) ते सापाल सरप (सर्प) म्हणत. मग ते चर्चगेटला चरचगेट म्हणतात यात मला आश्चर्य वाटले नाही. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुमचा अपमान होऊ नये म्हणून गप्प बसतो. ;) बाकी लेख विनोदी असला तरी फारफेच्ड वाटला. असो. अगदी असेच म्हणायचे आहे. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

ऍडीजोशी 03/09/2009 - 16:13
विनोद करण्याचा इतका केविलवाणा प्रयत्न ह्याआधी पाहिला नव्हता. कशाची चेष्टा करावी हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. भैय्यांनी इतकी घाण करूनही त्यांच्या विरूद्ध बोलणार्‍या राज ठाकरेंविषयी अशा प्रकारचा लेख एका मराठी माणसाने, मराठी संस्थाळावर लिहावा आणि संपादकांनी तो ठेवावा ह्याचे वैषम्य वाटले. सावरकरांनी सांगितलेली सद्गुण विकॄती तंतोतंत पटली.

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

वाईट या गोष्टीचे वाटते के लिहीणारा एक मराठी माणुस आहे. मी याला विनोद न म्हणता फालतुपणा म्हणेन. :-( सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by विशाल कुलकर्णी

अनिल हटेला 03/09/2009 - 19:48
अगदी सहमत... दगडू धोंडू कडून ही अपेक्षा नव्हतीच.... पूले शु................................. :-( बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

In reply to by अनिल हटेला

टुकुल 03/09/2009 - 23:06
लेख अर्धा वाचला आणी सोडुन दिला... अजुन बरच काही लिहायची इच्छा होत आहे.. पण गप्प बसतो.. --टुकुल.

In reply to by विशाल कुलकर्णी

शानबा५१२ 18/03/2010 - 13:25
१०००% टक्के सहमत *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

अमोल केळकर 04/09/2009 - 11:14
आपल्याशी सहमत -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

Dhananjay Borgaonkar 03/09/2009 - 16:14
पुणेरी मराठीत झणझणीत ऊत्तर द्यायची खुपच ईच्छा होते आहे..पण बोललो तर परत म्हणाल अपमान केलात म्हणुन... बाकी समजुन घ्या आता तुम्हीच.

शैलेन्द्र 03/09/2009 - 19:44
"(डिसक्लेमर-१ वरील रोखठोकनामा हा विनोद करण्याचा प्रयत्न असून शक्य झाल्यास आपल्या गालाची कातडी यातून हलेल ही अपेक्षा." सॉरी, अपेक्षा पुर्ण करु शकत नाही.. Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.

आशिष सुर्वे 03/09/2009 - 22:23
लेख वाचून खेद वाटला.. लेखकाला मानसिक आजार असण्याची दाट शक्यता असल्याने एवढेच म्हणेन.. ''लवकर बरे व्हा आणि माणसात..(ते ही मराठी माणसात) या'' - मराठमोळा कोकणी फणस

प्रमोद देव 03/09/2009 - 22:29
लेख मस्तच लिहिलाय. वागण्या-बोलण्यातलं व्यंग छानच टिपलंय. अवांतर: शिवसेनेच्या अनुभवावरून सांगतो की राज ठाकरे देखिल फारसं काही करू शकणार नाहीत. सद्द्या जे काही सुरु आहे ते केवळ जम बसवण्यासाठी आहे इतकेच. एकेकाळी शिवसेनेनेही अशीच दहशत इतर भाषिकात बसवलेली होती; मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करून त्याच्यात एक जबरदस्त विश्वासही निर्माण केला होता हे देखिल तितकेच सत्त्य आहे...पण इतर भाषिकांकडून पैशाच्या थैल्या जसजशा मोकळ्या झाल्या तसतशी मग शिवसेना मराठी माणसाला विसरत गेली . शिवसेनेने राज्यसभेत पाठवलेले खासदार कोण होते ते आठवून पाहा...संजय निरूपम,चंद्रिका केनिया,राहूल बजाज वगैरे वगैरे तरीही राजना एक संधी द्यायला काहीच हरकत नाही. कारण शेवटी काही झाले तरी ते मराठी आहेत आणि आपण त्यांना मदत नाही केली तर मग आहेतच इतर भाषिक लोक...ते लगेच ताबा घेतील ननिसेनेचा. विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

हीहीही ... लोळून नाही हसायला आलं तरी गालावर सुरकुत्या नक्कीच आल्या! पण बिकाशी सहमत ... थोडा लांबला आहे लेख. लांबी कमी असती तर आणखी पंच वाटला असता. ळ, ट, ण चा मुद्दा फारच आवडला. चुकून "डॉ.सौ. " यांचं चित्रं काही बंगाली मित्रांनी पाहिलं. त्यांना जोक समजून सांगावा लागला... तेही ते इन्फिनीटीच्या आकाराचं मुळाक्षर असतं ना, अशी सुरूवात करून! अदिती

पाषाणभेद 03/09/2009 - 23:17
हा लेख तुम्ही टाकायला नको होता. वेब दुनीयेतच ठेवायला पाहिजे होता. ----------------------------------- "मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे." "ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा." - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

मिसळभोक्ता 04/09/2009 - 00:09
लेख फारच आवडला. त्याची पात्रता साधारणपणे मराठी प्राध्यापकाएवढी असेल. (पात्रता हा शब्द शैक्षणिक पात्रतेशी निगडीत असून त्याचा बौद्धिक कौशल्याशी संबंध नाही.) लेखकाला कधीतरी डिलीट बटनाचा त्रास झालेला दिसतो :-) -- मिसळभोक्ता

धनंजय 04/09/2009 - 00:20
मराठी मुलुखाच्या बाहेर (आयुष्यभरासाठी) राहून मराठीपणा जपणार्‍याला मराठी/अमराठीचा वेगळा अनुभव येतो. महाराष्ट्रात राहाणार्‍यांपेक्षा खूपच वेगळा. उदाहरणार्थ बेंगळुरात कामानिमित्त स्थलांतरित झालेल्यांना कन्नड शिकायचे असून शिकायला खूप त्रास होतो. मग कन्नड भूमिपुत्रवाद्यांचा जाच वाटू लागतो, आणि मग कुठला भूमिपुत्रवाद एकांगी असल्याचे मत बनते. (बेंगळूरु हे फक्त उदाहरण - भोचक हे हिंदी मुलुखात स्थायिक झालेले आहेत, असे त्यांच्या लिखाणावरून कळते.) भोचक यांचा लेख या वेगळ्या दृष्टिकोनातून आलेला आहे, असे मला जाणवते. वेगळ्या दृष्टिकोनासाठी वाचनीय आहे. त्यांनी लिहू नये असे कोणाला प्रथमदर्शनी वाटले, तर त्यांनी लेखनाचा हा कंगोरा मुद्दामून पडताळावा.

भोचक 04/09/2009 - 16:52
बिका, प्रमोदकाका, अदिती, धनंजय, मिसळभोक्ता, कालिन्दी, चुचु, भेन्डीबाजार. तुमच्या प्रतिक्रिया आल्या नि जीव भांड्यात पडला. राजसमर्थकांच्या गर्दीत ते मलाच 'गर्दीत मिळवतात' की काय वाटले होते. हुश्श. तुम्ही म्हणता तसा लेख लांबलाय हे नक्की. तो आटोपशीर करता आला असता. असो. बाकी मला विकृत, मनोरूग्ण, मानसिक आजार झालेल्या ठरविणार्‍यांनी किमान लेख वाचला याबद्दलही आभार. वास्तविक त्यांनी मला जी शेलकी विशेषणे दिली आहेत, त्याच विशेषणांनी मीही साधारणपणे आठवी-नववीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयी असं काही लिहिणार्‍या, बोलणार्‍यांविरोधात प्रतिक्रिया देत असे, ते आठवलं. आता किंचित वय, थोडं वाचन आणि बरचसं फिरल्यामुळे आणि त्यातही परप्रांतातच राहिल्यामुळे मतं बदललीत इतकंच.
भोचक यांचा लेख या वेगळ्या दृष्टिकोनातून आलेला आहे, असे मला जाणवते. वेगळ्या दृष्टिकोनासाठी वाचनीय आहे. त्यांनी लिहू नये असे कोणाला प्रथमदर्शनी वाटले, तर त्यांनी लेखनाचा हा कंगोरा मुद्दामून पडताळावा.
हे लिहिण्यामागेही एक कारण आहेच. तीही घडलेली घटना. इंदूरमध्ये आम्ही आधी रहात असलेल्या ठिकाणी माझ्या बायकोशी आजूबाजूच्या काही बायका गप्पा मारत होत्या. त्यावेळी राजचं आंदोलन उभं राहिलं होतं. त्यातल्या एका बाईनं अगदी निरागसपणे माझ्या बायकोला विचारलं, हमे तो साल में एक-दो बार शिरडी जाना पडता है. क्या हमें भी मराठी सिखना पडेगा? त्यावर बायकोला तिची समजूत घालता नाकी नऊ आले होते.
लेखकाला मानसिक आजार असण्याची दाट शक्यता असल्याने एवढेच म्हणेन.. ''लवकर बरे व्हा आणि माणसात..(ते ही मराठी माणसात) या''
९६- मराठा साहेब काय आहे सध्या मी खरोखरच हिंदी भाषकांत रहातोय. त्यामुळे मराठी माणसात खरोखरच यायचंय हो. पण त्याला थोडा वेळ लागेल. आपण दाखवलेल्या आस्थेविषयी मी कृतज्ञ आहे. बाकी वैचारिक मतभेद मांडून त्याचा वाद-प्रतिवाद करण्याची शक्ती संपली की विकृत, मानसिक रूग्ण ठरविणे सुरू होते. अशीच मते असणार्‍यांनी मग माझा हाही लेख जरूर वाचावाच. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

In reply to by भोचक

एकलव्य 04/09/2009 - 17:16
मनावर घेऊ नका भोचकसाहेब! लेख चांगला आहे. राजची चेष्टा करणे म्हणजे मराठीविरोधक असणे असे समीकरण पोरकटपणाचे आहे... त्याला कळत नकळत मान्यता देऊ नका. जय महाराष्ट्र!

