मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

तुझी कविता

शिव कन्या ·
तुझ्यापाशी जन्मलेली माझी हट्टी, खोडकर, अल्लड कविता तू डोळ्यांत सांभाळून घेऊन ये.... येता येता वाट चुकली तर मला जागं कर...पण मी माझ्याच तंद्रीत असेन तर माझ्या कवितेला वाट विचार.... ती आधी मस्करी करेल, तुला चकवा घालेल, घनघोर गप्पा मारेल, निळावंती होऊन, वाटेवरले झाडमाड प्राणीपक्षी दाखवेल, लपूछपू म्हणत पाठीत गुद्दे घालेल, मिठीत शिरता शिरता एकदम वारा होऊन तुझ्या गळ्यात पडेल, शेवटी थकून तुझ्या दुमडलेल्या हातावर निर्धास्त झोपी जाईल, तेव्हा तू तिला परत डोळ्यांत साठव.... अशी थकून झोपलेली, झोपेतही तुझ्याच डोळ्यांत राहणारी माझी कविता सांभाळून घेऊन ये.... मी असेनच कवितेच्या आसपास. -शिवकन्या

एक मोहक दुनिया..एक खेळ..पोकर

सजन ·

मराठीत कदाचित पहिल्यांदा पोकरवर ललित लिहिलं गेलं असेल. अजून वाचायला आवडेल. ता.क. अवांतर आशियाई/कॉमनवेल्थ स्पर्धामध्ये बहुधा ब्रिज असतो. त्यात भारतातर्फे किरण नादर यांच्या नेतृत्वात संघ गेला होता. आणि भारताने त्यात सुवर्णपदक जिंकले होते. किरण नादर या HCLच्या शिव नादर यांच्या पत्नी आहेत.

टर्मीनेटर 16/01/2019 - 10:55
मस्त लेख.
कॅसिनो/कसिनो (Casino) या एक अत्यंत मनोरंजक जागा असतात, जणू आत आलेला कोणताही माणूस (स्त्री आणि पुरुष) या गारूडातून सुटून जाणे अवघड व्हावे.
अगदी खरं! आणि हा अनुभव घेण्यासाठी लास वेगास वा माकाव येथे जाण्याचीही गरज नाही, भारताच्या भूमीवर बेकायदेशीर असलेला जुगार गोवा सरकारने मांडवी नदीत आणि मिरामार बीच येथे कॅसिनोच्या रुपात अधिकृतपणे पाण्यावर तरंगता करून दाखवला आहे. तीन-चार वर्षांपूर्वी दोनच कंपन्यांच्या प्रयेकी २ क्रुझ वर असलेल्या कॅसिनोंची संख्या आता १० च्या पुढे गेली आहे. पोकर, रुलेट, ब्लॅक जॅक, बॅकरॅट, स्लॉट मशीन्स आणि काही देशी पत्त्यांचे खेळ तसेच IPL च्या सामन्यांवर बेटींगहि येथे चालते. जुगार खेळण्यासाठी म्हणून नाही पण तिथले वातावरण अनुभवण्यासाठी कॅसिनोला नक्की भेट द्यावी.

लई भारी 16/01/2019 - 15:28
नेहमीच कुतूहल वाटलंय या प्रकाराविषयी :) लिखाण आवडलं! दोन्ही quotes आवडल्या.

टवाळ कार्टा 16/01/2019 - 16:53
आहहाहा...1 वर्ष लै खेळलोय टेक्सास होल्डएम पोकर...1 1 रुपया बोली लावून :) ...कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 25 जण असायची....कधी कधी व्होडका शॉटच्या बोली लावायचो ;) यात बोली लावायचा अज्जून एक लोकप्रिय प्रकार आहे तो अजून खेळायचा बाकी आहे ;)

समीरसूर 16/01/2019 - 17:04
अगदी वेगळ्या विषयावरचा लेख! आवडला! खरंय! खेळत राहणं हे महत्वाचं. कितीही पैसे असले तरी कसिनोमध्ये (तसं पाहिलं तर कशावरही) तब्येतीत उधळणं याला खूप जिगर लागत असावी. मी एकदाच एका कसिनोमध्ये गेलो होतो. मला काहीच झेपलं नाही. एक चक्कर टाकून बाहेर पडलो. माझा एक मित्र अमेरिकेत नेहमी कसिनोमध्ये जायचा. चिक्कार जिंकायचा, दणकून हरायचा. मुलं होईपर्यंत त्याने अमेरिकेत उपलब्ध असलेली सगळ्या प्रकारची ऐष केली. अर्थात, काही बाबतीत मर्यादा ओलांडल्या नाहीत पण बाकी हेवा वाटावी अशी लाईफस्टाईल होती त्याची. अगदी १२-१५ वर्षे! बक्कळ म्हणजे सॉलीडच बक्कळ कमाई करून ठेवलीये त्याने. अजूनही अमेरिकेतच आहे पण सध्या दोन मुले असल्याने लाईफस्टाईल बर्‍यापैकी बदलेली आहे त्याची. आणि मी अशी ही उदाहरणे पाहिली आहेत ज्यांच्याकडे खूप मर्यादित पैसे आहेत पण तरीही तब्येतीत जगतात. झेपेल तेवढी ऐष नक्कीच करतात. अर्थात असेही आहेत ज्यांच्याकडे बक्कळ आहे पण इतरांना पाच रुपयाचा चहादेखील पाजतांना शंभरवेळा विचार करतात. घरातली प्रत्येक जुनी वस्तू विकून पैसे कसे वसूल करता येतील याचा विचार करतात पण उदार मनाने एखादी फुटकळ वस्तू घरात काम करणार्‍या बाईला देऊन टाकत नाहीत. असो. खेळत रहायला पाहिजे हे खरं....तब्येतीत!

टर्मिने टर - त्यासाठी गोवा कशाला हवा. आमची मरीन ट्रीप मुंबई परिसरात झाली त्या बोटीवर सुध्दा केसिनो होता हो. टक्या - कसं खेळतात ते लिही की बैजवार.

In reply to by प्रमोद देर्देकर

टर्मीनेटर 16/01/2019 - 18:36
त्या बोटीवरचा तुमचा अनुभव कसा होता ते वाचायला आवडेल (अगदी थोडक्यात लिहिलात तरी चालेल). जवळ असल्याने एखाद्या विकांताला फेरी मारायला एक ठिकाण उपलब्ध होईल.

गवि 16/01/2019 - 17:20
द गॅम्बलर.. You've got to know when to hold 'em Know when to fold 'em Know when to walk away And know when to run You never count your money When you're sittin' at the table There'll be time enough for countin' When the dealin's done

हा पोकर जिथे मोठ्या प्रमाणावर खेळला जातो ते कॅसिनो/कसिनो (Casino) या एक अत्यंत मनोरंजक जागा असतात, जणू आत आलेला कोणताही माणूस (स्त्री आणि पुरुष) या गारूडातून सुटून जाणे अवघड व्हावे
माझा किस्सा सांगावासा वाटतो मी एकदा गोव्याला कॅसिलोत गेलो. बोटीवरील कॉसिनो बघण्याचे आकर्षण असल्याने १५०० रु प्रत्येकी असे माझे व पत्नीचे ३००० रुपयांचे तिकीट घेतले. त्यात खेळण्याकरिता ४ कुपन्स घेतली. तिथले विविध खेळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. सोबत मिळणार्‍या (फुकट तर म्हणता येणार नाही !!) व्हिस्कीचा आनंद घेतला व्हिस्कीचे दोन पेग झाल्यानंतरही 'तिकिटाव्यतिरिक्त अधिक पैसे जुगारात घालवायचे नाही' हा निर्धार कायम ठेवत कुपन्सवर खेळून वाचवता आलेले शंभर रुपये खिशात घातले ..

मराठीत कदाचित पहिल्यांदा पोकरवर ललित लिहिलं गेलं असेल. अजून वाचायला आवडेल. ता.क. अवांतर आशियाई/कॉमनवेल्थ स्पर्धामध्ये बहुधा ब्रिज असतो. त्यात भारतातर्फे किरण नादर यांच्या नेतृत्वात संघ गेला होता. आणि भारताने त्यात सुवर्णपदक जिंकले होते. किरण नादर या HCLच्या शिव नादर यांच्या पत्नी आहेत.

टर्मीनेटर 16/01/2019 - 10:55
मस्त लेख.
कॅसिनो/कसिनो (Casino) या एक अत्यंत मनोरंजक जागा असतात, जणू आत आलेला कोणताही माणूस (स्त्री आणि पुरुष) या गारूडातून सुटून जाणे अवघड व्हावे.
अगदी खरं! आणि हा अनुभव घेण्यासाठी लास वेगास वा माकाव येथे जाण्याचीही गरज नाही, भारताच्या भूमीवर बेकायदेशीर असलेला जुगार गोवा सरकारने मांडवी नदीत आणि मिरामार बीच येथे कॅसिनोच्या रुपात अधिकृतपणे पाण्यावर तरंगता करून दाखवला आहे. तीन-चार वर्षांपूर्वी दोनच कंपन्यांच्या प्रयेकी २ क्रुझ वर असलेल्या कॅसिनोंची संख्या आता १० च्या पुढे गेली आहे. पोकर, रुलेट, ब्लॅक जॅक, बॅकरॅट, स्लॉट मशीन्स आणि काही देशी पत्त्यांचे खेळ तसेच IPL च्या सामन्यांवर बेटींगहि येथे चालते. जुगार खेळण्यासाठी म्हणून नाही पण तिथले वातावरण अनुभवण्यासाठी कॅसिनोला नक्की भेट द्यावी.

लई भारी 16/01/2019 - 15:28
नेहमीच कुतूहल वाटलंय या प्रकाराविषयी :) लिखाण आवडलं! दोन्ही quotes आवडल्या.

टवाळ कार्टा 16/01/2019 - 16:53
आहहाहा...1 वर्ष लै खेळलोय टेक्सास होल्डएम पोकर...1 1 रुपया बोली लावून :) ...कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 25 जण असायची....कधी कधी व्होडका शॉटच्या बोली लावायचो ;) यात बोली लावायचा अज्जून एक लोकप्रिय प्रकार आहे तो अजून खेळायचा बाकी आहे ;)

समीरसूर 16/01/2019 - 17:04
अगदी वेगळ्या विषयावरचा लेख! आवडला! खरंय! खेळत राहणं हे महत्वाचं. कितीही पैसे असले तरी कसिनोमध्ये (तसं पाहिलं तर कशावरही) तब्येतीत उधळणं याला खूप जिगर लागत असावी. मी एकदाच एका कसिनोमध्ये गेलो होतो. मला काहीच झेपलं नाही. एक चक्कर टाकून बाहेर पडलो. माझा एक मित्र अमेरिकेत नेहमी कसिनोमध्ये जायचा. चिक्कार जिंकायचा, दणकून हरायचा. मुलं होईपर्यंत त्याने अमेरिकेत उपलब्ध असलेली सगळ्या प्रकारची ऐष केली. अर्थात, काही बाबतीत मर्यादा ओलांडल्या नाहीत पण बाकी हेवा वाटावी अशी लाईफस्टाईल होती त्याची. अगदी १२-१५ वर्षे! बक्कळ म्हणजे सॉलीडच बक्कळ कमाई करून ठेवलीये त्याने. अजूनही अमेरिकेतच आहे पण सध्या दोन मुले असल्याने लाईफस्टाईल बर्‍यापैकी बदलेली आहे त्याची. आणि मी अशी ही उदाहरणे पाहिली आहेत ज्यांच्याकडे खूप मर्यादित पैसे आहेत पण तरीही तब्येतीत जगतात. झेपेल तेवढी ऐष नक्कीच करतात. अर्थात असेही आहेत ज्यांच्याकडे बक्कळ आहे पण इतरांना पाच रुपयाचा चहादेखील पाजतांना शंभरवेळा विचार करतात. घरातली प्रत्येक जुनी वस्तू विकून पैसे कसे वसूल करता येतील याचा विचार करतात पण उदार मनाने एखादी फुटकळ वस्तू घरात काम करणार्‍या बाईला देऊन टाकत नाहीत. असो. खेळत रहायला पाहिजे हे खरं....तब्येतीत!

टर्मिने टर - त्यासाठी गोवा कशाला हवा. आमची मरीन ट्रीप मुंबई परिसरात झाली त्या बोटीवर सुध्दा केसिनो होता हो. टक्या - कसं खेळतात ते लिही की बैजवार.

In reply to by प्रमोद देर्देकर

टर्मीनेटर 16/01/2019 - 18:36
त्या बोटीवरचा तुमचा अनुभव कसा होता ते वाचायला आवडेल (अगदी थोडक्यात लिहिलात तरी चालेल). जवळ असल्याने एखाद्या विकांताला फेरी मारायला एक ठिकाण उपलब्ध होईल.