In reply to by भोचक

सूहास 04/09/2009 - 20:41
लिहीणार नव्हतो...पण सपांदकाची पुर्व-परवानगी लागेल....आहे का कोणी ,चतुरंग,बिका ,तात्या वगैरै??? बाकी काही लोकांना अकला येणार नाहीत हेच खरे, जेव्हा एखादा पान खाउन थुंकणारा भैया,घरात घुसुन,आया-बहिणींची अब्रु काढेल, तेव्हा ह्या हुच्चभ्रु,चौकटीत जगणार्‍या,उस-रिटर्न,मराठी म्हणवणार्‍यांना अकला येतील जणु.... असो... आमच्या मागच्या पिढीने शेपुट-घाल्या वृत्तीने सर्वांना स्विकारले,आता आमची पिढी त्याला विरोध करतेय तर आला ह्यांना उत..... बाकी भोचकराव, बरे झाले मिपावर च लिहीले..महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी चुकुन ही बोलु नका हे...... सू हा स...

आशिष सुर्वे 04/09/2009 - 17:16
खरे पाहता आपल्याशी वाद घालण्याची माझी मुळीच इच्छा नाही कारण आपण आपली स्वतःची मते इथे प्रस्तुत केली आहेत आणि त्याचा प्रत्येकाला पुरेपूर अधिकार आहे. आम्ही इथे सदस्य झालो आहोत ते केवळ आपल्या लोकांशी निखळ संवाद साधण्यासाठी.. वाद-प्रतिवाद करण्यासाठी नव्हे! तसे पाहता आम्ही सध्या अमराठी भाषकांतच रहातोय.. पण आमचा मराठीपणा मात्र जिवापलीकडे जपलाय! आपणही जपला असाल ह्याची खात्री आहेच!! महत्वाची गोष्ट म्हणजे 'मिपा' म्हणजे एखादे 'राजकीय व्यासपीठ' नव्हे, तेव्हा असले लेख 'इथी' लिहिण्यापूर्वी त्याचा सर्वांगाने विचार झाला असता तर बरे झाले असते, असे माझे स्वत:चे मत आहे.. ह्या धाग्यावरील हे माझे शेवटचे लिखाण असेल कारण 'मिपा'च्या घराला राजकारणाची वाळवी न लागलेलेच चांगले! धन्यवाद. - कोकणी फणस (अस्सल मिपाकर..)

लेखामागील उद्देश नीटसा कळला नाही. टोकाचे मुद्दे मांडून आंदोलनाच्या मुळ आशयाकडे काणाडोळा करायचा की लेख विनोदी आहे असे म्हणून सोडून द्यायचे ह्या संभ्रमात आहे. शिवसेनेच्या अनुभवावरून सांगतो की राज ठाकरे देखिल फारसं काही करू शकणार नाहीत. सद्द्या जे काही सुरु आहे ते केवळ जम बसवण्यासाठी आहे इतकेच. एकेकाळी शिवसेनेनेही अशीच दहशत इतर भाषिकात बसवलेली होती; मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करून त्याच्यात एक जबरदस्त विश्वासही निर्माण केला होता हे देखिल तितकेच सत्त्य आहे...पण इतर भाषिकांकडून पैशाच्या थैल्या जसजशा मोकळ्या झाल्या तसतशी मग शिवसेना मराठी माणसाला विसरत गेली श्री. प्रमोद देव ह्यांची वरील प्रतिक्रिया १००% पटणारी आहे. मराठी भाषिकांनी महाराष्ट्राचे 'मराठीपण' स्वतःच्या हाताने, कर्माने गमावले आहे. श्री. राज ठाकरेंच्या आंदोलनाने मराठी माणसात 'मराठीपण' जागृत व्हावे, मराठी माणसाने आत्मपरिक्षण करावे आणि परप्रांतियांची व्यावसायिक कोंडी करावी. हे साध्य झाले तर राज ठाकरेंचा फोटो घराघरात लावायला हरकत नसावी. असो. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

Manoj Katwe 18/03/2010 - 12:17
भैय्यांनी इतकी घाण करूनही त्यांच्या विरूद्ध बोलणार्‍या राज ठाकरेंविषयी अशा प्रकारचा लेख एका मराठी माणसाने, मराठी संस्थाळावर लिहावा आणि संपादकांनी तो ठेवावा ह्याचे वैषम्य वाटले आसेच म्हनतो.

तुका म्हणे 18/03/2010 - 13:06
केवळ विनोदी म्हणून लेख तर नक्कीच चांगला आहे. थोड्या वैचारिक दुर्ष्टीकोनातून बघितल्यावर हि आवडला. नुकताच हे एक लेख वाचला, आणि फार मौज वाटली: http://timesofindia.indiatimes.com/india/MNS-diktat-No-foreigners-as-item-girls-employ-local-talent/articleshow/5688290.cms हा जो प्रकार आहे, तो "Xenophobia" चा आहे. तुम्ही मराठीच्या जागी, ऑस्ट्रेलिया टाका, आणि भैय्या च्या जागी भारतीय टाका, तरीसुद्धा तो तितकाच अप्लीकेबल आहे. आता तुम्ही तो एक Australian म्हणून वाचता कि भारतीय म्हणून, या वरून ठरेल तुम्हाला तो आवडला कि नाही. माणस कुठलीच वाईट नसतात. बघण्याचा दृष्टीकोन त्यांना चांगला व वाईट बनवतात. (मला नाही वाटत, लादेन च्या मुलांसाठी लादेन वाईट बाबा असतील). आपला तुक्या, ता. क. मी राज समर्थक नाही. आणि माझा व्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे.

शानबा५१२ 18/03/2010 - 13:40
तुम्ही हा लेख लिहण्यमागचा उद्देश एक नवीन लेख लिहुन स्पष्ट करावा म्हणजे सर्वांना तुम्हाला समजुन घेता येईल *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........***** *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली.

जिद्द - मराठी माणसांची

प्रसन्न केसकर ·

क्रान्ति 31/07/2009 - 15:03
आपल्या मराठी मित्रांच्या जिद्दीचं आणि झुंजीचं कौतुक वाटलं. वर लिहिलेले मराठी माणसाबद्दलचे समज मराठी माणसानं अलिकडच्या काळात बर्‍याच प्रमाणात खोटे ठरवले आहेत. नोकरी एके नोकरी आणि तीही त्यातल्या त्यात सुरक्षित-संरक्षित या चाकोरीतून बाहेर पडतोय आणि नव्या नव्या आव्हानांना सामोरा जातोय मराठी माणूस आता. त्यामुळे अशी नव्या क्षेत्रात उडी घेणार्‍या मराठी माणसाला आपण प्रोत्साहन जरी देऊ शकलो, तरी बरंच काही मिळवलं असं समजायला हरकत नाही. तुमची खंत पण पटली, पण योग्य वेळ आल्याशिवाय काही गोष्टी घडत नाहीत! :) त्यातही मंदीच्या लाटेत यशस्वी झुंज देणं हे किती मोलाचं आहे! या आपल्या मित्रांची या लेखाच्या माध्यमातून ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी

In reply to by क्रान्ति

असेच म्हणतो, तुमच्या मित्रांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला लाखो सलाम ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by विशाल कुलकर्णी

चकली 31/07/2009 - 21:33
साइट छान आहे. मला खात्री आहे, की धंदे जसे जास्त ज्ञान साधने वर अवलंबून होतील तशी कष्टाळू आणि प्रामाणिक माणसे वर येतील. चकली http://chakali.blogspot.com

सहज 31/07/2009 - 15:10
तुमच्या मित्रांचे अभिनंदन व अनेक शुभेच्छा! शेवटचा परिच्छेद बोलका!

ज्ञानेश... 31/07/2009 - 15:14
तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन. एक चांगला प्रेरणादायी लेख दिल्याबद्दल आभारी आहे. "Great Power Comes With Great Responsibilities"

श्रावण मोडक 31/07/2009 - 15:15
दोन मराठी माणसे व्यवसाय करतात. त्यात यशस्वी होतात आणि त्यांच्याविषयी तिसरा मराठी माणूस भलं बोलतो... विरळा अनुभव. आगे बढो...

शितल 31/07/2009 - 16:04
मराठी पाऊल पडते पुढे..:) अभिनंदन तुमच्या मित्रांच्या जिद्दीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे. :)

जिद्दीचा विजय होतो हेच खरे. तुमच्या मित्रांचे अभिनंदन. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

सुनील 31/07/2009 - 20:19
साइट पाहिली. उत्तम वाटली. तुमच्या मित्रांचे कौतूक वाटते. त्यांना शुभेच्छा! आणि हो, त्या विझवत्या सल्ल्यांबद्दल फार वाईट वाटून घेऊ नका. ज्याचा शेवट चांगला ते सगळे चांगले, हेच खरे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण 01/08/2009 - 07:42
तुमच्या मित्राचे अभिनंदन...संकेतस्थळ छान आहे. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

विवेक इनामदार आणि हृषिकेश तापशाळकर यांचे अभिनंदन.... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

दशानन 01/08/2009 - 10:27
तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन. +++++++++++++++++++++++++++++

राजू 01/08/2009 - 15:10
=D> तुमच्या मित्राचे अभिनंदन...संकेतस्थळ छान आहे. =D> आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.

स्वाती२ 01/08/2009 - 17:46
तुमच्या मित्रांचे अभिनंदन! साईट आवडली. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

लिखाळ 01/08/2009 - 18:39
वा .. तुमच्या मित्रांचे कौतुक वाटले. त्यांच्या पुढील प्रवासाला अनेक शुभेच्छा. त्यांनी केलेल्या संकेतस्थळाला भेट दिली. सं.स्थळ छान आहे. आवडले. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

तुमच्या मित्रांच्या जिद्दीला शुभेच्छा. साईट चांगली वाटतीय. आता त्या साईटला जगभरातून हिट्स मिळायला लागतील :)

प्राजु 03/08/2009 - 04:03
खरंय!! मलाही प्रोत्साहन मिळालं. काही आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या दृष्टीने खरंच विचार करायला सुरूवात केली आहे. आपल्या मित्रांचे अभिनंदन!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

क्रान्ति 31/07/2009 - 15:03
आपल्या मराठी मित्रांच्या जिद्दीचं आणि झुंजीचं कौतुक वाटलं. वर लिहिलेले मराठी माणसाबद्दलचे समज मराठी माणसानं अलिकडच्या काळात बर्‍याच प्रमाणात खोटे ठरवले आहेत. नोकरी एके नोकरी आणि तीही त्यातल्या त्यात सुरक्षित-संरक्षित या चाकोरीतून बाहेर पडतोय आणि नव्या नव्या आव्हानांना सामोरा जातोय मराठी माणूस आता. त्यामुळे अशी नव्या क्षेत्रात उडी घेणार्‍या मराठी माणसाला आपण प्रोत्साहन जरी देऊ शकलो, तरी बरंच काही मिळवलं असं समजायला हरकत नाही. तुमची खंत पण पटली, पण योग्य वेळ आल्याशिवाय काही गोष्टी घडत नाहीत! :) त्यातही मंदीच्या लाटेत यशस्वी झुंज देणं हे किती मोलाचं आहे! या आपल्या मित्रांची या लेखाच्या माध्यमातून ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी

In reply to by क्रान्ति

असेच म्हणतो, तुमच्या मित्रांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला लाखो सलाम ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by विशाल कुलकर्णी

चकली 31/07/2009 - 21:33
साइट छान आहे. मला खात्री आहे, की धंदे जसे जास्त ज्ञान साधने वर अवलंबून होतील तशी कष्टाळू आणि प्रामाणिक माणसे वर येतील. चकली http://chakali.blogspot.com

सहज 31/07/2009 - 15:10
तुमच्या मित्रांचे अभिनंदन व अनेक शुभेच्छा! शेवटचा परिच्छेद बोलका!

ज्ञानेश... 31/07/2009 - 15:14
तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन. एक चांगला प्रेरणादायी लेख दिल्याबद्दल आभारी आहे. "Great Power Comes With Great Responsibilities"

श्रावण मोडक 31/07/2009 - 15:15
दोन मराठी माणसे व्यवसाय करतात. त्यात यशस्वी होतात आणि त्यांच्याविषयी तिसरा मराठी माणूस भलं बोलतो... विरळा अनुभव. आगे बढो...

शितल 31/07/2009 - 16:04
मराठी पाऊल पडते पुढे..:) अभिनंदन तुमच्या मित्रांच्या जिद्दीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे. :)

जिद्दीचा विजय होतो हेच खरे. तुमच्या मित्रांचे अभिनंदन. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

सुनील 31/07/2009 - 20:19
साइट पाहिली. उत्तम वाटली. तुमच्या मित्रांचे कौतूक वाटते. त्यांना शुभेच्छा! आणि हो, त्या विझवत्या सल्ल्यांबद्दल फार वाईट वाटून घेऊ नका. ज्याचा शेवट चांगला ते सगळे चांगले, हेच खरे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण 01/08/2009 - 07:42
तुमच्या मित्राचे अभिनंदन...संकेतस्थळ छान आहे. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

विवेक इनामदार आणि हृषिकेश तापशाळकर यांचे अभिनंदन.... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

दशानन 01/08/2009 - 10:27
तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन. +++++++++++++++++++++++++++++

राजू 01/08/2009 - 15:10
=D> तुमच्या मित्राचे अभिनंदन...संकेतस्थळ छान आहे. =D> आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.

स्वाती२ 01/08/2009 - 17:46
तुमच्या मित्रांचे अभिनंदन! साईट आवडली. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

लिखाळ 01/08/2009 - 18:39
वा .. तुमच्या मित्रांचे कौतुक वाटले. त्यांच्या पुढील प्रवासाला अनेक शुभेच्छा. त्यांनी केलेल्या संकेतस्थळाला भेट दिली. सं.स्थळ छान आहे. आवडले. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

तुमच्या मित्रांच्या जिद्दीला शुभेच्छा. साईट चांगली वाटतीय. आता त्या साईटला जगभरातून हिट्स मिळायला लागतील :)

प्राजु 03/08/2009 - 04:03
खरंय!! मलाही प्रोत्साहन मिळालं. काही आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या दृष्टीने खरंच विचार करायला सुरूवात केली आहे. आपल्या मित्रांचे अभिनंदन!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही. * छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्‍याच्या घरात असा विचार करतो. * मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्‍यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे. * एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे. असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधे

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

भोचक ·

बर्‍याच वेळा जी गोष्ट आपल्या हातुन निसटत आहे ती धरुन ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो. भाषा,तारुण्य. पैसा,सत्ता, सौंदर्य, आरोग्य वगैरे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आनंद घारे 28/07/2009 - 19:10
भोचकरावांनी इंदूरमधल्या मराठी समाजामधील वैशिष्ट्यांचे सविस्तर आणि सुंदर वर्णन केले आहे. माझे कांही आप्त इंदूरवासी आहेत. त्यांच्याबद्दल माझी जी संकल्पना आहे त्याच्याशी ते बरेच मिळतेजुळते आहे. भोचकराव हे स्वतः जुने इंदूरवासी आहेत की नवस्थलांतरित आहेत हे त्यांनी लिहिलेले नाही, पण त्यांच्या शुद्ध मराठी वरून त्यांनी मराठी भाषेचे शिक्षण घेतले असावे असे वाटते. त्यांनी इंदूरला इंदौर म्हंटलेले नाही. भाषा हरवते म्हणजे काय असा प्रश्न मला नेहमी पडतो. आज जी शुध्द मराठी भाषा लिहिली जाते ती घरात कोणीसुध्दा बोलत नाही. 'झाले', 'गेले' या शब्दांचा बोलतांना 'झालं', 'गेलं' असाच उच्चार असतो, पण तोसुध्दा 'झालम्', 'गेलम्' यापेक्षा वेगळा असतो. मालवण पासून गोंदियापर्यंत आणि डहाणूपासून सोलापूरपर्यंत महाराष्ट्राच्या सलग प्रदेशातल्या बोलीभाषेतसुध्दा प्रचंड फरक दिसतो. इतकेच नव्हे तर इंदूर, ग्वाल्हेर, सागर आणि जबलपूरचे मराठी भाषिक त्यांच्या बोलीवरून वेगळे वाटतात. तंजावर आणि मंगलोरला शहाजी महाराजांच्या काळापासून स्थायिक झालेले मराठी लोक आहेत. त्यांची मराठी बोली तर मलासुध्दा अगम्य वाटते. मी मुंबईला आलो तेंव्हा माझ्या बोलण्यात 'वट्ट', 'हुम्म' यासारखे कानडी शब्द यायचे, मुंबईतल्या गुजराथी लोकांच्या बोलण्यातून 'वांधा', 'सरस' यासारखे शब्द आले तर हिंदीमधून 'सही' (स्वाक्षरी नव्हे), 'मस्त' वगैरे शब्द. आता त्यांचा समावेश मराठीत झाल्यासारखाच आहे. माझ्या लहानपणी कायम तोंडात असलेले 'सदरा', 'विजार' हे शब्द आता कोणाच्या बोलण्यात येतच नाहीत. थोडक्यात सांगायचे झाले तर भाषा ही स्थळकाळानुसार बदलत असते. इंदूर असो किंवा तंजावूर, मॉरिशस किंवा लॉस एंजेलिस, तिथल्या मराठी माणसाला आपण 'मराठी' आहोत असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत तो अंशतः का होईना पण आपली एक स्वतंत्र अशी ओळख ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. याच्या अगदी दुसर्‍या टोकाला जाऊन पुण्यामुंबईत राहणारे पण संपूर्णपणे इंग्रजाळलेले महाभागसुध्दा क्वचित कधी दिसतात. त्यांना जर आपण 'मराठी' आहोत असे वाटतच नसेल तर त्यांना मराठी भाषा येते की नाही याला फारसा अर्थ नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

नंदन 29/07/2009 - 00:10
लेख आवडला. प्रकाशरावांशी सहमत आहे. कुठल्याही ओळखीला (आयडेंटिटी) - सांस्कृतिक, धार्मिक वा अन्य - धोका निर्माण होतो किंवा तशी भावना असते, तेव्हा आपल्या मुळांना धरून ठेवण्याकडे अधिक कल असणे स्वाभाविक आहे. साठच्या दशकात तामिळनाडूत पेरियारांच्या प्रभावाखाली आपली हिंदू ओळख अमान्य करणार्‍या बहुजन समाजाचेच प्रतिनिधी जेव्हा श्रीलंकेत आपल्या धर्माला दुय्यम दर्जा मिळतो आहे म्हणून ती ओळख हिरीरीने मिरवतात; त्यामागचे कारण हेच असावे. मद्रासमधल्या मराठी भाषकांचीही अशीच मानसिकता आहे हे मस्त कलन्दर यांनी लिहिलेल्या या लेखातील अनुभवावरून कळून येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