गवि 16/01/2019 - 17:20
द गॅम्बलर.. You've got to know when to hold 'em Know when to fold 'em Know when to walk away And know when to run You never count your money When you're sittin' at the table There'll be time enough for countin' When the dealin's done

हा पोकर जिथे मोठ्या प्रमाणावर खेळला जातो ते कॅसिनो/कसिनो (Casino) या एक अत्यंत मनोरंजक जागा असतात, जणू आत आलेला कोणताही माणूस (स्त्री आणि पुरुष) या गारूडातून सुटून जाणे अवघड व्हावे
माझा किस्सा सांगावासा वाटतो मी एकदा गोव्याला कॅसिलोत गेलो. बोटीवरील कॉसिनो बघण्याचे आकर्षण असल्याने १५०० रु प्रत्येकी असे माझे व पत्नीचे ३००० रुपयांचे तिकीट घेतले. त्यात खेळण्याकरिता ४ कुपन्स घेतली. तिथले विविध खेळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. सोबत मिळणार्‍या (फुकट तर म्हणता येणार नाही !!) व्हिस्कीचा आनंद घेतला व्हिस्कीचे दोन पेग झाल्यानंतरही 'तिकिटाव्यतिरिक्त अधिक पैसे जुगारात घालवायचे नाही' हा निर्धार कायम ठेवत कुपन्सवर खेळून वाचवता आलेले शंभर रुपये खिशात घातले ..
पोकर म्हटले कि लगेच डोळ्यासमोर येतो तो ओशन ११ किंवा जेम्स बॉण्डच्या सिनेमांमधून आपल्या समोर आलेला पोकर, वाळवंटातली मायानगरी लास वेगस (Las Vegas) ज्याच्या जीवावर चालते तो पोकर, कोट्यावधींची ज्या खेळात उलाढाल चालते तो पोकर, ज्याच्या अनुशंघाने नकळत ज्याचे समीकरण गुन्हेगारी वर्तुळाशी लावले जाते तो अपनेही आपमें एक गूढ वलय बाळगणारा पोकर. भारतीयांनाही पोकर तसा नवा नाही. घरोघरी दिवाळी-गणपतीत चालणाऱ्या पत्ते-पार्टीज् असो की, रस्त्याच्या बाजूला कोंडाळे करून, तोंडात काडी धरून खेळलेला तीन पत्ती असो, पोकर म्हणजे जुगारच.

सर्व हिंदू पद्धती आणि देवतांपासून दूर रहाण्यासाठी काय करावे ?

माहितगार ·

सुनील 23/11/2018 - 08:29
माहितगार यांच्या अनाकलनीय लेखांपासून दूर राहण्यासाठी काय करावे? (मनमोकळा) सुनील

In reply to by सुनील

माहितगार 23/11/2018 - 08:55
माहितगार शब्द असलेल्या लेख आणि प्रतिसादांपासून दुर रहाण्याचा साधा सोपा उपाय उपलब्ध आहे. गुगल शोध यंत्राचा प्रगत उपयोग करावा जमल्यास नको असलेले शब्द टाळणारी शोध प्रणाली विकसित करावी. मनमोकळ्या प्रतिसादाला धन्यवाद देणारा मनमोकळा माहितगार

In reply to by किसन शिंदे

माहितगार 23/11/2018 - 12:12
हिंदू धर्माचा व्यवस्थित परिचय नसलेले अहिंदू विशेषतः अहिंदू धर्मीय काही टोकाचे प्रचारक / टिकाकार ज्या ज्या गोष्टी हिंदू करतात त्या त्या टाळण्या बद्दल डोळे झाकुन अती-आग्रही टोकाच्या भूमिका घेताना दिसतात . त्यांच्या दृष्टीकोणाच्या मर्यादा लक्षात आणून देणे हा लेखाचा उद्देश्य आहे. अहिंदू धर्मीय काही टोकाचे प्रचारक / टिकाकार यांच्याकडून हिंदू धर्मीय परंपरा समजून भारतीय सांस्कृतिक गोष्टींचाही विरोध होताना दिसतो त्या बद्दल धर्म आणि संस्कृती यांची गल्लत टाळण्या बाबत माझा एक लेख मागे येऊन गेला आहे. लेख उपरोधीक असला तरी उद्देश्य सकारात्मक आहे. लेखाचा उद्देश्य कुणाच्याही भावना दुखावणे नाही. लेखाचा सकाराम्तक उद्देश्य लक्षात आला असेल तर त्या अनुषंगाने सुधारणा सुचनांचे स्वागत असेल.

जसा हा लेख उपरोधिकपणे लिहिला आहे तशीच शुद्धलेखनाचीही मोडतोड मुद्दामच केली आहे का आपण? (तसे नसेल तर) आपणच आपल्या भाषेची कदर केली नाही तर अन्यांनी ती करावी ही अपेक्षा अनाठायी होईल, नाही का? पुनश्च क्षमस्व. ता. क. 'कोटी' म्हणजे प्रकार या अर्थाने तो शब्द मुळात वापरला गेला. तेहेतीस प्रकारचे देव. 'तेहेतीस कोटी देव' हा त्याचा भ्रष्ट अवतार/ समजूत होय.

In reply to by रविकिरण फडके

माहितगार 24/11/2018 - 08:56
...'कोटी' म्हणजे प्रकार या अर्थाने तो शब्द मुळात वापरला गेला. तेहेतीस प्रकारचे देव. 'तेहेतीस कोटी देव' हा त्याचा भ्रष्ट अवतार/ समजूत होय.....
इतरांच्या समजूतींना भ्रष्टतेचा शिक्का मारणे हि इब्राहमीक अरबी संस्कृती आहे तीचा आम्ही निषेध करतो. खरे म्हणजे ३३ नाही ३३ कोटी नव्हे किती जणांना देवत्व द्यावे यावर आणि म्हणून देवत्वाच्या प्रकारांवरही मर्यदा असू शकत नाही. हिंदूंना मुर्तीपूजा आणि अनेकेश्वरवादाचे समर्थनात एकतर अद्वैतामुळे नीटशी स्वतःचीच श्रद्धा नसते किंवा उगाचच अपराधीत्वाची भावना असते अशा अपराधी भावनेतून कशानुशा स्वरुपाच्या समर्थनाच्या भाकडपद्धती निवडल्या जातात. देवता आणि देवतांचे प्रकारही अनंत असतात सांगा की ठणकावून लाजता कशा पायी. बाकी मराठी लेखनाचे म्हणाल तर माहितगार लिहीतो ते प्रमाण लेखन असते . मी लिहितो त्यानुसार इच्छूक वाचकांनी आणि व्याकरणकारांनी त्यांचे व्याकरण बदलून घ्यावे . या विषयावर माहितगारशी नाद करायचा नसतो हे एव्हाना बहुसंख्य मिपाकरांना माहित आहेच पण आपल्या सारख्या चुकल्या माकाल्यांना ठणकावून सांगावे लागते त्या बद्दल क्षमस्व.

कंजूस 24/11/2018 - 10:23
तुम्ही घाबरात तर कोणताही धर्म त्रासदायक होतो. धर्माचे एजंट तुम्हास सुखाने जगू देत नाहीत. आणि तिसरे सरकारनेही पुरपुरुष/स्त्री/ इतर असा पर्याय मान्य केला तसा धर्म /निधर्म हेसुद्धा आणावे. मेल्यावर जाळण्यासाठी निधर्मींना जागा करून दिल्यास कोणाचाच त्रास होणार नाही.

In reply to by कंजूस

माहितगार 24/11/2018 - 12:10
कंजूसजी प्रश्न केवळ घाबरणे नघाबरणे असा नाही. घाबरण्याबद्दल विषय काढला तर आवश्यकता न तपासताच शक्तीप्रदर्शनाची भाषा सुरु होण्याचा संभव असतो. मुख्य प्रतिपक्षाच्या युक्तीवादाचा प्रतिवादाची सुयोग्य मांडणी मागे पडण्याचा संभव असतो. प्रतिपक्षाचे युक्तिवाद काय असतात या बाबतच्या तौलनिक धर्मशास्त्रीय आणि सांस्कृतिक मांडण्यांकडे हिंदू धर्मीयांचे शतकोंशतके दुर्लक्ष होत राहीले आहे. प्रतिपक्षाची मांडणी काय आहे हेच ठाऊक नसेल अशा स्थितीत एकतर स्वपक्षाची वैचारीक मांडणीच होत नाही किंवा जी काही होते ती कच्ची आणि थातूरमातूर होते. स्वपक्षाच्या अयोग्य त्याज्य परंपरांना कवटाळण्याचे आणि जोपासना करण्या जोग्या परंपरांचाही वैचारीक बचाव न करण्याचा अक्षम्य हलगर्जीपणा हिंदू धर्मीय करत आले आहेत. मग राम कदमच्या दहिहंडीच्या कार्यक्रमात इर्मान ह्श्मी राम कदम बोलतो आहे त्यापेक्षा वेगळी वाक्य बोलतोय किंवा सध्या काँग्रेसचा एक त्यागी नावाचा कुणि नेता टिव्ही डिबेट मध्ये स्वतः अल्ला हु अकबर म्हणून दाखवतो पण त्याच्या सोबतचा काँग्रेसी मुल्ला जय श्रीराम म्हणण्याचे टाळून त्यागीला आस्यास्पद बनवतो. कुठे सुर्य नमस्कार आणि योगासनांना हिंदू धर्मीय आहे म्हणून विरोध केला जातो. प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तथाकथित हिंदू पुरोगामी सुद्धा सुर्य नमस्कार आणि योगासनांना हिंदू धर्मीयांपुरते मर्यादीत समजावयास लागून सुर्य नमस्कार आणि योगासनां च्या प्रचारकांवरच टिका करावयास लागतात. कुठे प्रसाद नाकारले जातात कुठे हिंदू सणांना शुभेच्छा न देण्याची आवाहने होतात आणि आजच्या काळात युट्यूबर (फेक नसलेल्या) व्हिडीओ फितीतून इतर धर्मीय कडवे प्रचार आणि प्रत्यक्ष जिवनात त्यांचे फालोवर्स अनुभवण्यास मिळत असतात. याचेच पर्यावसान पुढे द्वीराष्ट्रवाद ते आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू आणि भारत विरुद्ध प्रचाराचे अस्त्र म्हणूनही वापर होताना दिसतो. अजून एक उदाहरण देतो बरखादत्त उपस्थित असलेल्या एका न्युयॉर्कच्या कॉन्फरन्स मध्ये व्यासपिठावरील एका विदुषीने परमेश्वर एकच असतो या मुद्द्यावर सभागृहाची सहमती घेतली . आता याचा ना बरखा दत्तला फरक पडतो ना श्रोत्यांना पण त्यांचे वाले परमेश्वर न मानणार्‍यांचे विचार आणि संस्कृती बदलण्यासाठी फंडींग उपलब्ध होत रहाते. कुठे कपाळावर टिकली लावली कानातले अथवा गळ्यातले घातले की हिंदू धर्मीय अशी संस्कृती आणि धर्म यांची गल्लत केली जाते. कुठे याचे पर्यावसान एखाद्या कॉन्व्हेंटात हातावर मेंदी काढली म्हणून छोट्या मुलींना छडी मार किंवा शाळेतून त्या दिवसापुरते तडीपारचा सामना करावा लागतो. फ्रान्स मध्ये पब्लिक प्लेसमध्ये धार्मिक चिन्न्हे वापरण्यावर मर्यादा असतात. मेंदीचे किंवा रांगोळी किंवा स्वस्तिकादी अशा बर्‍याच गोष्टी असतील क्लासैफीकेशन तुम्ही सांस्कृतिक करता की धार्मिक यावर प्रतिपक्षाला किती आणि कसा विरोध करायचा याची संधी मिळते. फक्त नाकाने श्वास घेतल्याने हिंदू देवता फुफुसात जात नाही त्या प्रमाणे केवळ ओम म्हटल्याने किंवा रामाचे किंवा सुर्याचे नाव घेतल्याने तुम्ही त्या शब्दोच्चारांना देव मानले असे होत नाही अगदी नमन करतो म्हटले तरी देव मानले असे होतेच असे नाही हे प्रतिपक्षीयांच्या गळी उतरवण्याचे आज तागायत पार न पाडलेले मोठे आव्हान हिंदू धर्मीया समोर आहे. जर देव एकच आहे तर मुर्तीत तो नसला तरी कोणत्याही मुर्ती समोरची अथवा मुर्ती शिवायची प्रार्थना देव स्विकारेलच . जर त्यांचा परमेश्वर एकटाच असेल तर त्याला खर्‍या खोट्या इतर कोणत्याही मानलेल्या देवांशी स्पर्धा असण्याचे द्वेष असण्याचे काहीच कारण नाही. आता मी हे सर्व लेखन का केले याचे प्रयोजनच काय इथपासून सर्वसामान्य हिंदू धर्मीयाला प्रश्न पडावा इतपत त्याचे परधर्मीय अपप्रचाराकडे दुर्लक्ष असते. - तथाकथितांचे विचारावयासच नको त्यांना आपण इतरांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याच्या बदल्यात आपल्याही अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आणि संस्कृतीचा इतर धर्मिय आदर करतीलच असा गोड गैरसमज असतो- ज्यां हिंदू धर्मीयांचे लक्ष असते ते त्याचा प्रतिवाद प्रतिपक्षाच्या मांडणी बद्दलच्या अर्ध्या अधुर्‍या माहितीच्या आधारावर करतात किंवा आक्रस्ताळेपणा करतात मग प्रतिपक्षास हुकलेला हल्ला परतवणे आणि वरुन हिंदूंमधल्याच तथाकथितांचे साहाय्य मिळवणे अधिक सुलभ होत जाते. असे सगळे मला वाटते. एवढे सगळे स्पष्टीकरण द्यावे लागणे खरे तर लेखातील लेखन प्रयत्नाचे एका अर्थी अपयश तर नाही ना अशी शंका वाटते. पण आपण जे अभ्यासले त्या आधारावर आपल्याला जेवढे जमते तेवढे लिहावे एवढेच. आपल्या प्रतिसादामुळे लिहीण्याचा योग आला. अनेक आभार.