एकलव्य 29/07/2009 - 07:35
हाच मुळात मोठा रोचक प्रश्न आहे. "नेतिनेति"चा नियम लावायचा झाल्यास अस्तित्व म्हणजे निव्वळ मराठी भाषा असे बिलकुल नाही. मराठी भाषेशिवाय मराठी माणूस ही मरणप्राय कल्पना वाटली तरीही निव्वळ भाषा येत नाही म्हणून 'तू मराठी नाय बां' असे म्हणून एनआरएमच्या पुढच्या पिढ्यांना हिणविणे योग्य होणार नाही. आईवडील मराठीत बोलणार आणि मुले हिंदीत हा प्रकार दिल्लीतील मराठी मंडळीत (किंबहुना तसा तो मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या सगळ्याच ठि़काणी) आढळतो हे पाहण्यात आहे. लेखातील इंदूर वर्णन आवडले... समाज चित्र आणि लेखकाचे विचार चांगले मांडले आहेत. धन्यवाद! (इंदूरला जाण्याचा योग लवकरच साधायला हवा या विचारात गढलेला) एकलव्य

परवा कविवर्य महाराष्ट्रभूषण श्री.मंगेश पाडगावकर ठाणे येथे आमच्या कार्यालयात कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना जेव्हा मराठी भाषेचे भवितव्य काय ? हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी छातीठोकपणे सांगितले "की काही मूठभर लोकांच्या कारवायांमुळे मराठी भाषा मरणार नाही " आणी हे सांगताना त्यांनी मध्य प्रदेशचेच उदाहरण दिले. बाकी लेख छानच . मस्त जमलाय. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

मराठी भाषा अजूनही इतर प्रातांत चांगली बोलल्या जाते, ही एक मराठी माणसाला आनंद देणारी गोष्ट. सांस्कृतिक-सामाजिक आणि राजकारणातही मराठी टीकून आहे, त्याचा घेतलेला धावता आढावा, आवडला. भाषेत बदल हे साहजिक आहेत आणि असे बदल स्वीकारले पाहिजेत. उगाच ही मराठी नाही, वरीजनल मराठी वेगळी, असा भेद आपण करु तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी ठरु असे वाटते. -दिलीप बिरुटे
प्रतिसादाच्या बॉक्सची लांबी, लैच लांबल्यासारखी वाटते

अ-मोल 29/07/2009 - 10:51
लेख आवडला. उगाच ही मराठी नाही, वरीजनल मराठी वेगळी, असा भेद आपण करु तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी ठरु असे वाटते. शंभर टक्के सहमत. मराठीने सोवळेपणा सोडला, तरच तिची वाढ होईल.

JAGOMOHANPYARE 29/07/2009 - 12:04
यादी मराठीत दिली तरीही तो सामान न चुकता आणू देतो यादी मराठी म्हनजे देवनागरी ..? मग ती यु पी वाल्याना कळणारच की, त्यात काय विशेष..

भोचक 29/07/2009 - 13:33
यादी मराठी म्हनजे देवनागरी ..? जगमोहन प्यारे जी, देवनागरी ही लिपी आणि या लिपीत मराठी, हिंदी, नेपाळी या भाषा लिहिल्या जातात. आपण संस्कृतही याच भाषेत लिहितो. अरगद म्हणजे काय आपल्याला माहित आहे काय? त्याला मराठीत तूरडाळ म्हणतात ! हा फक्त मासला. वाणसामानात अनेक वस्तू आहेत, ज्यांना हिंदीत 'कम्प्लिट' वेगळी नावं आहेत. वानगीदाखल माझा या विषयावरचा हा लेख वाचावा. http://www.misalpav.com/node/4037 बाकी प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

लिखाळ 29/07/2009 - 22:23
लेख एकदम सुंदर. भाषा आणि संस्कृती या बाबत विचार करता मला नेहमीच आज आसपास शहरी लोकांच्या तोंडी असणारी मराठी आणि त्यांचे वागणे विचारात टाकते. इंग्रजी, हिंदी मिश्रित बोलणे ते सुद्धा इंग्रजी लकबीने हे संस्कृती पासून दुरावणे आहे की वाढदिवसाला केक कापण्यासारख्या प्रथा (हे एक उदाहरण म्हणून) अंगीकारणे हे संस्कृतीपासून दूर जाणे आहे हे मला कळत नाही. आपल्या लेखात वर्णन केलेले लोक बोली वेगळी बोलत असले तरी रीती-रिवाजांना जास्त चिकटून आहेत आणि ते आशादायक आहे असा सूर दिसतो. -- लिखाळ. मराठी लँग्वेजचं फ्युचं मध्ये काय होणार गॉड नोज !

बर्‍याच वेळा जी गोष्ट आपल्या हातुन निसटत आहे ती धरुन ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो. भाषा,तारुण्य. पैसा,सत्ता, सौंदर्य, आरोग्य वगैरे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आनंद घारे 28/07/2009 - 19:10
भोचकरावांनी इंदूरमधल्या मराठी समाजामधील वैशिष्ट्यांचे सविस्तर आणि सुंदर वर्णन केले आहे. माझे कांही आप्त इंदूरवासी आहेत. त्यांच्याबद्दल माझी जी संकल्पना आहे त्याच्याशी ते बरेच मिळतेजुळते आहे. भोचकराव हे स्वतः जुने इंदूरवासी आहेत की नवस्थलांतरित आहेत हे त्यांनी लिहिलेले नाही, पण त्यांच्या शुद्ध मराठी वरून त्यांनी मराठी भाषेचे शिक्षण घेतले असावे असे वाटते. त्यांनी इंदूरला इंदौर म्हंटलेले नाही. भाषा हरवते म्हणजे काय असा प्रश्न मला नेहमी पडतो. आज जी शुध्द मराठी भाषा लिहिली जाते ती घरात कोणीसुध्दा बोलत नाही. 'झाले', 'गेले' या शब्दांचा बोलतांना 'झालं', 'गेलं' असाच उच्चार असतो, पण तोसुध्दा 'झालम्', 'गेलम्' यापेक्षा वेगळा असतो. मालवण पासून गोंदियापर्यंत आणि डहाणूपासून सोलापूरपर्यंत महाराष्ट्राच्या सलग प्रदेशातल्या बोलीभाषेतसुध्दा प्रचंड फरक दिसतो. इतकेच नव्हे तर इंदूर, ग्वाल्हेर, सागर आणि जबलपूरचे मराठी भाषिक त्यांच्या बोलीवरून वेगळे वाटतात. तंजावर आणि मंगलोरला शहाजी महाराजांच्या काळापासून स्थायिक झालेले मराठी लोक आहेत. त्यांची मराठी बोली तर मलासुध्दा अगम्य वाटते. मी मुंबईला आलो तेंव्हा माझ्या बोलण्यात 'वट्ट', 'हुम्म' यासारखे कानडी शब्द यायचे, मुंबईतल्या गुजराथी लोकांच्या बोलण्यातून 'वांधा', 'सरस' यासारखे शब्द आले तर हिंदीमधून 'सही' (स्वाक्षरी नव्हे), 'मस्त' वगैरे शब्द. आता त्यांचा समावेश मराठीत झाल्यासारखाच आहे. माझ्या लहानपणी कायम तोंडात असलेले 'सदरा', 'विजार' हे शब्द आता कोणाच्या बोलण्यात येतच नाहीत. थोडक्यात सांगायचे झाले तर भाषा ही स्थळकाळानुसार बदलत असते. इंदूर असो किंवा तंजावूर, मॉरिशस किंवा लॉस एंजेलिस, तिथल्या मराठी माणसाला आपण 'मराठी' आहोत असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत तो अंशतः का होईना पण आपली एक स्वतंत्र अशी ओळख ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. याच्या अगदी दुसर्‍या टोकाला जाऊन पुण्यामुंबईत राहणारे पण संपूर्णपणे इंग्रजाळलेले महाभागसुध्दा क्वचित कधी दिसतात. त्यांना जर आपण 'मराठी' आहोत असे वाटतच नसेल तर त्यांना मराठी भाषा येते की नाही याला फारसा अर्थ नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

नंदन 29/07/2009 - 00:10
लेख आवडला. प्रकाशरावांशी सहमत आहे. कुठल्याही ओळखीला (आयडेंटिटी) - सांस्कृतिक, धार्मिक वा अन्य - धोका निर्माण होतो किंवा तशी भावना असते, तेव्हा आपल्या मुळांना धरून ठेवण्याकडे अधिक कल असणे स्वाभाविक आहे. साठच्या दशकात तामिळनाडूत पेरियारांच्या प्रभावाखाली आपली हिंदू ओळख अमान्य करणार्‍या बहुजन समाजाचेच प्रतिनिधी जेव्हा श्रीलंकेत आपल्या धर्माला दुय्यम दर्जा मिळतो आहे म्हणून ती ओळख हिरीरीने मिरवतात; त्यामागचे कारण हेच असावे. मद्रासमधल्या मराठी भाषकांचीही अशीच मानसिकता आहे हे मस्त कलन्दर यांनी लिहिलेल्या या लेखातील अनुभवावरून कळून येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