कंजूस 24/11/2018 - 15:06
>>असे सगळे मला वाटते. एवढे सगळे स्पष्टीकरण द्यावे लागणे खरे तर लेखातील लेखन प्रयत्नाचे एका अर्थी अपयश तर नाही ना अशी शंका वाटते.>> असं काही वाटण्याची भीती नको. लेख आणि हेतू समजला आहे परंतू काही मुद्दे लेखी इथे लिहिता येत नाहीत.

कंजूस 24/11/2018 - 15:15
हिंदुधर्मातच बऱ्याच देवदेवता आहेत असं काही नाही॥ जगात पाच तरी जुने धर्म आहेत त्यात एकापेक्शा अधिक देवदेवता आहेत किंवा होत्या. त्यात्या ठिकाणी ते जुने धर्म हाकलून नवीन एक देवता धर्माचा धुमधडाक्याने प्रचार आणि खूपदा अत्याचारानेही नवीन धर्म लादला तसं हिंदुनी करावं असंही नाही. धर्म ही सुद्धा एक विकावू वस्तू आहे. व्यापाराचे नियम त्यासही लागू होतात. खप,मागणी, अनावश्यक वस्तू गळ्यात बांधणे, श्रीमंती दाखवण्यासाठी घ्यावी लागणारी वस्तू, मधल्यामधे रिकामटेकड्या लोकांचा उदरनिर्वाह.

सुनील 23/11/2018 - 08:29
माहितगार यांच्या अनाकलनीय लेखांपासून दूर राहण्यासाठी काय करावे? (मनमोकळा) सुनील

In reply to by सुनील

माहितगार 23/11/2018 - 08:55
माहितगार शब्द असलेल्या लेख आणि प्रतिसादांपासून दुर रहाण्याचा साधा सोपा उपाय उपलब्ध आहे. गुगल शोध यंत्राचा प्रगत उपयोग करावा जमल्यास नको असलेले शब्द टाळणारी शोध प्रणाली विकसित करावी. मनमोकळ्या प्रतिसादाला धन्यवाद देणारा मनमोकळा माहितगार

In reply to by किसन शिंदे

माहितगार 23/11/2018 - 12:12
हिंदू धर्माचा व्यवस्थित परिचय नसलेले अहिंदू विशेषतः अहिंदू धर्मीय काही टोकाचे प्रचारक / टिकाकार ज्या ज्या गोष्टी हिंदू करतात त्या त्या टाळण्या बद्दल डोळे झाकुन अती-आग्रही टोकाच्या भूमिका घेताना दिसतात . त्यांच्या दृष्टीकोणाच्या मर्यादा लक्षात आणून देणे हा लेखाचा उद्देश्य आहे. अहिंदू धर्मीय काही टोकाचे प्रचारक / टिकाकार यांच्याकडून हिंदू धर्मीय परंपरा समजून भारतीय सांस्कृतिक गोष्टींचाही विरोध होताना दिसतो त्या बद्दल धर्म आणि संस्कृती यांची गल्लत टाळण्या बाबत माझा एक लेख मागे येऊन गेला आहे. लेख उपरोधीक असला तरी उद्देश्य सकारात्मक आहे. लेखाचा उद्देश्य कुणाच्याही भावना दुखावणे नाही. लेखाचा सकाराम्तक उद्देश्य लक्षात आला असेल तर त्या अनुषंगाने सुधारणा सुचनांचे स्वागत असेल.

जसा हा लेख उपरोधिकपणे लिहिला आहे तशीच शुद्धलेखनाचीही मोडतोड मुद्दामच केली आहे का आपण? (तसे नसेल तर) आपणच आपल्या भाषेची कदर केली नाही तर अन्यांनी ती करावी ही अपेक्षा अनाठायी होईल, नाही का? पुनश्च क्षमस्व. ता. क. 'कोटी' म्हणजे प्रकार या अर्थाने तो शब्द मुळात वापरला गेला. तेहेतीस प्रकारचे देव. 'तेहेतीस कोटी देव' हा त्याचा भ्रष्ट अवतार/ समजूत होय.

In reply to by रविकिरण फडके

माहितगार 24/11/2018 - 08:56
...'कोटी' म्हणजे प्रकार या अर्थाने तो शब्द मुळात वापरला गेला. तेहेतीस प्रकारचे देव. 'तेहेतीस कोटी देव' हा त्याचा भ्रष्ट अवतार/ समजूत होय.....
इतरांच्या समजूतींना भ्रष्टतेचा शिक्का मारणे हि इब्राहमीक अरबी संस्कृती आहे तीचा आम्ही निषेध करतो. खरे म्हणजे ३३ नाही ३३ कोटी नव्हे किती जणांना देवत्व द्यावे यावर आणि म्हणून देवत्वाच्या प्रकारांवरही मर्यदा असू शकत नाही. हिंदूंना मुर्तीपूजा आणि अनेकेश्वरवादाचे समर्थनात एकतर अद्वैतामुळे नीटशी स्वतःचीच श्रद्धा नसते किंवा उगाचच अपराधीत्वाची भावना असते अशा अपराधी भावनेतून कशानुशा स्वरुपाच्या समर्थनाच्या भाकडपद्धती निवडल्या जातात. देवता आणि देवतांचे प्रकारही अनंत असतात सांगा की ठणकावून लाजता कशा पायी. बाकी मराठी लेखनाचे म्हणाल तर माहितगार लिहीतो ते प्रमाण लेखन असते . मी लिहितो त्यानुसार इच्छूक वाचकांनी आणि व्याकरणकारांनी त्यांचे व्याकरण बदलून घ्यावे . या विषयावर माहितगारशी नाद करायचा नसतो हे एव्हाना बहुसंख्य मिपाकरांना माहित आहेच पण आपल्या सारख्या चुकल्या माकाल्यांना ठणकावून सांगावे लागते त्या बद्दल क्षमस्व.

कंजूस 24/11/2018 - 10:23
तुम्ही घाबरात तर कोणताही धर्म त्रासदायक होतो. धर्माचे एजंट तुम्हास सुखाने जगू देत नाहीत. आणि तिसरे सरकारनेही पुरपुरुष/स्त्री/ इतर असा पर्याय मान्य केला तसा धर्म /निधर्म हेसुद्धा आणावे. मेल्यावर जाळण्यासाठी निधर्मींना जागा करून दिल्यास कोणाचाच त्रास होणार नाही.

In reply to by कंजूस

माहितगार 24/11/2018 - 12:10
कंजूसजी प्रश्न केवळ घाबरणे नघाबरणे असा नाही. घाबरण्याबद्दल विषय काढला तर आवश्यकता न तपासताच शक्तीप्रदर्शनाची भाषा सुरु होण्याचा संभव असतो. मुख्य प्रतिपक्षाच्या युक्तीवादाचा प्रतिवादाची सुयोग्य मांडणी मागे पडण्याचा संभव असतो. प्रतिपक्षाचे युक्तिवाद काय असतात या बाबतच्या तौलनिक धर्मशास्त्रीय आणि सांस्कृतिक मांडण्यांकडे हिंदू धर्मीयांचे शतकोंशतके दुर्लक्ष होत राहीले आहे. प्रतिपक्षाची मांडणी काय आहे हेच ठाऊक नसेल अशा स्थितीत एकतर स्वपक्षाची वैचारीक मांडणीच होत नाही किंवा जी काही होते ती कच्ची आणि थातूरमातूर होते. स्वपक्षाच्या अयोग्य त्याज्य परंपरांना कवटाळण्याचे आणि जोपासना करण्या जोग्या परंपरांचाही वैचारीक बचाव न करण्याचा अक्षम्य हलगर्जीपणा हिंदू धर्मीय करत आले आहेत. मग राम कदमच्या दहिहंडीच्या कार्यक्रमात इर्मान ह्श्मी राम कदम बोलतो आहे त्यापेक्षा वेगळी वाक्य बोलतोय किंवा सध्या काँग्रेसचा एक त्यागी नावाचा कुणि नेता टिव्ही डिबेट मध्ये स्वतः अल्ला हु अकबर म्हणून दाखवतो पण त्याच्या सोबतचा काँग्रेसी मुल्ला जय श्रीराम म्हणण्याचे टाळून त्यागीला आस्यास्पद बनवतो. कुठे सुर्य नमस्कार आणि योगासनांना हिंदू धर्मीय आहे म्हणून विरोध केला जातो. प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तथाकथित हिंदू पुरोगामी सुद्धा सुर्य नमस्कार आणि योगासनांना हिंदू धर्मीयांपुरते मर्यादीत समजावयास लागून सुर्य नमस्कार आणि योगासनां च्या प्रचारकांवरच टिका करावयास लागतात. कुठे प्रसाद नाकारले जातात कुठे हिंदू सणांना शुभेच्छा न देण्याची आवाहने होतात आणि आजच्या काळात युट्यूबर (फेक नसलेल्या) व्हिडीओ फितीतून इतर धर्मीय कडवे प्रचार आणि प्रत्यक्ष जिवनात त्यांचे फालोवर्स अनुभवण्यास मिळत असतात. याचेच पर्यावसान पुढे द्वीराष्ट्रवाद ते आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू आणि भारत विरुद्ध प्रचाराचे अस्त्र म्हणूनही वापर होताना दिसतो. अजून एक उदाहरण देतो बरखादत्त उपस्थित असलेल्या एका न्युयॉर्कच्या कॉन्फरन्स मध्ये व्यासपिठावरील एका विदुषीने परमेश्वर एकच असतो या मुद्द्यावर सभागृहाची सहमती घेतली . आता याचा ना बरखा दत्तला फरक पडतो ना श्रोत्यांना पण त्यांचे वाले परमेश्वर न मानणार्‍यांचे विचार आणि संस्कृती बदलण्यासाठी फंडींग उपलब्ध होत रहाते. कुठे कपाळावर टिकली लावली कानातले अथवा गळ्यातले घातले की हिंदू धर्मीय अशी संस्कृती आणि धर्म यांची गल्लत केली जाते. कुठे याचे पर्यावसान एखाद्या कॉन्व्हेंटात हातावर मेंदी काढली म्हणून छोट्या मुलींना छडी मार किंवा शाळेतून त्या दिवसापुरते तडीपारचा सामना करावा लागतो. फ्रान्स मध्ये पब्लिक प्लेसमध्ये धार्मिक चिन्न्हे वापरण्यावर मर्यादा असतात. मेंदीचे किंवा रांगोळी किंवा स्वस्तिकादी अशा बर्‍याच गोष्टी असतील क्लासैफीकेशन तुम्ही सांस्कृतिक करता की धार्मिक यावर प्रतिपक्षाला किती आणि कसा विरोध करायचा याची संधी मिळते. फक्त नाकाने श्वास घेतल्याने हिंदू देवता फुफुसात जात नाही त्या प्रमाणे केवळ ओम म्हटल्याने किंवा रामाचे किंवा सुर्याचे नाव घेतल्याने तुम्ही त्या शब्दोच्चारांना देव मानले असे होत नाही अगदी नमन करतो म्हटले तरी देव मानले असे होतेच असे नाही हे प्रतिपक्षीयांच्या गळी उतरवण्याचे आज तागायत पार न पाडलेले मोठे आव्हान हिंदू धर्मीया समोर आहे. जर देव एकच आहे तर मुर्तीत तो नसला तरी कोणत्याही मुर्ती समोरची अथवा मुर्ती शिवायची प्रार्थना देव स्विकारेलच . जर त्यांचा परमेश्वर एकटाच असेल तर त्याला खर्‍या खोट्या इतर कोणत्याही मानलेल्या देवांशी स्पर्धा असण्याचे द्वेष असण्याचे काहीच कारण नाही. आता मी हे सर्व लेखन का केले याचे प्रयोजनच काय इथपासून सर्वसामान्य हिंदू धर्मीयाला प्रश्न पडावा इतपत त्याचे परधर्मीय अपप्रचाराकडे दुर्लक्ष असते. - तथाकथितांचे विचारावयासच नको त्यांना आपण इतरांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याच्या बदल्यात आपल्याही अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आणि संस्कृतीचा इतर धर्मिय आदर करतीलच असा गोड गैरसमज असतो- ज्यां हिंदू धर्मीयांचे लक्ष असते ते त्याचा प्रतिवाद प्रतिपक्षाच्या मांडणी बद्दलच्या अर्ध्या अधुर्‍या माहितीच्या आधारावर करतात किंवा आक्रस्ताळेपणा करतात मग प्रतिपक्षास हुकलेला हल्ला परतवणे आणि वरुन हिंदूंमधल्याच तथाकथितांचे साहाय्य मिळवणे अधिक सुलभ होत जाते. असे सगळे मला वाटते. एवढे सगळे स्पष्टीकरण द्यावे लागणे खरे तर लेखातील लेखन प्रयत्नाचे एका अर्थी अपयश तर नाही ना अशी शंका वाटते. पण आपण जे अभ्यासले त्या आधारावर आपल्याला जेवढे जमते तेवढे लिहावे एवढेच. आपल्या प्रतिसादामुळे लिहीण्याचा योग आला. अनेक आभार.