एकलव्य 29/07/2009 - 07:35
हाच मुळात मोठा रोचक प्रश्न आहे. "नेतिनेति"चा नियम लावायचा झाल्यास अस्तित्व म्हणजे निव्वळ मराठी भाषा असे बिलकुल नाही. मराठी भाषेशिवाय मराठी माणूस ही मरणप्राय कल्पना वाटली तरीही निव्वळ भाषा येत नाही म्हणून 'तू मराठी नाय बां' असे म्हणून एनआरएमच्या पुढच्या पिढ्यांना हिणविणे योग्य होणार नाही. आईवडील मराठीत बोलणार आणि मुले हिंदीत हा प्रकार दिल्लीतील मराठी मंडळीत (किंबहुना तसा तो मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या सगळ्याच ठि़काणी) आढळतो हे पाहण्यात आहे. लेखातील इंदूर वर्णन आवडले... समाज चित्र आणि लेखकाचे विचार चांगले मांडले आहेत. धन्यवाद! (इंदूरला जाण्याचा योग लवकरच साधायला हवा या विचारात गढलेला) एकलव्य

परवा कविवर्य महाराष्ट्रभूषण श्री.मंगेश पाडगावकर ठाणे येथे आमच्या कार्यालयात कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना जेव्हा मराठी भाषेचे भवितव्य काय ? हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी छातीठोकपणे सांगितले "की काही मूठभर लोकांच्या कारवायांमुळे मराठी भाषा मरणार नाही " आणी हे सांगताना त्यांनी मध्य प्रदेशचेच उदाहरण दिले. बाकी लेख छानच . मस्त जमलाय. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

मराठी भाषा अजूनही इतर प्रातांत चांगली बोलल्या जाते, ही एक मराठी माणसाला आनंद देणारी गोष्ट. सांस्कृतिक-सामाजिक आणि राजकारणातही मराठी टीकून आहे, त्याचा घेतलेला धावता आढावा, आवडला. भाषेत बदल हे साहजिक आहेत आणि असे बदल स्वीकारले पाहिजेत. उगाच ही मराठी नाही, वरीजनल मराठी वेगळी, असा भेद आपण करु तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी ठरु असे वाटते. -दिलीप बिरुटे
प्रतिसादाच्या बॉक्सची लांबी, लैच लांबल्यासारखी वाटते

अ-मोल 29/07/2009 - 10:51
लेख आवडला. उगाच ही मराठी नाही, वरीजनल मराठी वेगळी, असा भेद आपण करु तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी ठरु असे वाटते. शंभर टक्के सहमत. मराठीने सोवळेपणा सोडला, तरच तिची वाढ होईल.

JAGOMOHANPYARE 29/07/2009 - 12:04
यादी मराठीत दिली तरीही तो सामान न चुकता आणू देतो यादी मराठी म्हनजे देवनागरी ..? मग ती यु पी वाल्याना कळणारच की, त्यात काय विशेष..

भोचक 29/07/2009 - 13:33
यादी मराठी म्हनजे देवनागरी ..? जगमोहन प्यारे जी, देवनागरी ही लिपी आणि या लिपीत मराठी, हिंदी, नेपाळी या भाषा लिहिल्या जातात. आपण संस्कृतही याच भाषेत लिहितो. अरगद म्हणजे काय आपल्याला माहित आहे काय? त्याला मराठीत तूरडाळ म्हणतात ! हा फक्त मासला. वाणसामानात अनेक वस्तू आहेत, ज्यांना हिंदीत 'कम्प्लिट' वेगळी नावं आहेत. वानगीदाखल माझा या विषयावरचा हा लेख वाचावा. http://www.misalpav.com/node/4037 बाकी प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

लिखाळ 29/07/2009 - 22:23
लेख एकदम सुंदर. भाषा आणि संस्कृती या बाबत विचार करता मला नेहमीच आज आसपास शहरी लोकांच्या तोंडी असणारी मराठी आणि त्यांचे वागणे विचारात टाकते. इंग्रजी, हिंदी मिश्रित बोलणे ते सुद्धा इंग्रजी लकबीने हे संस्कृती पासून दुरावणे आहे की वाढदिवसाला केक कापण्यासारख्या प्रथा (हे एक उदाहरण म्हणून) अंगीकारणे हे संस्कृतीपासून दूर जाणे आहे हे मला कळत नाही. आपल्या लेखात वर्णन केलेले लोक बोली वेगळी बोलत असले तरी रीती-रिवाजांना जास्त चिकटून आहेत आणि ते आशादायक आहे असा सूर दिसतो. -- लिखाळ. मराठी लँग्वेजचं फ्युचं मध्ये काय होणार गॉड नोज !
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.

एक टरकावणारा अनुभव

प्रसन्न केसकर ·

तुमचा मागचा अनुभव आणि हा अनुभव वाचून एक वाक्य आठवलं: संकटात सापडलेलं मांजरही वाघ बनतं. बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>संकटात सापडलेलं मांजरही वाघ बनतं. अहो तो फोटोग्राफर खरच वाघ आहे. त्याच्याबरोबर असाईनमेंट करताना एकदम निर्धास्त वाटायचे. अनेकदा त्याच्या प्रसंगावधानानेच आमचे जीव वाचलेत. (भूतकाळ एव्हढ्यासाठीच की आता आम्ही एका संस्थेत काम करत नाही.) >>बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? तसे काही नाही हो आदितीताई. अहो तुम्ही स्वतः सुंदर लिहिता. डिटेलिंग एव्हढाच माझा स्ट्राँग पॉईंट - ते ही व्यवसायामुळे. लिहिण्याची शैली वगैरे बाबतीत मात्र मला काही कळत नाही. कौतुकाबद्दल आभार --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

पुनेरीशेठ, काय लावलंय काय? आँ? एकामागूनएक थरारक आठवणी... च्यामारी, नेक्ष्ट व्हिजिटला आख्खी रात्रच मोकळी ठेवतो. काय, आँ? बिपिन कार्यकर्ते

हा ही अनुभव जबर्‍याच ! आता मात्र तुमची गाठ घेणे गरजेचे बनले आहे हो मालक. 'पुनम' का चांद ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 28/07/2009 - 23:21
आता मात्र तुमची गाठ घेणे गरजेचे बनले आहे हो मालक.
+१ , भेटायलाच हवंय एकदा !! "पौर्णिमा" चा चंद्र ©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º© 'माझी सहि विडंबण सेवा बंद आहे .

ऋषिकेश 28/07/2009 - 15:36
भ ह न्ना हा ट!!! नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी!
बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार?
अदितीसारखंच म्हणतो ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

In reply to by ऋषिकेश

भ ह न्ना हा ट!!! नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी! बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? अदिती आणि ऋषिकेशशी एकदम सहमत. स्वाती

In reply to by ऋषिकेश

मस्त कलंदर 28/07/2009 - 18:18
नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी! बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? अक्षरशः सहमत.. आणखीही अनुभव येऊदेत तुमच्या पोतडीतून... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सुनील 28/07/2009 - 15:39
वाघाच्या गुहेत दोनदा? मस्त अनुभव आहेत एक-एक. अजून येउद्यात. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन 28/07/2009 - 15:43
पुनेरीभाउ.... तुमचे एक एक अनुभव जबरदस्त आहेत... तुमची लिहायची शैली पण मस्तच आहे... सुरेख लेखन व जबरदस्त अनुभव. +++++++++++++++++++++++++++++

सरळ गाडी काढली ती ऑफिसमधे परतेपर्यंत कोठेच थांवबली नाही, अगदी लघुशंकेलासुद्धा!
अरे बापरे लोकांच शंकानिरसन जागेवरच झाल असत. /:) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शंकानिरसन जागेवरच झाल असत. नशीबाने आमचे झाले नाही. तसे धाडस वगैरे काही नाही. बहुधा ते व्हायला लागते तेव्हढीसुद्धा शुद्ध उरलेली नसावी. ;) --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by अनामिक

प्राजु 28/07/2009 - 23:40
हेच म्हणते... पोतडीतून येऊद्या अजून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लिखाळ 28/07/2009 - 22:16
विलक्षण थरारक. फार छान लिहिता आपण. अजुन लिहा. -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

छान. असेच थरारक अनुभव येऊदेत पोतडीतून बाहेर. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

तुमचा मागचा अनुभव आणि हा अनुभव वाचून एक वाक्य आठवलं: संकटात सापडलेलं मांजरही वाघ बनतं. बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>संकटात सापडलेलं मांजरही वाघ बनतं. अहो तो फोटोग्राफर खरच वाघ आहे. त्याच्याबरोबर असाईनमेंट करताना एकदम निर्धास्त वाटायचे. अनेकदा त्याच्या प्रसंगावधानानेच आमचे जीव वाचलेत. (भूतकाळ एव्हढ्यासाठीच की आता आम्ही एका संस्थेत काम करत नाही.) >>बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? तसे काही नाही हो आदितीताई. अहो तुम्ही स्वतः सुंदर लिहिता. डिटेलिंग एव्हढाच माझा स्ट्राँग पॉईंट - ते ही व्यवसायामुळे. लिहिण्याची शैली वगैरे बाबतीत मात्र मला काही कळत नाही. कौतुकाबद्दल आभार --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

पुनेरीशेठ, काय लावलंय काय? आँ? एकामागूनएक थरारक आठवणी... च्यामारी, नेक्ष्ट व्हिजिटला आख्खी रात्रच मोकळी ठेवतो. काय, आँ? बिपिन कार्यकर्ते

हा ही अनुभव जबर्‍याच ! आता मात्र तुमची गाठ घेणे गरजेचे बनले आहे हो मालक. 'पुनम' का चांद ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 28/07/2009 - 23:21
आता मात्र तुमची गाठ घेणे गरजेचे बनले आहे हो मालक.
+१ , भेटायलाच हवंय एकदा !! "पौर्णिमा" चा चंद्र ©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º© 'माझी सहि विडंबण सेवा बंद आहे .