कंजूस 24/11/2018 - 15:06
>>असे सगळे मला वाटते. एवढे सगळे स्पष्टीकरण द्यावे लागणे खरे तर लेखातील लेखन प्रयत्नाचे एका अर्थी अपयश तर नाही ना अशी शंका वाटते.>> असं काही वाटण्याची भीती नको. लेख आणि हेतू समजला आहे परंतू काही मुद्दे लेखी इथे लिहिता येत नाहीत.

कंजूस 24/11/2018 - 15:15
हिंदुधर्मातच बऱ्याच देवदेवता आहेत असं काही नाही॥ जगात पाच तरी जुने धर्म आहेत त्यात एकापेक्शा अधिक देवदेवता आहेत किंवा होत्या. त्यात्या ठिकाणी ते जुने धर्म हाकलून नवीन एक देवता धर्माचा धुमधडाक्याने प्रचार आणि खूपदा अत्याचारानेही नवीन धर्म लादला तसं हिंदुनी करावं असंही नाही. धर्म ही सुद्धा एक विकावू वस्तू आहे. व्यापाराचे नियम त्यासही लागू होतात. खप,मागणी, अनावश्यक वस्तू गळ्यात बांधणे, श्रीमंती दाखवण्यासाठी घ्यावी लागणारी वस्तू, मधल्यामधे रिकामटेकड्या लोकांचा उदरनिर्वाह.
कधी कधी एवढ्या सगळ्या हिंदू पद्धती आणि देवतांचा हिंदूंनाही कंटाळा येतो की नाही, आणि ते ३३ कोटी देवतांचे तर भयंकर प्रकरण आहे. खासकरुन ज्यांना अहिंदू म्हणून रहायचे म्हणून हिंदू पद्धती आणि देवतां पासून कटाक्षाने दूर रहायचे तर त्यासाठी काय काय करावे ? याचे या उतार्‍यात काही उपाय सुचवले आहेत पण यातील काही देवतांपासून दूर रहाण्याचे प्रकार कायदा आणि आप्त स्वकीयांच्या अनुमतीने वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय सल्ल्याने आणि स्वजबाबदारीवर करावेत. धागा लेखकाचा उत्तरदायीत्वास नकार लागू आहे.

फडणवीस बुलेटिन ९

साहना ·

ट्रम्प 30/10/2018 - 09:09
संपादकनां विनंती करू इच्छितो की साहना यांचे " फडणवीस बुलेटिन " हे लेख अनुक्रमे उपलब्ध करून देण्याची कृपा करावी , किंवा साहना यांनी स्वतः अनुक्रमणिका तयार करावी , बाकिचे लेख लवकर सापडत नाही हो .

फडणवीस ह्यांचे बुलेट ट्रेन विषयीचे मत/व्हिडियो हल्ली वॉट्स-अ‍ॅप वर फिरत होते.हे बुलेटिन बुलेटविषयी आहे की काय असे वाटले होते.

डँबिस००७ 31/10/2018 - 22:05
नविन निर्णयानुसार सरकार आता हमी भाव जाहिर करेल पण सरकार आता शेतकर्यांकडुन हमी भावानुसार काहीही विकत घेणार नाही !! शेतकर्यांनी मिळेल त्या भावाने सौदा करुन आपला माल विकावा. हमी भाव व मिळालेला दर ह्यामधला फरक मग सरकार कडे जाउन घ्यावा. त्यासाठी केलेला सौदा पक्क्या रिसिट सकट करावा लागेल. सरकारला शेती माल विकत घेउन त्याची साठवणुक करण्याच काम पडणार नाही !सरकारकडुन हमी भावाचा फायदा हवा असेल तर शेतकर्याला आपले व्यवहार व्हाईट व प्रमाणीत करावे लागतील !!

In reply to by डँबिस००७

विशुमित 01/11/2018 - 00:21
शेतमाल कोणाला विकणार आणि कोणाकडून पावती घेणार? ..... बाकी शेतकरी कधी पासून बॅल्क करायला लागला आहे? जरा शेतकर्याच्या व्हाईट मनीची व्याख्या सांगाल का?

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क 01/11/2018 - 04:02
मग व्यापारी मुद्दाम कमी भाव देणार आणि फरक सरकार भरत राहणार हा गोरखधंदा चालू करायचा का? जर एमएसपी पेक्षा कमी भाव दिला म्हणून व्यापाऱ्याला दंड करण्याची तरतूद नसेल तर सरकारने ती करून घ्यावी. नाहीतर समस्त व्यापारी मुद्दाम कमी भाव देतील आणि शेतकरीही फिकीर करणार नाही कारण सरकारकडून फरक मिळणार आहे. त्यापुढे जाऊन धनदांडगे शेतकरी व्यापाऱ्यांना हाताशी धरून मुद्दाम कमी किमतीच्या पावत्या घेऊन वर फरक पदरात पाडून घेतील.

विशुमित 01/11/2018 - 00:17
ज्यांच्या जिवावर हे 'चालू ' सरकार सत्तेत आले त्यांची मात्र ठासून मारली जात आहे. व्यापार्याना भारी हौस होती तेव्हा 'अब की बार'.... भूकतो अब..!! ..... बाकी शेतकर्यानी ह्या निर्णयावर जास्त उड्या मारू नये. काहीही विषेश फरक पडणार नाही. व्यापारी लोकांची होल्डिंग पावर खूप आहे. दुसरे डोमकावळे तुमच्या उत्पादनावर डल्ला मारतील. शेतकर्यानी फक्त एवढं ध्यानात घ्यावे की व्यापारी आणि तुमचे व्यावहारिक नातेच शेवटी तुमच्या कामाला येणार आहे. हे सरकार तुमच्यातील वादातूनच आपली पोळी भाजणार आणि वरून मलई पण वरपणार.

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क 01/11/2018 - 03:57
शेतकरी कधी पासून बॅल्क करायला लागला आहे? शेतकरी ब्लॅक करतात असा विचार का बरं? व्यापारी ब्लॅक करत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? शेतमाल कोणाला विकणार आणि कोणाकडून पावती घेणार? शेतमाल ज्या व्यापाऱ्याला विकणार त्याच्याकडून पावती का घेता येणार नाही? बाकी शेतकर्यानी ह्या निर्णयावर जास्त उड्या मारू नये. काहीही विषेश फरक पडणार नाही. व्यापारी लोकांची होल्डिंग पावर खूप आहे. दुसरे डोमकावळे तुमच्या उत्पादनावर डल्ला मारतील. जर कुठलीही योजना आणली तर त्याची कशी वाट लावतो बघा हीच मनोवृत्ती असेल तर अवघड आहे. व्यापारी फसवतात, स्वतःच्या फायद्यासाठी कृत्रिमरित्या भाव कमी जास्त करतात हे माहित असूनही त्यांनाच साथ देणार अशी शेतकऱ्यांची आणि ग्राहकांचीही मानसिकता असेल तर मग आहे ते चालू द्यावे. ज्यांच्या जिवावर हे 'चालू ' सरकार सत्तेत आले त्यांची मात्र ठासून मारली जात आहे. व्यापार्याना भारी हौस होती तेव्हा 'अब की बार'....भूकतो अब..!! यातूनच दिसतंय की तुम्हाला फक्त सरकारबद्दल प्रॉब्लेम आहे. व्यापाऱ्यांनी भाजपाला पाठिंबा देऊनही सरकार व्यापाऱ्यांना अडचणीचे होतील आणि सर्वसामान्यांना फायद्याचे होतील असे निर्णय घेते हा विचार तुमच्या मनाला शिवत नाही. पण पाठिंबा देऊनही व्यापाऱ्यांना त्रास होतोय म्हणून व्यापाऱ्यांसाठी वाईट वाटतंय. हे सरकार तुमच्यातील वादातूनच आपली पोळी भाजणार आणि वरून मलई पण वरपणार. हे तुमचं खरं दुःख आहे!

In reply to by ट्रेड मार्क

विशुमित 01/11/2018 - 14:39
व्यापार्याबद्दल तुमच्या मनातील पुर्वग्रह प्रकर्षाने जाणवत आहे. शेतमालाच्या Supply Chain Management मधला व्यापारी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी मी आवर्जून 'व्यावहारिक नातं ' हा शब्दप्रयोग केला आहे. ..... क्षमा असावी पण तुमचं शेती व्यवसायातील ज्ञान शिकवलेल्या पोपटा एवढे भासत आहे.

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क 03/11/2018 - 08:42
तुम्ही वैयक्तिकी टीका केल्यामुळे माझा नाईलाज आहे. पुढचं वाचताना तुम्हाला त्रास होईल त्यामुळे मी पण आधीच क्षमा मागून ठेवतो. माझे ज्ञान शिकवलेल्या पोपटाएवढे असू दे किंवा चिमणीएवढे असुदे. तुमचे ज्ञान निदान गाढवाएवढे तरी आहे ना? मग नुसती टीका काय करता? तुमच्या बरोबर अजून ३-४ लोक नुसते टीका करण्यात धन्यता मानतात. एखाद्या योजनेत काय चूक आहे हे संतुलितपणे सांगून त्यावर उपाय सांगितलात किंवा कश्या प्रकारे अजून चांगली करता येईल हे सांगितलं तर त्याला सकारात्मक टीका म्हणतात. नाहीतर नुसतीच जळजळ असते. याआधी पण मी कित्येक वेळा चॅलेंज दिलं होतं, नुसती टीका करण्याऐवजी काय चांगलं करता येईल ते सांगा. नोटबंदीच्या धाग्यावर खुले आव्हान दिल्यावर सगळे पोकळ टीकाकार स्वतःच्या पार्श्वभागाला पाय लावून पळाले. मला सरसकट सगळ्या व्यापाऱ्यांवर राग नसून शेतकऱ्यांना कमी भाव देऊन, साठेबाजी करून मग ग्राहकाला जास्त किमतीत माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर राग आहे. कुठलाही व्यापारी हे करत नव्हता किंवा करत नाही असे तुमचे म्हणणे आहे काय? शेतमालाच्या Supply Chain Management मधला व्यापारी हा महत्त्वाचा घटक आहे. एवढं तुम्हाला ज्ञान आहे ना मग हि व्यवस्था कशी चांगली करता येईल यावर तुमचं मत सांगा. तुम्ही त्या क्षेत्रात असाल तर तुम्ही आत्तापर्यंत काय सुधारणा करण्याचा प्रयत्न केला ते उदाहरणासहित सांगा.

In reply to by ट्रेड मार्क

नोटबंदीच्या धाग्यावर खुले आव्हान दिल्यावर सगळे पोकळ टीकाकार स्वतःच्या पार्श्वभागाला पाय लावून पळाले. पळाले बिळाले नाही, नोटाबंदीची काही गरज नव्हती, त्याऐवजी कॅशलेस व्यवहार सक्ती करायला हवी होती हे मी मागे सांगितले होते.

In reply to by मार्मिक गोडसे

अभिजित - १ 10/11/2018 - 18:45
https://www.loksatta.com/arthasatta-news/reserve-bank-suspicious-regarding-the-objectives-of-demonetisation-1787041/ नोटाबंदीच्या उद्दिष्टांबाबत रिझव्‍‌र्ह बँकच साशंक! पंतप्रधान मोदी यांनी निश्चलनीकरण जाहीर करण्यापूर्वी काही तास आधीच रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली होती. मात्र काळा पैसा आणि बनावट नोटांना यातून पायबंद बसेल या सरकारच्या दाव्याबाबत तेव्हाच साशंकता व्यक्त केली गेली होती. अधिकतर काळा पैसा हा रोख नोटांमध्ये नसून सोने तसेच स्थावर मालमत्ता या गुंतला असल्याचेही बजावण्यात आले होते. >>>>>>>>>>>>>>>>>>> इथल्या भक्तांचे खरे मत - RBI गाढव आहे. मोदी सर्वज्ञ आहेत. मोदींची आज्ञा आली कि ती पाळा .

In reply to by ट्रेड मार्क

विशुमित 08/11/2018 - 23:20
1. गाढव हा शिकवलेल्या पोपटापेक्षा नक्कीच हुशार प्राणी आहे. त्याला एकदा रस्ता दाखवून दिला की ते बरोबर योग्य जागीच जाऊन ओझी वाहून टाकून येत असतो. शिकवलेला पोपट फक्त पोपटपंची करत असतो. एक निरीक्षण मांडले कृपया दुसर्याचा त्याला संबंध जोडू नका आणि स्वतःवर पण ओढून घेऊ नका. असो... 2. व्यापार्यांवरचा राग... आधी स्वतः ठरवा तुमचा राग कोण्या व्यापार्यावर आहे ते? तुमचं confusion प्रकर्षाने जाणवत आहे. माझी 'व्यावहारिक नाते' ही शब्दयोजना तुमच्या डोक्यावरून तर गेली नाही ना?? 3. जगात कोणीही साजूक नाही आहे यावर माझा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे हा अंबानी व्यापारी चांगला छाजेड व्यापारी ठग, असल्या कॅटेगरी करायला मला आवडत नाही. शिकवलेल्या पोपटांकडे तो चाॅइस नसतो. इवन लबाड ग्राहक ही काही कमी नाहीत जगात. पण पोपटांना पिंजर्याबाहेरच जग क्वचितच माहिती असते. असो. 4. उपाय- शेती व्यवसायात शेतामालाचे Place of Removal रानाचा बांध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा तरतुदी कमीच पडणार. 5. Supply chain- व्यापारी ह्या कडीला स्कीप करून शेतकर्याच्या पदरी आणखी निराशाच पडेल. Regularisation करणे हे संबंधित संस्थाचे कार्य आहे ना की आम शेतकरी वर्गाचे. 6. बाकी नोटबंदीचा दुसर्या वाढदिवसाच्या ट्रकभर वीस लाख शुभेच्छा...!!

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क 11/11/2018 - 01:40
गाढव हा शिकवलेल्या पोपटापेक्षा नक्कीच हुशार प्राणी आहे. त्याला एकदा रस्ता दाखवून दिला की ते बरोबर योग्य जागीच जाऊन ओझी वाहून टाकून येत असतो. शिकवलेला पोपट फक्त पोपटपंची करत असतो. प्रत्येक गाढवाला मी शहाणा, वर मालकाचा मार आणि शिव्या खायला लागुनही माझं आयुष्य किती छान असेच वाटत असते. माझं पण आपलं एक निरीक्षण! आणि हो स्वतःवर पण ओढून घेऊ नका बर्का!! आधी स्वतः ठरवा तुमचा राग कोण्या व्यापार्यावर आहे ते माझा कोणावरच राग नाही. मी कशाला कोणावर रागवू? माझी 'व्यावहारिक नाते' ही शब्दयोजना तुमच्या डोक्यावरून तर गेली नाही ना?? तुमचं confusion सुद्धा प्रकर्षाने जाणवत आहे. व्यावहारिक नाते म्हणजे काय लग्न नव्हे की पटो वा न पटो जन्मभर एका बरोबर निभवायला लागते. शेतकरी त्याला पाहिजे त्या व्यापाऱ्याबरोबर किंवा थेट ग्राहकांबरोबर व्यावहारिक नाते का जोडू शकत नाही? जगात कोणीही साजूक नाही आहे यावर माझा प्रचंड विश्वास आहे. हे मत फक्त फक्त व्यापारी वर्गासाठी आहे का समस्त मानवजातीसाठी? यात शेतकरी आणि बाकी नोकरदार पण मोडतात का? त्यामुळे हा अंबानी व्यापारी चांगला छाजेड व्यापारी ठग, असल्या कॅटेगरी करायला मला आवडत नाही. अंबानी चांगला? काय सांगताय? मुकेश का अनिल? तुमच्यामते सगळेच लबाड ही एकच क्याटेगरी आहे का? पण पोपटांना पिंजर्याबाहेरच जग क्वचितच माहिती असते झापड लावून एकाच रस्त्यावरून ओझी वाहणाऱ्या गाढवाला सुद्धा बाकी काहीच माहित नसतं. वर मालकाचा मार आणि शिव्या खायला लागतात. 4. उपाय- शेती व्यवसायात शेतामालाचे Place of Removal रानाचा बांध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा तरतुदी कमीच पडणार. हे कोणी करावं अशी अपेक्षा आहे? 5. Supply chain- व्यापारी ह्या कडीला स्कीप करून शेतकर्याच्या पदरी आणखी निराशाच पडेल. का बरं? अगदी पुण्यात आमच्या सोसायटीमध्ये एक शेतकरी आठवड्यातले ३ दिवस भाज्या घेऊन येतो. व्यापारी ही कडी स्कीप केल्याने त्याचं काय नुकसान होत असावं बरं? आमच्या मित्रमंडळींपैकी बरेच जण ट्रिप म्हणून शहराबाहेर जातात आणि जरा संशोधन करून एखादा चांगला शेतकरी बघून त्याच्याकडून धान्य घेऊन येतात. त्या शेतकऱ्याशी "व्यावहारिक" नात्याबरोबरच मैत्रीचे पण नाते तयार करून दर वेळी त्याच्याच कडून धान्य विकत घेतात. या व्यवहारात मध्ये व्यापारी नसल्याने कोणाचं काय नुकसान झालं आणि कसं हे सांगा बघू! Regularisation करणे हे संबंधित संस्थाचे कार्य आहे ना की आम शेतकरी वर्गाचे. मग सरकार या संस्थेने हे रेग्युलराईज करायला किमान विक्री मूल्य निश्चित केले आणि जर कोणी व्यापारी त्यापेक्षा कमी मूल्य देत असेल तर सरकार तो तोटा शेतकऱ्याला भरून देईल असे सांगितले. यात तुम्हाला काय प्रॉब्लेम दिसतोय हे मला तरी कळाले नाही. सरकारने परस्पर शेतकऱ्यांकडून किमान विक्री मूल्य देऊन माल खरेदी करावा ही अपेक्षा आहे का? त्यातले फायदे/ तोटे तुमचे या क्षेत्रातील समृद्ध ज्ञान वापरून स्पष्ट करा बघू. ट्रकभर वीस लाख शुभेच्छा तुम्हीच विषय काढलात. आता दुसरं कोणी ट्रकभर वीस लाख म्हणलं बोलायला तुम्हाला चान्स नाही, काय?

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क 13/11/2018 - 04:25
गाढवाला पढवलेलं सुद्धा बोलता येत नाही यावर शिक्कामोर्तब झालं. पुढील झापडबंद वाटचालीसाठी शुभेच्छा!

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क 03/11/2018 - 08:45
राहुल गांधींकडे सगळं कौशल्य आहे ज्याचं तो वारंवार प्रदर्शन करत असतो. तुमच्या लाडक्या केजरीवालांचे कौशल्य तर तुम्ही बघितलेच असेल. बादवे अश्या कुठल्या समस्या उद्भवणार आहेत याची जरा यादी करून इथे द्या की.

In reply to by ट्रेड मार्क

सुबोध खरे 03/11/2018 - 09:25
जाऊ द्या हो ट्रेडमार्क साहेब काही लोक नुसती टीका करण्यात धन्यता मानतात.त्यांच्याकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसतो. THEY ARE PART OF PROBLEM NOT A PART OF SOLUTION. पण मग इंटेलेक्च्युअल आहोत हे कसं दाखवायचं? म्हणून कोणत्याही गोष्टीवर टीका करायची.

राहुल गांधींकडे सगळं कौशल्य आहे ज्याचं तो वारंवार प्रदर्शन करत असतो. तुमच्या लाडक्या केजरीवालांचे कौशल्य तर तुम्ही बघितलेच असेल.. इथे राहुल आणि केजरीवाल यांचा काय संबंध, ह्या दोघांचे गुणगान मी कधी गायले आहे? हे पहिले स्पष्ट करा,समस्या सांगतो नंतर.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क 04/11/2018 - 20:59
तुम्ही कधीच केजरीवालांचे समर्थन केले नाहीत का? आणि जरी रागा किंवा केजरी लाडके असले नसले तरी समस्या काय उदभवतील हे सांगायला काय हरकत आहे? का मूळ मुद्दा टाळण्याचा प्रयत्न आहे? तुमच्यासाठी एक आव्हान - उगाच गोलगोल न फिरता काय समस्या येऊ शकतील आणि हे सरकार त्या सोडवायला का समर्थ नाही याचे तटस्थपणे विश्लेषण करा बघू. सध्याच्या उपलब्ध नेत्यांपैकी किंवा जे सरकार स्थापू शकतात अश्या पक्षांमधून कोण त्या समस्या तयारच होऊ देणार नाही किंवा जरी उदभवल्या तरी समर्थपणे सोडवू शकेल हे सांगा.

In reply to by ट्रेड मार्क

तुम्ही कधीच केजरीवालांचे समर्थन केले नाहीत का? तुम्ही शोधून दाखवा.उगाच चुकीची लेबलं चिकटवू नका. पूर्वग्रह सोडून लिहायला शिका. प्रत्येकवेळी" मी नोटाबंदीला पर्याय सुचवा असे आव्हान दिल्यावर विरोधक पळ काढतात " हे तुणतुणे बंद करा. मी नोटाबंदी अनावश्यक होती आणि पुर्णपणे कॅशलेस व्यवहार हा त्याला पर्याय आहे हे सतत मांडत आलो आहे त्यावर तुम्ही कधी उत्तर देणार?

In reply to by मार्मिक गोडसे

विशुमित 14/11/2018 - 19:00
'चालू ' सरकार बाबत काही प्रश्न उपस्थित केला की मागेपुढे न पाहता पढवलेले पोपट बिनदिक्कत त्यांना केजरी- रागा समर्थक लेबलं लावतात. काही डोमकावळे तर विनाकारण शरद पवार कुटुंबीयांना मधे आणतात. असो... कृपया कोणीही स्वतःवर ओढून घेऊ नये.

In reply to by विशुमित

सुबोध खरे 14/11/2018 - 19:39
या पूर्ण प्रतिसादाच्या मालिकेत श्री शरद पवारांचे नाव कुणी तरी आणलंय का? पहिल्यांदा पोपटाचा उल्लेख पण आपणच केलाय आणि आता पोरकट्पणाचा. कोण काय आहे ते लोकांना व्यवस्थित पणे माहिती आहे. उगाच व्यक्तिगत पातळीवर येऊन काय फायदा? ARE YOU A PART OF PROBLEM OR A PART OF SOLUTION?

In reply to by सुबोध खरे

विशुमित 14/11/2018 - 20:06
The things which are show off as solutions actually are creating nothing but another complicated problems. .... कोण काय आहे ते लोकांना व्यवस्थित पणे माहिती आहे ....) लय दुखलं असेल तर pain killer घ्या. ......

In reply to by विशुमित

सुबोध खरे 14/11/2018 - 20:21
हे बरं आहे. या पूर्ण प्रतिसादाच्या मालिकेत श्री शरद पवारांचे नाव कुणी तरी आणलंय का? आपणच ओरडायचं आणि आपणच पेन किलर घ्या म्हणायचं असो

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क 15/11/2018 - 06:07
उत्खनन करण्याएवढा वेळ माझ्याकडे नाहीये. तुम्ही कजरीचे समर्थन नसेल केले तर नसेल, एवढं मनावर घेऊ नका. पण मोदी द्वेष तर करता आहात ना? का तेही मान्य नाहीये? मी नोटाबंदी अनावश्यक होती आणि पुर्णपणे कॅशलेस व्यवहार हा त्याला पर्याय आहे हे सतत मांडत आलो आहे पूर्णपणे कॅशलेस व्यवहार करण्यासाठी लोकांना कसं प्रवृत्त करणार हे जरा सांगा की. भारतात क्रेडिट/ डेबिट कार्ड्स कित्येक वर्षे उपलब्ध आहेत. बँकेत खातं उघडलं की डेबिट कार्ड मिळतंच. त्या कार्डचा उपयोग लोक फक्त ATM मधून पैसे काढायला करायचे. जर एवढे वर्ष सोय उपलब्ध असून लोक वापरात नव्हते, तर मोदींनी काय करून लोकांना कॅशलेस कडे वळवायला पाहिजे होतं? १० वर्ष प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ मनमोहन सिंग पंतप्रधान असूनही लोकांना कॅशलेससाठी प्रवृत्त करू शकले नाहीत तर चहावाले मोदी काय करणार? मी नुसत्या आयडिया लढवायला सांगत नाहीये तर एक फुलप्रूफ प्लॅन द्यायला सांगतोय. असा प्लॅन जो काळा पैसा संपूर्ण बाहेर काढेल, ज्याने कोणालाच त्रास होणार नाही, अर्थव्यवस्थेवर जरासुद्धा निगेटिव्ह परिणाम होणार नाही, जीडीपी एका महिन्यासाठी सुद्धा कमी होणार नाही वगैरे वगैरे. कधी देताय बोला?

In reply to by ट्रेड मार्क

उत्खनन करण्याएवढा वेळ माझ्याकडे नाहीये. तुम्ही कजरीचे समर्थन नसेल केले तर नसेल, एवढं मनावर घेऊ नका. पण मोदी द्वेष तर करता आहात ना? का तेही मान्य नाहीये? खोटी लेबलं चीकटवायला कुठून वेळ मिळतो तुम्हाला? आणि मी मोदी द्वेष केल्याचे दाखवून द्या, त्यांच्या चुकीच्या धोरणांना विरोध करतो ह्याचा अर्थ त्या व्यक्तीचा द्वेष करतो असा अर्थ होत नाही. मी त्यांच्या काही निर्णयांचे स्वागतही केले आहे, ते तुम्हाला वाचायला वेळ नसेल मिळाला,नाही का? मी नुसत्या आयडिया लढवायला सांगत नाहीये तर एक फुलप्रूफ प्लॅन द्यायला सांगतोय. नोटबंदी केल्याने सांगितलेली एकही उद्दिष्टे साध्य झाली नाही. ना काळा पैसा संपूर्ण नष्ट झाला, ना तो पुन्हा तयार होण्यास रोखू शकला. अशा एकमेव योजनेतून सगळी उद्दिष्टे साधू शकतील ह्या भ्रमातून प्रथम बाहेर या. त्यासाठी सरकारी यंत्रणा अधिक कार्यक्षम केल्या पाहिजेत. सुरुवात लोकप्रतिनिधींकडील अवैध संपत्ती जप्त करण्यापासून केली पाहिजे. काळा पैसा निर्माण करण्यात ह्यांचा फार मोठा वाटा असतो. त्यांना वठणीवर आणल्यास सर्वसामान्य नागरिक व व्यापारी ह्यांनाही वचक बसेल. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी प्रथम देशभर पायाभूत सुविधा निर्माण करणे हे सरकारचे काम आहे. त्या न देता लोकांकडून अशा व्यवहाराची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

डँबिस००७ 03/11/2018 - 10:13
हे समजायला पुर्ण मोठ पिक्चर समजवुन घ्यायला लागेल. केंद्र सरकार ने eNAM योजना आणली आहे, त्याचीच पुढची स्टेप, राज्यसरकारने APMC कायदा काढुन टाकला. व्यापारी हा स्वतःच्या कॅलकुलेशन च्या आधारे मालाची किंमत ठरवुन कमीत कमी किंमतीत माल विकत घेत असतो. eNAM सारख्या प्लॅटफॉर्म मुळे शेतकर्याला आपल्या मालाचा लिलाव करणे शक्य होणार आहे ! उदा पॉंडीचेरीचा व्यापारी लासलगावच्या शेतकर्याकडुन कांदा कोणत्याही ऐजंटला कमिशन न देता विकत घेउ शकेल . याचा अर्थ तो त्याला पॉंडीचेरी मध्ये मिळणार्या माला पेक्षा स्वस्त माल डायरेक्टली मिळेल तर शेतकर्याला लिलावात हमी भावा पेक्षा जास्त भाव मिळु शकेल !