ऋषिकेश 28/07/2009 - 15:36
भ ह न्ना हा ट!!! नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी!
बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार?
अदितीसारखंच म्हणतो ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

In reply to by ऋषिकेश

भ ह न्ना हा ट!!! नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी! बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? अदिती आणि ऋषिकेशशी एकदम सहमत. स्वाती

In reply to by ऋषिकेश

मस्त कलंदर 28/07/2009 - 18:18
नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी! बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? अक्षरशः सहमत.. आणखीही अनुभव येऊदेत तुमच्या पोतडीतून... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सुनील 28/07/2009 - 15:39
वाघाच्या गुहेत दोनदा? मस्त अनुभव आहेत एक-एक. अजून येउद्यात. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन 28/07/2009 - 15:43
पुनेरीभाउ.... तुमचे एक एक अनुभव जबरदस्त आहेत... तुमची लिहायची शैली पण मस्तच आहे... सुरेख लेखन व जबरदस्त अनुभव. +++++++++++++++++++++++++++++

सरळ गाडी काढली ती ऑफिसमधे परतेपर्यंत कोठेच थांवबली नाही, अगदी लघुशंकेलासुद्धा!
अरे बापरे लोकांच शंकानिरसन जागेवरच झाल असत. /:) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शंकानिरसन जागेवरच झाल असत. नशीबाने आमचे झाले नाही. तसे धाडस वगैरे काही नाही. बहुधा ते व्हायला लागते तेव्हढीसुद्धा शुद्ध उरलेली नसावी. ;) --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by अनामिक

प्राजु 28/07/2009 - 23:40
हेच म्हणते... पोतडीतून येऊद्या अजून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लिखाळ 28/07/2009 - 22:16
विलक्षण थरारक. फार छान लिहिता आपण. अजुन लिहा. -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

छान. असेच थरारक अनुभव येऊदेत पोतडीतून बाहेर. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
२२ फेब्रुवारी १९९९! याच दिवशी गँगस्टर-नेता अरुण गवळी त्याच्या कुटुंबिय आणि सहकार्‍यांसह सहा कार, काही जीप आणि एका बसमधुन दगडी चाळीतुन बाहेर पडले आणि मंचर जवळच्या वडगांव पाचपीर गावी गेला. त्याला मुंबईतुन तडीपार केले होते. वडगांव पाचपीर हे पुणे जिल्ह्यातले एक छोटेसे गांव. तिथे असलेल्या पाच पीर ही त्या गावाची एकमेव ओळख अन क्राईमशी संबंधित लोकांना ते माहीती झालेले ते अरुण गवळीची सासुरवाडी म्हणुन. गवळीचे सासरे शेख लाल मुजावर नन्हुभाई हे पाच पीरांच्या दर्ग्याचे मुजावर असल्याने बर्‍याच लोकांच्या आदरास पात्र तर त्यांची मुले वगैरेही बर्‍यापैकी मास्-बेस बाळगुन.

रेडिओ दुर्बीण

अमृतांजन ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अमृतांजन 13/10/2009 - 15:37
खोडद ला अशा दुर्बीणींतून दिवसभर गाणी ऐकत-ऐकत तारे पहातांना जाम मजा येत असेल नाही?

In reply to by अमृतांजन

कर्म! शाळा-कॉलेजांमधे हल्ली असं काही फिजिक्स शिकवतात का काय? अहो साहेब, डोळ्यांना दिसत नाहीत रेडीओ लहरी. शिवाय एक तासभर दुर्बिणींनी काम केलं की आम्हाला कमीतकमी एक दिवस काम करायला लागतं तेव्हा कुठे काहीसं दिसतंय का नाही एवढं सांगता येतं ... स्वप्नातून बाहेर या!! (हंगामी सरकारी नोकर) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अमृतांजन 13/10/2009 - 15:37
खोडद ला अशा दुर्बीणींतून दिवसभर गाणी ऐकत-ऐकत तारे पहातांना जाम मजा येत असेल नाही?

In reply to by अमृतांजन

कर्म! शाळा-कॉलेजांमधे हल्ली असं काही फिजिक्स शिकवतात का काय? अहो साहेब, डोळ्यांना दिसत नाहीत रेडीओ लहरी. शिवाय एक तासभर दुर्बिणींनी काम केलं की आम्हाला कमीतकमी एक दिवस काम करायला लागतं तेव्हा कुठे काहीसं दिसतंय का नाही एवढं सांगता येतं ... स्वप्नातून बाहेर या!! (हंगामी सरकारी नोकर) अदिती
रेडिओ दुर्बीण हे सुधीर फाकटकर ह्यांनी लिहीलेलं पुस्तक ई-रुपात विनामुल्य वाचता येते- http://www.mymarathi.com/radiotelescope/radio.swf

झडती

प्रसन्न केसकर ·

श्रावण मोडक 26/07/2009 - 14:58
"तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले. शहारा? त्यापलीकडची स्थिती असते ती काही क्षणांची. शब्द नाहीत म्हणून शहारा म्हणायचे. अयोध्याकांडानंतरच्या दंगलीवेळची एक आठवण जागी झाली आणि आत्ताही शहारा आला. त्या आठवणीकडे नीट पाहिले आत्ता पुन्हा तेव्हा कळले की, भीती म्हणजे काय असू शकते ते. वळणदार लेखन.

In reply to by श्रावण मोडक

स्वाती२ 26/07/2009 - 18:12
>>शहारा? त्यापलीकडची स्थिती असते ती काही क्षणांची. +१ तुमचाही अनुभव लिहाना.

In reply to by स्वाती२

ऋषिकेश 27/07/2009 - 00:06
जबरदस्त अनुभव! वाचन संपले आणि लक्षात आले छातीत धडधडतेय!
अगदी अगदी!! स्वातीताईंसारखेच म्हणतो तुमचे एकापेक्षा एक सरस अनुभव माझ्यासारख्या तुलनेने साजूक तुपातलं जीवन जगणार्‍यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाताहेत.. अजून येऊ दे ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विकास 26/07/2009 - 18:29
धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. मानलं! काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ, हा जो भाग आहे तो "डॅडींनी" सांगितला म्हणून नाही, पण लक्षात ठेवण्यासारखा आहे. आपल्यामधे नारायण पण अडलाकी गाढवाचे पाय धरतो. इथे तर आधीच मर्कट त्यात...

In reply to by विकास

शाहरुख 26/07/2009 - 22:52
>>धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य मलाही खूप आवडले.

In reply to by शाहरुख

एकलव्य 27/07/2009 - 11:38
>>धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. आग्राच्या दरबारातील शिवाजीराजाचा फ्यान - एकलव्य

In reply to by एकलव्य

हेच म्हणतो. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

दगडी चाळीत जायला पोलिस अधिकारी पण टरकायचे. भायखळ्याला नोकरीत असताना एमटीच्या एका एसीपीचा चॅनेल वर रिपोर्ट केला होता कि खोटा डीआर(बिनतारी संच बिघडल्याचा रिपोर्ट) दिला. योगायोगाने सीपी चॅनेलवर होते. त्यांनी एसीपीवर कारवाई केली. तेव्हा सहकार्‍याने त्याचे दगडीचाळी शी संबंध आहेत म्हणुन असच टरकावला होता मला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मराठमोळा 26/07/2009 - 19:29
>>राज्यभरातुन दीड हजार तरुण जमलेले. प्रत्येकाच्या हातात काही अर्ज. "पक्षात भरती सुरु आहे त्यासाठी हे लोक आलेत. डॅडी स्वतः मुलाखती घेताहेत," ही गोष्ट अगदी खरी आहे. कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांचे सुद्धा फॉर्म भरलेले आठवत आहेत. अ.भा.वि.प. सुद्धा असेच फॉर्म भरुन घेत होती कधी काळी. फॅशनच आली होती म्हणा ना!! बाकी अनुभव एकदम जबरा!! त्याकाळी दगडी चाळ म्हंटल तरी लोकांची बोबडी वळत होती आणी त्यात आत जाऊन आवाज चढवुन बोलणे म्हणजे कमालच. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

व्हीआयपी/व्हीव्हीआयपी बंदोबस्तात डीएफएमडी (डोअरफ्रेम मेटल डिटेक्टर )हे आमच्याकडुन लावले जात. एसबीचा(विशेष शाखा) एक माणुस हे तपासण्याचे काम करण्यास नियुक्त असे. टॅ आवाज आला की तपासायचे आम्ही सेटिंग करुन ठेवत असु .पण अनेक तांत्रिक कारणाने एकतर तो उगीचच वाजायचा, खिशात किल्ली असेल तरी वाजायचा किंवा अजिबात वाजायचा नाही. नियोजित कार्यक्रमाच्या अगोदर दोन तास ही यंत्रणा बसवावी लागे. अधिकारी रिवॉल्वर घेउन तपासत असत. त्यावेळी वॉकी टॉकी प्रेस करायची कि त्यातुन टॅ आवाज येई. त्याला वाटे ही यंत्रणा सुरळीत चालू आहे. खरी परिस्थिती आम्हालाच माहित असे. खर तर हा देखावा म्हणजे बुजगावणे असते. जिथे भरपुर गर्दी आहे व अनेक येण्याजाण्याच्या वाटा आहेत अशा ठिकाणि त्याचा काही उपयोग नसतो. प्रत्येकाला चेक करणे शक्य नसते. पण बंदोबस्त गॅजेट मधे वर्षानु वर्षे डीएफएमडी पुरव्याव्यात असे ठरावीक साच्याचे वाक्य असे.बालगंधर्वला फुलांचा गुच्छ घेउन एक विक्रेता आत जायला लागला. "ए ए नीट चौकटीतुन जा! " तो म्हणाला तुम्ही आहात म्हणुन इथुन चाललोय नेहमी इतर वाटांनी जातो. एका पुणेरी आजोबांना चौकटीतुन जायला सांगितले तर ते खवळले. तिकडे अतिरेकी मोकळे कुठुनही येतात आणि तुम्ही आम्हाला तपासा वा वा! दगडी चाळीतला डीएफएमडी आन एच एच एम डी चांगलाच असणार याची आम्हाला खात्री आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