नाखु 04/11/2018 - 21:47
एका सहकारी शेती करीत आहेच आणि तीही खरीप हंगामातील पिके घेत पाणी सोय झाली तरच वाढीव पिके घेतली जातात(ता पारनेर जि अहमदनगर) त्याची अनुभवी मते मांडणार होतो पण नंतर आपण शहरी भागातील अकृषिक आहोत हे वेळीच लक्षात आले. आणि कोरस पासून दूर थांबलो है अत्यंत अकार्यक्षम, बिलकुल विनाअट अनुदान न देणारं सरकार कायमचं जाऊन सरसकट सगळ्या लोकांचं कल्याण करणारे सरकार पुढील १०० वर्षांसाठी येवो हीच आकाशातल्या बाप्पाला साकडं. भाकड अज्ञानमूलक शहरी झुडुपातला अडाणी असतात

डँबिस००७ 10/11/2018 - 12:42
Farmers getting hooked on eNAM to reap benefits More farmers are turning to the eNAM platform for online auction of agri-produce and reaping the benefits of better price discovery and timely payment, according to mandi officials. Though most farmers right now are bidding online, largely through authorised commission agents (called adtiyas) working in regulated wholesale mandis, but they have made a modest beginning, the officials said. As awareness increases, farmers will be more confident of bidding online on their own, for which several initiatives have been rolled out, they added. At present, online auction is being conducted in 470-odd wholesale mandis in 14 states which have come on board to be part of the electronic National Agriculture Market (eNAM) launched in April 2016. The target is to connect total 585 regulated mandis by the end of this fiscal. "We have completely shifted to an online auction in the Suryapet mandi in Telangana. More farmers are participating because they are not only getting better price but the payment is made immediately," Suryapet wholesale mandi Secretary Yellaiah told PTI. Before eNAM, it was difficult to conduct physical auction during the peak season due to huge arrival in the absence of weighting, assaying and quality testing facilities, he said. "Earlier, farmers used to bring the produce for auctioning and would wait till it was sold and payment done. At times, the entire process used to take 2-3 days and poor farmer had to bear additional expense of staying in a hotel," he said, and added now the situation has improved thanks to eNAM.

डँबिस००७ 10/11/2018 - 12:46
Modi government has targeted to double farmer's income by 2022. This seems a mammoth task as the farmer's real income needs to grow at a CAGR of 10.4 per cent to meet the government's target. Most farmers in the country are unable to reap the benefits of their hard labour as they get cheated by middlemen. But, eNAM, an online market which the government launched in 2016, holds the promise of increasing the earnings of the farmers by connecting them directly to the buyers across the country. India has witnessed good monsoon the last three consecutive years, and agriculture sector is seeing record production. These bumper years have built a strong foundation for the Indian economy amid government policy changes that shook the market. But these benefits are not reaching the farmers. Recently an inter-ministerial panel set up by the centre, Dalwai committee, in its report had estimated the average income of farmer at Rs 77,976 per year. https://www.businesstoday.in/top-story/can-enam-flip-indian-farmers-fate/story/282538.html

डँबिस००७ 10/11/2018 - 12:53
Farmers getting hooked on eNAM to reap benefits, ........ Now, auction in nine commodities like paddy, pulses and jowar in the Suryapet mandi is done via online by one stroke. The crops are weighed immediately and the stock is lifted on the same day and the payments are cleared online, he said. "Farmers are very happy with the eNAM as they are able to return home after selling their produce on the same day. They are getting better price for their produce," Yellaiah added. In Telangana, farmers are bidding online taking help of the authorised commission agents, whose service the state government feels cannot be terminated all of a sudden until farmers are educated and confident of doing on their own. The objective of the eNAM is to empower farmers to trade online independently without middlemen and get better price. Not only in Telangana, farmers in Dausa district of Rajasthan, which shifted to online auction in February 2017, are benefitting from the eNAM service. Bandikui agriculture mandi secretary Subash Mahawar said, "Now, bids are quoted only after assaying and testing of the crops done at the mandi yard." Here too most farmers are taking the help of commission agents to trade on the online platform. The agents are mostly using the eNAM mobile App for this purpose, he added.Mahawar said there is a "positive response" and the mandi is holding awareness camps to educate and motivate them to trade online. At Bandikui mandi, entire bajra is being traded online. A similar views were aired by officials from other mandis which have rolled out the eNAM. A senior Agriculture Ministry official said, "We still have a long distance to cover. However, the response so far is positive. We have intensified the awareness campaign. As awareness increases, farmers will be confident to participate independently." The government has decided to link 109 more mandis on the (eNam) by next month, the official added. Online trading on eNAM can be done through website, trading platform and mobile App available in several regional langauges. More features are being added to help farmers be informed decision on trading. So far, 72.12 lakh farmers, 53,130 commission agents and over 1 lakh traders are registered on the eNAM platform from 14 states. The 14 states include Andhra Pradesh, Chhattisgarh, Gujarat, Haryana, Himachal Pradesh, Jharkhand, Madhya Pradesh, Maharashtra, Odisha, Rajasthan, Tamil Nadu, Telangana, Uttar Pradesh and Uttarkhand. In the first phase, the government wants to ensure all wholesale agri mandis adopt online auction and gradually will allow trading between mandis in a state and eventually between mandis outside states, thereby setting up a single national agriculture market for the benefit of farmers. https://www.business-standard.com/article/pti-stories/farmers-getting-hooked-on-enam-to-reap-benefits-118012800181_1.html

In reply to by डँबिस००७

विशुमित 10/11/2018 - 16:53
eNAM बाबत माझं अनुकूल मत आहे आणि खूप आशावादी ही आहे. युपीए सरकारच्या काळात कृषीमंत्र्यानी कर्नाटक मधे याची सुरुवात केली होती. त्याला अजूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागे धारवाड येथील कृषी विद्यापीठातील एका प्रोफेसरांनी प्रवासात विस्तृत विवेचन केले होते. eNAM मधे शेतकर्याना अभिप्रेत असलेला शेरमार्केटच्या धरतीवर कोमोडिटसच्या विविध ठिकाणांचे सध्य बाजारभाव झळकत असतात. अमलबजावणीबाबतीत काही त्रुटी आहेत पण एवढ्या गंभीर स्वरूपाच्या नाहीत. कालांतराने त्या सुटण्यासारख्या आहेत. शेतकर्याना eNAM चा खरच उपयोग करून घायचा असेल तर सरकार भरोसे न राहता व्यापार्याबरोबर व्यावहारिक नाते प्रस्थापित करावेच लागेल. बाकी हमी भाव आणि विक्री भाव यातील फरक हे थापडे सरकार देईल यावर माझ्या सारख्या तमाम शेतकरी बांधवांचा काडीचाही विश्वास नाही.

In reply to by विशुमित

"....यावर माझ्या सारख्या तमाम शेतकरी बांधवांचा काडीचाही विश्वास नाही." गोल गरगरीत वाटोळा रुपया, हेच उत्तम सरकार आणि सगळ्याच भारतीय जनतेला हे चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे जो जास्त भाव देईल, तिथेच शेतमाल विकायचा, हे शेतकर्‍यांना चांगलेच ठाऊक आहे आणि ते योग्यच आहे.पण निदान, "मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली." हे वाक्य तरी बोलू नये. मोदी सरकार निदान काही तरी करायचा प्रयत्न तरी करत आहे. eNAM योजना पण ह्या सरकारच्या काळातच आली. मी कुठल्याच पक्षाचा नाही पण शरद पवार, उद्धव ठाकरे इत्यादी मंडळी कुणाला नावे ठेवत असतील तर, त्या व्यक्ती उत्तम कार्यच करत असतात, मग ते पु.ल. असोत किंवा मोदी.धरणात सु-सू करणार्‍या नेत्यांपेक्षा, धरणाची उंची वाढवून, पाणी साठा वाढवणाराच उत्तम. कोण बोलतंय ह्या पेक्षा कोण काम करतंय, हे ओळखणेच उत्तम. "गरिबी हटाव" असे म्हटल्याने गरिबी हटली नाही, आणि "हिंदी-चिनी भाई-भाई," असे म्हटल्याने, चीनने आक्रमण करणे काही थांबवले नाही.त्यामुळे १५ लाखावर किंवा २० लाखावर माझा विश्र्वास बसला नाही. असो, आम्चे बाबा महाराज म्हणतात, "व्यक्ती पूजा आणि व्यक्ती द्वेष, आपली स्वतःची वैयक्तिक उन्नती थांबवतात."

In reply to by मुक्त विहारि

विशुमित 11/11/2018 - 22:39
1. मोदी सरकार निदान काही तरी करायचा प्रयत्न तरी करत आहे. --- हे फक्त तुम्ही ठरवून नाही ना उपयोगाचे. टोमॅटो, तूर , डाळिंब, द्राक्षे, सोयाबीन, गहू पिकवणार्या आणि दुग्ध व्यवसाय करणार्या शेतकर्याची चार वर्षात काय वाताहात झाली आहे हे काही गुंठे कथित सेंद्रिय शेती करणार्याना समजेल याबाबत शंका आहे. 2. eNAM योजना पण ह्या सरकारच्या काळातच आली. --- मग काय पेढे वाटू?? ही योजना पहिल्यांदा कर्नाटक मधे सुरु झाली होती. आता त्याचा विस्तार सुरू आहे. eNAM आता फक्त कागदपत्री (वेबसाईट वर) आहे, प्रत्याक्षात मात्र लिलाव-सौदे पुर्वी सारखेच चालू आहेत आणि नंतर माहिती फीड केली जात आहे. यामध्ये कंट्रोलस् वीक असण्याची शक्यता जास्त आहे. पण माझ्या लेखी या त्रुटी एवढ्या गंभीर स्वरूपाच्या नाहीत हे मी आधीच वर नमुद केले आहे. 3. मी कुठल्याच पक्षाचा नाही पण शरद पवार, उद्धव ठाकरे इत्यादी मंडळी कुणाला नावे ठेवत असतील तर, त्या व्यक्ती उत्तम कार्यच करत असतात, मग ते पु.ल. असोत किंवा मोदी. ....तुम्ही कोणत्याच पक्षाचे नाही आहात त्याला मी काय करू? उद्धव- शरद पवार पुलं कुठून आले मधेच? माझ्या प्रतिसादाशी त्यांचा काय संबंध ?? तुमचा आदर ठेवून एक विनंती असला पांचटपणा करत जाऊ नका. 4. धरणात सु-सू करणार्‍या नेत्यांपेक्षा, धरणाची उंची वाढवून, पाणी साठा वाढवणाराच उत्तम .... अरेरे तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती. पण काय करणार सुसुची चव काय तोंडाची जायची दिसेना? 5. आम्चे बाबा महाराज म्हणतात, "व्यक्ती पूजा आणि व्यक्ती द्वेष, आपली स्वतःची वैयक्तिक उन्नती थांबवतात." ...तुमच्या प्रतिसादात व्यक्ति पूजा आणि व्यक्ति प्रेम हे दोन्ही दिसले. त्यामुळे असले उपाय आधी स्वतःवरच करून पहा मग दुसर्यांना सल्ले द्या. कसं??

In reply to by मुक्त विहारि

विशुमित 11/11/2018 - 22:44
बाकी हमी भाव आणि विक्री भाव यातील फरक हे थापडे सरकार देईल यावर माझ्या सारख्या तमाम शेतकरी बांधवांचा काडीचाही विश्वास नाही. ... खरं खरं सांगा हे सरकार हा फरक देईल का? तुम्हाला तुमच्या 10 गुंठ्याच्या काळ्या (?) आईची शपथ आहे.

In reply to by मुक्त विहारि

विशुमित 11/11/2018 - 23:07
https://www.misalpav.com/comment/1014109#comment-1014109 ... 007 ना ही कुठून माहिती मिळाली हे विचरायचं राहूनच गेले.

ट्रम्प 30/10/2018 - 09:09
संपादकनां विनंती करू इच्छितो की साहना यांचे " फडणवीस बुलेटिन " हे लेख अनुक्रमे उपलब्ध करून देण्याची कृपा करावी , किंवा साहना यांनी स्वतः अनुक्रमणिका तयार करावी , बाकिचे लेख लवकर सापडत नाही हो .

फडणवीस ह्यांचे बुलेट ट्रेन विषयीचे मत/व्हिडियो हल्ली वॉट्स-अ‍ॅप वर फिरत होते.हे बुलेटिन बुलेटविषयी आहे की काय असे वाटले होते.