दगडी चाळीतला डीएफएमडी आन एच एच एम डी चांगलाच असणार याची आम्हाला खात्री आहे.
अतिशय भेदक वास्तव. बिपिन कार्यकर्ते

कशिद 26/07/2009 - 23:45
तुम्हाला जो बाना व साभिमान आहे तू अब्दुल कलामाना किंवा त्यांचा बरोबर असलेल्याना का बरे वाटला नाही? मी कलामाना दिलेल्या वाग्नुकिचा तीव्र निषेद करतो. X( X(

योगी९०० 26/07/2009 - 23:58
छान लिहिलयं.. धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य छानच.. खादाडमाऊ

क्रान्ति 27/07/2009 - 08:30
३० जुनला संध्याकाळी उशीरा ऑफिसात मला फोन आला अन पलीकडुन बोलणार्‍याने सांगीतले, "मी दगडी चाळीतुन बोलतोय. तुम्ही अखिल भारतीय सेनेविरोधात बातमी दिली आहे ती चुकीची आहे." या वाक्यापासून जो थरार सुरू झालाय, तो शेवटपर्यंत! काय खतरनाक अनुभव घेतलाय तुम्ही! वाचतानाच अवस्था कठीण होती. तुमच्यासारख्या नीडर आणि "धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला." अशा बाण्याच्या व्यक्तिमत्वाला दंडवत! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी

लेख आवडला... सनकीत असलेल्या कार्यकर्त्याची आठवण पुन्हापुन्हा होत असेल तुम्हाला...( काहींचे हात बेल्टकडे गेले...बाप रे...) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

चिरोटा 27/07/2009 - 10:40
लेख आवडला.
काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर
बापरे. दगडी चाळीत जायला पोलिसही घाबरत असे म्हणत्.ह्या चाळीला 'वलय' लाभण्याआधी माटुंग्याला वरदराजन मुदलियार(वरदादा) ह्याचे मोठे प्रस्थ होते. इकडेही पोलिस जायला घाबरत! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

पहिल्या वाक्या पासुन शेवटचा वाक्या पर्यंत मस्त थरार उमटलाय.... बाकी धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य मस्तच निखिल ================================

ग्रेट भाऊ, मानलं तुम्हाला ! तुमच्या निस्पृहतेला मानाचा मुजरा !! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

ज ह ब र्‍या !! अनुभव एकदम शॉल्लीडच हो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

धमाल मुलगा 27/07/2009 - 14:55
डायरेक्ट डॅडीच्या बालेकिल्यावर नडिंग? _/\_ जबरा अनुभव! अवांतरः अरे बाबा, जरा कडंकडंनं खेळत जा ना भौ, तुझ्या असलेसुरस-चमत्कारीक अनुभव नुसते ऐकले तरी टेंशन येतं ना..आणि तुझं काय रे जिथंतिथं नडानडी चालु असतं?

लक्ष्मणसुत 27/07/2009 - 16:35
जेव्हा बातम्या यायच्या तेव्हा त्या वाचताना विशेष काही जाणवत नव्हतं. पण तुमचा अनुभव वाचल्यावरब घामच् फुटला. लक्ष्मणसुत उवाच्

सूहास 27/07/2009 - 16:40
सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... अजुन येऊ द्या.. सुहास

सूहास 27/07/2009 - 16:40
सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... अजुन येऊ द्या.. सुहास

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

छोटा डॉन 27/07/2009 - 17:46
प्रस्सनदा, लेख कम अनुभव मस्तच आहे. आता ह्याला मस्त म्हणावे की सुरस आणि चमत्कारिक म्हणावे हा प्रश्नच आहे ... एनी वे, वेल डन ...!!! >>सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... हा हा हा, असे काही नाही हो. चिल्लर आणि भुरटी "भाईगिरी" तुम्ही म्हणता तसे आपण घाबरतो म्हणुन चालत असावी, पण इथे किस्सा वेगळा आहे. खुद्द डॅडी जेव्हा एखादा सल्ला देतात तेव्हा तो नक्की सत्य मानुन चालायला हरकत नाही, एखाद्याची खरचं सनकली तर काय ? असो, अनुभव आवडला व कौतुकही वाटले ... ------ छोटा डॉन अत्यंत भयंकर आणि निष्ठुर असत्य हे बहुदा मौनातुनच सांगितले जाते...

"तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले. वाचताना अंगावर शहारे आले.. थरारक अनुभव! स्वाती

धनंजय 27/07/2009 - 20:46
काय अनुभव आहे! बाकी गँगची अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन तांत्रिक दृष्टीने उत्तम असते असे ऐकले होते. त्यामुळे पोलिसांपेक्षा त्यांचे मेटल डिटेक्टर चांगले असतील - शक्यता खूपच आहे. याबद्दल सुधीर वेंकटेशन यांनी अभ्यास केला आहे. कोणाला अधिक माहिती असल्यास हा यूट्यूब दुवा बघावा (वेंकटेशनचे सहकारी लेव्हिट यांचे भाषण).

रामदास 27/07/2009 - 21:16
एका पाठोपाठ एक सरस लेख लिहीता आहात.प्रत्येक लेख उत्कंठा वाढवत नेतो आहे.असेच नियमीत लिहीत रहा.पुढच्या लेखाची वाट बघत आहे. धनंजय, फ्रिकॉनॉमीक्स वाचले होते तेव्हा लेवीटची ओळख झाली होती.आपण दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद. भेंडी, आपण म्हटल्याप्रमाणे वरदादादा हे फार मोठे गुन्हेगारी प्रस्थ होते.त्यांना वाय.सी.पवारांनी संपवले.

आधी 'टरकवणारा अनुभव' वाचला आणि मग मुद्दाम शोधून हा लेख वाचला. दोन्ही अनुभव खतरनाक. 'धोक्याची जाणीव बोथट...' हे वाक्य खूपच आवडलं. आता नकळत वाट बघतोय तुमच्याकडून असे अजून काही अनुभव ऐकण्याची.

लिखाळ 28/07/2009 - 22:13
थरारक ! तुमच्या बाणेदारपणाचे आणि निर्भयतेचे कौतुक वाटले. उत्तम सकस लेखन. अजून लिहा. -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

पूजादीप 29/07/2009 - 13:15
दगडी चाळ बाहेरुन बघताना सूद्धा धडधडत, आणि तुम्ही बेधड्क आत संतापलात, धन्य आहात... एकंदरीत थरारक अनुभव आहे

श्रावण मोडक 26/07/2009 - 14:58
"तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले. शहारा? त्यापलीकडची स्थिती असते ती काही क्षणांची. शब्द नाहीत म्हणून शहारा म्हणायचे. अयोध्याकांडानंतरच्या दंगलीवेळची एक आठवण जागी झाली आणि आत्ताही शहारा आला. त्या आठवणीकडे नीट पाहिले आत्ता पुन्हा तेव्हा कळले की, भीती म्हणजे काय असू शकते ते. वळणदार लेखन.

In reply to by श्रावण मोडक

स्वाती२ 26/07/2009 - 18:12
>>शहारा? त्यापलीकडची स्थिती असते ती काही क्षणांची. +१ तुमचाही अनुभव लिहाना.

In reply to by स्वाती२

ऋषिकेश 27/07/2009 - 00:06
जबरदस्त अनुभव! वाचन संपले आणि लक्षात आले छातीत धडधडतेय!
अगदी अगदी!! स्वातीताईंसारखेच म्हणतो तुमचे एकापेक्षा एक सरस अनुभव माझ्यासारख्या तुलनेने साजूक तुपातलं जीवन जगणार्‍यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाताहेत.. अजून येऊ दे ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विकास 26/07/2009 - 18:29
धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. मानलं! काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ, हा जो भाग आहे तो "डॅडींनी" सांगितला म्हणून नाही, पण लक्षात ठेवण्यासारखा आहे. आपल्यामधे नारायण पण अडलाकी गाढवाचे पाय धरतो. इथे तर आधीच मर्कट त्यात...

In reply to by विकास

शाहरुख 26/07/2009 - 22:52
>>धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य मलाही खूप आवडले.