डँबिस००७ 31/10/2018 - 22:05
नविन निर्णयानुसार सरकार आता हमी भाव जाहिर करेल पण सरकार आता शेतकर्यांकडुन हमी भावानुसार काहीही विकत घेणार नाही !! शेतकर्यांनी मिळेल त्या भावाने सौदा करुन आपला माल विकावा. हमी भाव व मिळालेला दर ह्यामधला फरक मग सरकार कडे जाउन घ्यावा. त्यासाठी केलेला सौदा पक्क्या रिसिट सकट करावा लागेल. सरकारला शेती माल विकत घेउन त्याची साठवणुक करण्याच काम पडणार नाही !सरकारकडुन हमी भावाचा फायदा हवा असेल तर शेतकर्याला आपले व्यवहार व्हाईट व प्रमाणीत करावे लागतील !!

In reply to by डँबिस००७

विशुमित 01/11/2018 - 00:21
शेतमाल कोणाला विकणार आणि कोणाकडून पावती घेणार? ..... बाकी शेतकरी कधी पासून बॅल्क करायला लागला आहे? जरा शेतकर्याच्या व्हाईट मनीची व्याख्या सांगाल का?

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क 01/11/2018 - 04:02
मग व्यापारी मुद्दाम कमी भाव देणार आणि फरक सरकार भरत राहणार हा गोरखधंदा चालू करायचा का? जर एमएसपी पेक्षा कमी भाव दिला म्हणून व्यापाऱ्याला दंड करण्याची तरतूद नसेल तर सरकारने ती करून घ्यावी. नाहीतर समस्त व्यापारी मुद्दाम कमी भाव देतील आणि शेतकरीही फिकीर करणार नाही कारण सरकारकडून फरक मिळणार आहे. त्यापुढे जाऊन धनदांडगे शेतकरी व्यापाऱ्यांना हाताशी धरून मुद्दाम कमी किमतीच्या पावत्या घेऊन वर फरक पदरात पाडून घेतील.

विशुमित 01/11/2018 - 00:17
ज्यांच्या जिवावर हे 'चालू ' सरकार सत्तेत आले त्यांची मात्र ठासून मारली जात आहे. व्यापार्याना भारी हौस होती तेव्हा 'अब की बार'.... भूकतो अब..!! ..... बाकी शेतकर्यानी ह्या निर्णयावर जास्त उड्या मारू नये. काहीही विषेश फरक पडणार नाही. व्यापारी लोकांची होल्डिंग पावर खूप आहे. दुसरे डोमकावळे तुमच्या उत्पादनावर डल्ला मारतील. शेतकर्यानी फक्त एवढं ध्यानात घ्यावे की व्यापारी आणि तुमचे व्यावहारिक नातेच शेवटी तुमच्या कामाला येणार आहे. हे सरकार तुमच्यातील वादातूनच आपली पोळी भाजणार आणि वरून मलई पण वरपणार.

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क 01/11/2018 - 03:57
शेतकरी कधी पासून बॅल्क करायला लागला आहे? शेतकरी ब्लॅक करतात असा विचार का बरं? व्यापारी ब्लॅक करत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? शेतमाल कोणाला विकणार आणि कोणाकडून पावती घेणार? शेतमाल ज्या व्यापाऱ्याला विकणार त्याच्याकडून पावती का घेता येणार नाही? बाकी शेतकर्यानी ह्या निर्णयावर जास्त उड्या मारू नये. काहीही विषेश फरक पडणार नाही. व्यापारी लोकांची होल्डिंग पावर खूप आहे. दुसरे डोमकावळे तुमच्या उत्पादनावर डल्ला मारतील. जर कुठलीही योजना आणली तर त्याची कशी वाट लावतो बघा हीच मनोवृत्ती असेल तर अवघड आहे. व्यापारी फसवतात, स्वतःच्या फायद्यासाठी कृत्रिमरित्या भाव कमी जास्त करतात हे माहित असूनही त्यांनाच साथ देणार अशी शेतकऱ्यांची आणि ग्राहकांचीही मानसिकता असेल तर मग आहे ते चालू द्यावे. ज्यांच्या जिवावर हे 'चालू ' सरकार सत्तेत आले त्यांची मात्र ठासून मारली जात आहे. व्यापार्याना भारी हौस होती तेव्हा 'अब की बार'....भूकतो अब..!! यातूनच दिसतंय की तुम्हाला फक्त सरकारबद्दल प्रॉब्लेम आहे. व्यापाऱ्यांनी भाजपाला पाठिंबा देऊनही सरकार व्यापाऱ्यांना अडचणीचे होतील आणि सर्वसामान्यांना फायद्याचे होतील असे निर्णय घेते हा विचार तुमच्या मनाला शिवत नाही. पण पाठिंबा देऊनही व्यापाऱ्यांना त्रास होतोय म्हणून व्यापाऱ्यांसाठी वाईट वाटतंय. हे सरकार तुमच्यातील वादातूनच आपली पोळी भाजणार आणि वरून मलई पण वरपणार. हे तुमचं खरं दुःख आहे!

In reply to by ट्रेड मार्क

विशुमित 01/11/2018 - 14:39
व्यापार्याबद्दल तुमच्या मनातील पुर्वग्रह प्रकर्षाने जाणवत आहे. शेतमालाच्या Supply Chain Management मधला व्यापारी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी मी आवर्जून 'व्यावहारिक नातं ' हा शब्दप्रयोग केला आहे. ..... क्षमा असावी पण तुमचं शेती व्यवसायातील ज्ञान शिकवलेल्या पोपटा एवढे भासत आहे.

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क 03/11/2018 - 08:42
तुम्ही वैयक्तिकी टीका केल्यामुळे माझा नाईलाज आहे. पुढचं वाचताना तुम्हाला त्रास होईल त्यामुळे मी पण आधीच क्षमा मागून ठेवतो. माझे ज्ञान शिकवलेल्या पोपटाएवढे असू दे किंवा चिमणीएवढे असुदे. तुमचे ज्ञान निदान गाढवाएवढे तरी आहे ना? मग नुसती टीका काय करता? तुमच्या बरोबर अजून ३-४ लोक नुसते टीका करण्यात धन्यता मानतात. एखाद्या योजनेत काय चूक आहे हे संतुलितपणे सांगून त्यावर उपाय सांगितलात किंवा कश्या प्रकारे अजून चांगली करता येईल हे सांगितलं तर त्याला सकारात्मक टीका म्हणतात. नाहीतर नुसतीच जळजळ असते. याआधी पण मी कित्येक वेळा चॅलेंज दिलं होतं, नुसती टीका करण्याऐवजी काय चांगलं करता येईल ते सांगा. नोटबंदीच्या धाग्यावर खुले आव्हान दिल्यावर सगळे पोकळ टीकाकार स्वतःच्या पार्श्वभागाला पाय लावून पळाले. मला सरसकट सगळ्या व्यापाऱ्यांवर राग नसून शेतकऱ्यांना कमी भाव देऊन, साठेबाजी करून मग ग्राहकाला जास्त किमतीत माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर राग आहे. कुठलाही व्यापारी हे करत नव्हता किंवा करत नाही असे तुमचे म्हणणे आहे काय? शेतमालाच्या Supply Chain Management मधला व्यापारी हा महत्त्वाचा घटक आहे. एवढं तुम्हाला ज्ञान आहे ना मग हि व्यवस्था कशी चांगली करता येईल यावर तुमचं मत सांगा. तुम्ही त्या क्षेत्रात असाल तर तुम्ही आत्तापर्यंत काय सुधारणा करण्याचा प्रयत्न केला ते उदाहरणासहित सांगा.

In reply to by ट्रेड मार्क

नोटबंदीच्या धाग्यावर खुले आव्हान दिल्यावर सगळे पोकळ टीकाकार स्वतःच्या पार्श्वभागाला पाय लावून पळाले. पळाले बिळाले नाही, नोटाबंदीची काही गरज नव्हती, त्याऐवजी कॅशलेस व्यवहार सक्ती करायला हवी होती हे मी मागे सांगितले होते.

In reply to by मार्मिक गोडसे

अभिजित - १ 10/11/2018 - 18:45
https://www.loksatta.com/arthasatta-news/reserve-bank-suspicious-regarding-the-objectives-of-demonetisation-1787041/ नोटाबंदीच्या उद्दिष्टांबाबत रिझव्‍‌र्ह बँकच साशंक! पंतप्रधान मोदी यांनी निश्चलनीकरण जाहीर करण्यापूर्वी काही तास आधीच रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली होती. मात्र काळा पैसा आणि बनावट नोटांना यातून पायबंद बसेल या सरकारच्या दाव्याबाबत तेव्हाच साशंकता व्यक्त केली गेली होती. अधिकतर काळा पैसा हा रोख नोटांमध्ये नसून सोने तसेच स्थावर मालमत्ता या गुंतला असल्याचेही बजावण्यात आले होते. >>>>>>>>>>>>>>>>>>> इथल्या भक्तांचे खरे मत - RBI गाढव आहे. मोदी सर्वज्ञ आहेत. मोदींची आज्ञा आली कि ती पाळा .

In reply to by ट्रेड मार्क

विशुमित 08/11/2018 - 23:20
1. गाढव हा शिकवलेल्या पोपटापेक्षा नक्कीच हुशार प्राणी आहे. त्याला एकदा रस्ता दाखवून दिला की ते बरोबर योग्य जागीच जाऊन ओझी वाहून टाकून येत असतो. शिकवलेला पोपट फक्त पोपटपंची करत असतो. एक निरीक्षण मांडले कृपया दुसर्याचा त्याला संबंध जोडू नका आणि स्वतःवर पण ओढून घेऊ नका. असो... 2. व्यापार्यांवरचा राग... आधी स्वतः ठरवा तुमचा राग कोण्या व्यापार्यावर आहे ते? तुमचं confusion प्रकर्षाने जाणवत आहे. माझी 'व्यावहारिक नाते' ही शब्दयोजना तुमच्या डोक्यावरून तर गेली नाही ना?? 3. जगात कोणीही साजूक नाही आहे यावर माझा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे हा अंबानी व्यापारी चांगला छाजेड व्यापारी ठग, असल्या कॅटेगरी करायला मला आवडत नाही. शिकवलेल्या पोपटांकडे तो चाॅइस नसतो. इवन लबाड ग्राहक ही काही कमी नाहीत जगात. पण पोपटांना पिंजर्याबाहेरच जग क्वचितच माहिती असते. असो. 4. उपाय- शेती व्यवसायात शेतामालाचे Place of Removal रानाचा बांध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा तरतुदी कमीच पडणार. 5. Supply chain- व्यापारी ह्या कडीला स्कीप करून शेतकर्याच्या पदरी आणखी निराशाच पडेल. Regularisation करणे हे संबंधित संस्थाचे कार्य आहे ना की आम शेतकरी वर्गाचे. 6. बाकी नोटबंदीचा दुसर्या वाढदिवसाच्या ट्रकभर वीस लाख शुभेच्छा...!!

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क 11/11/2018 - 01:40
गाढव हा शिकवलेल्या पोपटापेक्षा नक्कीच हुशार प्राणी आहे. त्याला एकदा रस्ता दाखवून दिला की ते बरोबर योग्य जागीच जाऊन ओझी वाहून टाकून येत असतो. शिकवलेला पोपट फक्त पोपटपंची करत असतो. प्रत्येक गाढवाला मी शहाणा, वर मालकाचा मार आणि शिव्या खायला लागुनही माझं आयुष्य किती छान असेच वाटत असते. माझं पण आपलं एक निरीक्षण! आणि हो स्वतःवर पण ओढून घेऊ नका बर्का!! आधी स्वतः ठरवा तुमचा राग कोण्या व्यापार्यावर आहे ते माझा कोणावरच राग नाही. मी कशाला कोणावर रागवू? माझी 'व्यावहारिक नाते' ही शब्दयोजना तुमच्या डोक्यावरून तर गेली नाही ना?? तुमचं confusion सुद्धा प्रकर्षाने जाणवत आहे. व्यावहारिक नाते म्हणजे काय लग्न नव्हे की पटो वा न पटो जन्मभर एका बरोबर निभवायला लागते. शेतकरी त्याला पाहिजे त्या व्यापाऱ्याबरोबर किंवा थेट ग्राहकांबरोबर व्यावहारिक नाते का जोडू शकत नाही? जगात कोणीही साजूक नाही आहे यावर माझा प्रचंड विश्वास आहे. हे मत फक्त फक्त व्यापारी वर्गासाठी आहे का समस्त मानवजातीसाठी? यात शेतकरी आणि बाकी नोकरदार पण मोडतात का? त्यामुळे हा अंबानी व्यापारी चांगला छाजेड व्यापारी ठग, असल्या कॅटेगरी करायला मला आवडत नाही. अंबानी चांगला? काय सांगताय? मुकेश का अनिल? तुमच्यामते सगळेच लबाड ही एकच क्याटेगरी आहे का? पण पोपटांना पिंजर्याबाहेरच जग क्वचितच माहिती असते झापड लावून एकाच रस्त्यावरून ओझी वाहणाऱ्या गाढवाला सुद्धा बाकी काहीच माहित नसतं. वर मालकाचा मार आणि शिव्या खायला लागतात. 4. उपाय- शेती व्यवसायात शेतामालाचे Place of Removal रानाचा बांध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा तरतुदी कमीच पडणार. हे कोणी करावं अशी अपेक्षा आहे? 5. Supply chain- व्यापारी ह्या कडीला स्कीप करून शेतकर्याच्या पदरी आणखी निराशाच पडेल. का बरं? अगदी पुण्यात आमच्या सोसायटीमध्ये एक शेतकरी आठवड्यातले ३ दिवस भाज्या घेऊन येतो. व्यापारी ही कडी स्कीप केल्याने त्याचं काय नुकसान होत असावं बरं? आमच्या मित्रमंडळींपैकी बरेच जण ट्रिप म्हणून शहराबाहेर जातात आणि जरा संशोधन करून एखादा चांगला शेतकरी बघून त्याच्याकडून धान्य घेऊन येतात. त्या शेतकऱ्याशी "व्यावहारिक" नात्याबरोबरच मैत्रीचे पण नाते तयार करून दर वेळी त्याच्याच कडून धान्य विकत घेतात. या व्यवहारात मध्ये व्यापारी नसल्याने कोणाचं काय नुकसान झालं आणि कसं हे सांगा बघू! Regularisation करणे हे संबंधित संस्थाचे कार्य आहे ना की आम शेतकरी वर्गाचे. मग सरकार या संस्थेने हे रेग्युलराईज करायला किमान विक्री मूल्य निश्चित केले आणि जर कोणी व्यापारी त्यापेक्षा कमी मूल्य देत असेल तर सरकार तो तोटा शेतकऱ्याला भरून देईल असे सांगितले. यात तुम्हाला काय प्रॉब्लेम दिसतोय हे मला तरी कळाले नाही. सरकारने परस्पर शेतकऱ्यांकडून किमान विक्री मूल्य देऊन माल खरेदी करावा ही अपेक्षा आहे का? त्यातले फायदे/ तोटे तुमचे या क्षेत्रातील समृद्ध ज्ञान वापरून स्पष्ट करा बघू. ट्रकभर वीस लाख शुभेच्छा तुम्हीच विषय काढलात. आता दुसरं कोणी ट्रकभर वीस लाख म्हणलं बोलायला तुम्हाला चान्स नाही, काय?