In reply to by शाहरुख

एकलव्य 27/07/2009 - 11:38
>>धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. आग्राच्या दरबारातील शिवाजीराजाचा फ्यान - एकलव्य

In reply to by एकलव्य

हेच म्हणतो. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

दगडी चाळीत जायला पोलिस अधिकारी पण टरकायचे. भायखळ्याला नोकरीत असताना एमटीच्या एका एसीपीचा चॅनेल वर रिपोर्ट केला होता कि खोटा डीआर(बिनतारी संच बिघडल्याचा रिपोर्ट) दिला. योगायोगाने सीपी चॅनेलवर होते. त्यांनी एसीपीवर कारवाई केली. तेव्हा सहकार्‍याने त्याचे दगडीचाळी शी संबंध आहेत म्हणुन असच टरकावला होता मला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मराठमोळा 26/07/2009 - 19:29
>>राज्यभरातुन दीड हजार तरुण जमलेले. प्रत्येकाच्या हातात काही अर्ज. "पक्षात भरती सुरु आहे त्यासाठी हे लोक आलेत. डॅडी स्वतः मुलाखती घेताहेत," ही गोष्ट अगदी खरी आहे. कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांचे सुद्धा फॉर्म भरलेले आठवत आहेत. अ.भा.वि.प. सुद्धा असेच फॉर्म भरुन घेत होती कधी काळी. फॅशनच आली होती म्हणा ना!! बाकी अनुभव एकदम जबरा!! त्याकाळी दगडी चाळ म्हंटल तरी लोकांची बोबडी वळत होती आणी त्यात आत जाऊन आवाज चढवुन बोलणे म्हणजे कमालच. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

व्हीआयपी/व्हीव्हीआयपी बंदोबस्तात डीएफएमडी (डोअरफ्रेम मेटल डिटेक्टर )हे आमच्याकडुन लावले जात. एसबीचा(विशेष शाखा) एक माणुस हे तपासण्याचे काम करण्यास नियुक्त असे. टॅ आवाज आला की तपासायचे आम्ही सेटिंग करुन ठेवत असु .पण अनेक तांत्रिक कारणाने एकतर तो उगीचच वाजायचा, खिशात किल्ली असेल तरी वाजायचा किंवा अजिबात वाजायचा नाही. नियोजित कार्यक्रमाच्या अगोदर दोन तास ही यंत्रणा बसवावी लागे. अधिकारी रिवॉल्वर घेउन तपासत असत. त्यावेळी वॉकी टॉकी प्रेस करायची कि त्यातुन टॅ आवाज येई. त्याला वाटे ही यंत्रणा सुरळीत चालू आहे. खरी परिस्थिती आम्हालाच माहित असे. खर तर हा देखावा म्हणजे बुजगावणे असते. जिथे भरपुर गर्दी आहे व अनेक येण्याजाण्याच्या वाटा आहेत अशा ठिकाणि त्याचा काही उपयोग नसतो. प्रत्येकाला चेक करणे शक्य नसते. पण बंदोबस्त गॅजेट मधे वर्षानु वर्षे डीएफएमडी पुरव्याव्यात असे ठरावीक साच्याचे वाक्य असे.बालगंधर्वला फुलांचा गुच्छ घेउन एक विक्रेता आत जायला लागला. "ए ए नीट चौकटीतुन जा! " तो म्हणाला तुम्ही आहात म्हणुन इथुन चाललोय नेहमी इतर वाटांनी जातो. एका पुणेरी आजोबांना चौकटीतुन जायला सांगितले तर ते खवळले. तिकडे अतिरेकी मोकळे कुठुनही येतात आणि तुम्ही आम्हाला तपासा वा वा! दगडी चाळीतला डीएफएमडी आन एच एच एम डी चांगलाच असणार याची आम्हाला खात्री आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

दगडी चाळीतला डीएफएमडी आन एच एच एम डी चांगलाच असणार याची आम्हाला खात्री आहे.
अतिशय भेदक वास्तव. बिपिन कार्यकर्ते

कशिद 26/07/2009 - 23:45
तुम्हाला जो बाना व साभिमान आहे तू अब्दुल कलामाना किंवा त्यांचा बरोबर असलेल्याना का बरे वाटला नाही? मी कलामाना दिलेल्या वाग्नुकिचा तीव्र निषेद करतो. X( X(

योगी९०० 26/07/2009 - 23:58
छान लिहिलयं.. धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य छानच.. खादाडमाऊ

क्रान्ति 27/07/2009 - 08:30
३० जुनला संध्याकाळी उशीरा ऑफिसात मला फोन आला अन पलीकडुन बोलणार्‍याने सांगीतले, "मी दगडी चाळीतुन बोलतोय. तुम्ही अखिल भारतीय सेनेविरोधात बातमी दिली आहे ती चुकीची आहे." या वाक्यापासून जो थरार सुरू झालाय, तो शेवटपर्यंत! काय खतरनाक अनुभव घेतलाय तुम्ही! वाचतानाच अवस्था कठीण होती. तुमच्यासारख्या नीडर आणि "धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला." अशा बाण्याच्या व्यक्तिमत्वाला दंडवत! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी

लेख आवडला... सनकीत असलेल्या कार्यकर्त्याची आठवण पुन्हापुन्हा होत असेल तुम्हाला...( काहींचे हात बेल्टकडे गेले...बाप रे...) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

चिरोटा 27/07/2009 - 10:40
लेख आवडला.
काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर
बापरे. दगडी चाळीत जायला पोलिसही घाबरत असे म्हणत्.ह्या चाळीला 'वलय' लाभण्याआधी माटुंग्याला वरदराजन मुदलियार(वरदादा) ह्याचे मोठे प्रस्थ होते. इकडेही पोलिस जायला घाबरत! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

पहिल्या वाक्या पासुन शेवटचा वाक्या पर्यंत मस्त थरार उमटलाय.... बाकी धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य मस्तच निखिल ================================

ग्रेट भाऊ, मानलं तुम्हाला ! तुमच्या निस्पृहतेला मानाचा मुजरा !! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

ज ह ब र्‍या !! अनुभव एकदम शॉल्लीडच हो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

धमाल मुलगा 27/07/2009 - 14:55
डायरेक्ट डॅडीच्या बालेकिल्यावर नडिंग? _/\_ जबरा अनुभव! अवांतरः अरे बाबा, जरा कडंकडंनं खेळत जा ना भौ, तुझ्या असलेसुरस-चमत्कारीक अनुभव नुसते ऐकले तरी टेंशन येतं ना..आणि तुझं काय रे जिथंतिथं नडानडी चालु असतं?

लक्ष्मणसुत 27/07/2009 - 16:35
जेव्हा बातम्या यायच्या तेव्हा त्या वाचताना विशेष काही जाणवत नव्हतं. पण तुमचा अनुभव वाचल्यावरब घामच् फुटला. लक्ष्मणसुत उवाच्

सूहास 27/07/2009 - 16:40
सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... अजुन येऊ द्या.. सुहास

सूहास 27/07/2009 - 16:40
सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... अजुन येऊ द्या.. सुहास

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

छोटा डॉन 27/07/2009 - 17:46
प्रस्सनदा, लेख कम अनुभव मस्तच आहे. आता ह्याला मस्त म्हणावे की सुरस आणि चमत्कारिक म्हणावे हा प्रश्नच आहे ... एनी वे, वेल डन ...!!! >>सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... हा हा हा, असे काही नाही हो. चिल्लर आणि भुरटी "भाईगिरी" तुम्ही म्हणता तसे आपण घाबरतो म्हणुन चालत असावी, पण इथे किस्सा वेगळा आहे. खुद्द डॅडी जेव्हा एखादा सल्ला देतात तेव्हा तो नक्की सत्य मानुन चालायला हरकत नाही, एखाद्याची खरचं सनकली तर काय ? असो, अनुभव आवडला व कौतुकही वाटले ... ------ छोटा डॉन अत्यंत भयंकर आणि निष्ठुर असत्य हे बहुदा मौनातुनच सांगितले जाते...

"तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले. वाचताना अंगावर शहारे आले.. थरारक अनुभव! स्वाती

धनंजय 27/07/2009 - 20:46
काय अनुभव आहे! बाकी गँगची अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन तांत्रिक दृष्टीने उत्तम असते असे ऐकले होते. त्यामुळे पोलिसांपेक्षा त्यांचे मेटल डिटेक्टर चांगले असतील - शक्यता खूपच आहे. याबद्दल सुधीर वेंकटेशन यांनी अभ्यास केला आहे. कोणाला अधिक माहिती असल्यास हा यूट्यूब दुवा बघावा (वेंकटेशनचे सहकारी लेव्हिट यांचे भाषण).

रामदास 27/07/2009 - 21:16
एका पाठोपाठ एक सरस लेख लिहीता आहात.प्रत्येक लेख उत्कंठा वाढवत नेतो आहे.असेच नियमीत लिहीत रहा.पुढच्या लेखाची वाट बघत आहे. धनंजय, फ्रिकॉनॉमीक्स वाचले होते तेव्हा लेवीटची ओळख झाली होती.आपण दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद. भेंडी, आपण म्हटल्याप्रमाणे वरदादादा हे फार मोठे गुन्हेगारी प्रस्थ होते.त्यांना वाय.सी.पवारांनी संपवले.

आधी 'टरकवणारा अनुभव' वाचला आणि मग मुद्दाम शोधून हा लेख वाचला. दोन्ही अनुभव खतरनाक. 'धोक्याची जाणीव बोथट...' हे वाक्य खूपच आवडलं. आता नकळत वाट बघतोय तुमच्याकडून असे अजून काही अनुभव ऐकण्याची.

लिखाळ 28/07/2009 - 22:13
थरारक ! तुमच्या बाणेदारपणाचे आणि निर्भयतेचे कौतुक वाटले. उत्तम सकस लेखन. अजून लिहा. -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

पूजादीप 29/07/2009 - 13:15
दगडी चाळ बाहेरुन बघताना सूद्धा धडधडत, आणि तुम्ही बेधड्क आत संतापलात, धन्य आहात... एकंदरीत थरारक अनुभव आहे
परवा दूरचित्रवाणी बघताना माजी राष्ट्र्पती ए पी जे अब्दुल कलाम यांची कॉन्टीनेंटल एअरलाईन्सच्या कर्मचार्‍यांनी अवमानकारक पद्धतीने झडती घेतल्याची बातमी बघितली आणि अंगावर सरसरुन काटा आला. अचानक मन भूतकाळात गेले आणि एका जुन्या प्रसंगाची आठवण येवुन मी शहारलो. १९९७ सालच्या जुन महिन्यात ते सगळे सुरु झाले. अरुण गवळीची नुकतीच तुरुंगातुन सुटका झाली होती आणि त्याने अखिल भारतीय सेनेची स्थापनाही केली होती. त्यामुळे राज्यात बरीच राजकीय खळबळ माजली होती.