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क 13/11/2018 - 04:25
गाढवाला पढवलेलं सुद्धा बोलता येत नाही यावर शिक्कामोर्तब झालं. पुढील झापडबंद वाटचालीसाठी शुभेच्छा!

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क 03/11/2018 - 08:45
राहुल गांधींकडे सगळं कौशल्य आहे ज्याचं तो वारंवार प्रदर्शन करत असतो. तुमच्या लाडक्या केजरीवालांचे कौशल्य तर तुम्ही बघितलेच असेल. बादवे अश्या कुठल्या समस्या उद्भवणार आहेत याची जरा यादी करून इथे द्या की.

In reply to by ट्रेड मार्क

सुबोध खरे 03/11/2018 - 09:25
जाऊ द्या हो ट्रेडमार्क साहेब काही लोक नुसती टीका करण्यात धन्यता मानतात.त्यांच्याकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसतो. THEY ARE PART OF PROBLEM NOT A PART OF SOLUTION. पण मग इंटेलेक्च्युअल आहोत हे कसं दाखवायचं? म्हणून कोणत्याही गोष्टीवर टीका करायची.

राहुल गांधींकडे सगळं कौशल्य आहे ज्याचं तो वारंवार प्रदर्शन करत असतो. तुमच्या लाडक्या केजरीवालांचे कौशल्य तर तुम्ही बघितलेच असेल.. इथे राहुल आणि केजरीवाल यांचा काय संबंध, ह्या दोघांचे गुणगान मी कधी गायले आहे? हे पहिले स्पष्ट करा,समस्या सांगतो नंतर.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क 04/11/2018 - 20:59
तुम्ही कधीच केजरीवालांचे समर्थन केले नाहीत का? आणि जरी रागा किंवा केजरी लाडके असले नसले तरी समस्या काय उदभवतील हे सांगायला काय हरकत आहे? का मूळ मुद्दा टाळण्याचा प्रयत्न आहे? तुमच्यासाठी एक आव्हान - उगाच गोलगोल न फिरता काय समस्या येऊ शकतील आणि हे सरकार त्या सोडवायला का समर्थ नाही याचे तटस्थपणे विश्लेषण करा बघू. सध्याच्या उपलब्ध नेत्यांपैकी किंवा जे सरकार स्थापू शकतात अश्या पक्षांमधून कोण त्या समस्या तयारच होऊ देणार नाही किंवा जरी उदभवल्या तरी समर्थपणे सोडवू शकेल हे सांगा.

In reply to by ट्रेड मार्क

तुम्ही कधीच केजरीवालांचे समर्थन केले नाहीत का? तुम्ही शोधून दाखवा.उगाच चुकीची लेबलं चिकटवू नका. पूर्वग्रह सोडून लिहायला शिका. प्रत्येकवेळी" मी नोटाबंदीला पर्याय सुचवा असे आव्हान दिल्यावर विरोधक पळ काढतात " हे तुणतुणे बंद करा. मी नोटाबंदी अनावश्यक होती आणि पुर्णपणे कॅशलेस व्यवहार हा त्याला पर्याय आहे हे सतत मांडत आलो आहे त्यावर तुम्ही कधी उत्तर देणार?

In reply to by मार्मिक गोडसे

विशुमित 14/11/2018 - 19:00
'चालू ' सरकार बाबत काही प्रश्न उपस्थित केला की मागेपुढे न पाहता पढवलेले पोपट बिनदिक्कत त्यांना केजरी- रागा समर्थक लेबलं लावतात. काही डोमकावळे तर विनाकारण शरद पवार कुटुंबीयांना मधे आणतात. असो... कृपया कोणीही स्वतःवर ओढून घेऊ नये.

In reply to by विशुमित

सुबोध खरे 14/11/2018 - 19:39
या पूर्ण प्रतिसादाच्या मालिकेत श्री शरद पवारांचे नाव कुणी तरी आणलंय का? पहिल्यांदा पोपटाचा उल्लेख पण आपणच केलाय आणि आता पोरकट्पणाचा. कोण काय आहे ते लोकांना व्यवस्थित पणे माहिती आहे. उगाच व्यक्तिगत पातळीवर येऊन काय फायदा? ARE YOU A PART OF PROBLEM OR A PART OF SOLUTION?

In reply to by सुबोध खरे

विशुमित 14/11/2018 - 20:06
The things which are show off as solutions actually are creating nothing but another complicated problems. .... कोण काय आहे ते लोकांना व्यवस्थित पणे माहिती आहे ....) लय दुखलं असेल तर pain killer घ्या. ......

In reply to by विशुमित

सुबोध खरे 14/11/2018 - 20:21
हे बरं आहे. या पूर्ण प्रतिसादाच्या मालिकेत श्री शरद पवारांचे नाव कुणी तरी आणलंय का? आपणच ओरडायचं आणि आपणच पेन किलर घ्या म्हणायचं असो

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क 15/11/2018 - 06:07
उत्खनन करण्याएवढा वेळ माझ्याकडे नाहीये. तुम्ही कजरीचे समर्थन नसेल केले तर नसेल, एवढं मनावर घेऊ नका. पण मोदी द्वेष तर करता आहात ना? का तेही मान्य नाहीये? मी नोटाबंदी अनावश्यक होती आणि पुर्णपणे कॅशलेस व्यवहार हा त्याला पर्याय आहे हे सतत मांडत आलो आहे पूर्णपणे कॅशलेस व्यवहार करण्यासाठी लोकांना कसं प्रवृत्त करणार हे जरा सांगा की. भारतात क्रेडिट/ डेबिट कार्ड्स कित्येक वर्षे उपलब्ध आहेत. बँकेत खातं उघडलं की डेबिट कार्ड मिळतंच. त्या कार्डचा उपयोग लोक फक्त ATM मधून पैसे काढायला करायचे. जर एवढे वर्ष सोय उपलब्ध असून लोक वापरात नव्हते, तर मोदींनी काय करून लोकांना कॅशलेस कडे वळवायला पाहिजे होतं? १० वर्ष प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ मनमोहन सिंग पंतप्रधान असूनही लोकांना कॅशलेससाठी प्रवृत्त करू शकले नाहीत तर चहावाले मोदी काय करणार? मी नुसत्या आयडिया लढवायला सांगत नाहीये तर एक फुलप्रूफ प्लॅन द्यायला सांगतोय. असा प्लॅन जो काळा पैसा संपूर्ण बाहेर काढेल, ज्याने कोणालाच त्रास होणार नाही, अर्थव्यवस्थेवर जरासुद्धा निगेटिव्ह परिणाम होणार नाही, जीडीपी एका महिन्यासाठी सुद्धा कमी होणार नाही वगैरे वगैरे. कधी देताय बोला?

In reply to by ट्रेड मार्क

उत्खनन करण्याएवढा वेळ माझ्याकडे नाहीये. तुम्ही कजरीचे समर्थन नसेल केले तर नसेल, एवढं मनावर घेऊ नका. पण मोदी द्वेष तर करता आहात ना? का तेही मान्य नाहीये? खोटी लेबलं चीकटवायला कुठून वेळ मिळतो तुम्हाला? आणि मी मोदी द्वेष केल्याचे दाखवून द्या, त्यांच्या चुकीच्या धोरणांना विरोध करतो ह्याचा अर्थ त्या व्यक्तीचा द्वेष करतो असा अर्थ होत नाही. मी त्यांच्या काही निर्णयांचे स्वागतही केले आहे, ते तुम्हाला वाचायला वेळ नसेल मिळाला,नाही का? मी नुसत्या आयडिया लढवायला सांगत नाहीये तर एक फुलप्रूफ प्लॅन द्यायला सांगतोय. नोटबंदी केल्याने सांगितलेली एकही उद्दिष्टे साध्य झाली नाही. ना काळा पैसा संपूर्ण नष्ट झाला, ना तो पुन्हा तयार होण्यास रोखू शकला. अशा एकमेव योजनेतून सगळी उद्दिष्टे साधू शकतील ह्या भ्रमातून प्रथम बाहेर या. त्यासाठी सरकारी यंत्रणा अधिक कार्यक्षम केल्या पाहिजेत. सुरुवात लोकप्रतिनिधींकडील अवैध संपत्ती जप्त करण्यापासून केली पाहिजे. काळा पैसा निर्माण करण्यात ह्यांचा फार मोठा वाटा असतो. त्यांना वठणीवर आणल्यास सर्वसामान्य नागरिक व व्यापारी ह्यांनाही वचक बसेल. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी प्रथम देशभर पायाभूत सुविधा निर्माण करणे हे सरकारचे काम आहे. त्या न देता लोकांकडून अशा व्यवहाराची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

डँबिस००७ 03/11/2018 - 10:13
हे समजायला पुर्ण मोठ पिक्चर समजवुन घ्यायला लागेल. केंद्र सरकार ने eNAM योजना आणली आहे, त्याचीच पुढची स्टेप, राज्यसरकारने APMC कायदा काढुन टाकला. व्यापारी हा स्वतःच्या कॅलकुलेशन च्या आधारे मालाची किंमत ठरवुन कमीत कमी किंमतीत माल विकत घेत असतो. eNAM सारख्या प्लॅटफॉर्म मुळे शेतकर्याला आपल्या मालाचा लिलाव करणे शक्य होणार आहे ! उदा पॉंडीचेरीचा व्यापारी लासलगावच्या शेतकर्याकडुन कांदा कोणत्याही ऐजंटला कमिशन न देता विकत घेउ शकेल . याचा अर्थ तो त्याला पॉंडीचेरी मध्ये मिळणार्या माला पेक्षा स्वस्त माल डायरेक्टली मिळेल तर शेतकर्याला लिलावात हमी भावा पेक्षा जास्त भाव मिळु शकेल !

नाखु 04/11/2018 - 21:47
एका सहकारी शेती करीत आहेच आणि तीही खरीप हंगामातील पिके घेत पाणी सोय झाली तरच वाढीव पिके घेतली जातात(ता पारनेर जि अहमदनगर) त्याची अनुभवी मते मांडणार होतो पण नंतर आपण शहरी भागातील अकृषिक आहोत हे वेळीच लक्षात आले. आणि कोरस पासून दूर थांबलो है अत्यंत अकार्यक्षम, बिलकुल विनाअट अनुदान न देणारं सरकार कायमचं जाऊन सरसकट सगळ्या लोकांचं कल्याण करणारे सरकार पुढील १०० वर्षांसाठी येवो हीच आकाशातल्या बाप्पाला साकडं. भाकड अज्ञानमूलक शहरी झुडुपातला अडाणी असतात

डँबिस००७ 10/11/2018 - 12:42
Farmers getting hooked on eNAM to reap benefits More farmers are turning to the eNAM platform for online auction of agri-produce and reaping the benefits of better price discovery and timely payment, according to mandi officials. Though most farmers right now are bidding online, largely through authorised commission agents (called adtiyas) working in regulated wholesale mandis, but they have made a modest beginning, the officials said. As awareness increases, farmers will be more confident of bidding online on their own, for which several initiatives have been rolled out, they added. At present, online auction is being conducted in 470-odd wholesale mandis in 14 states which have come on board to be part of the electronic National Agriculture Market (eNAM) launched in April 2016. The target is to connect total 585 regulated mandis by the end of this fiscal. "We have completely shifted to an online auction in the Suryapet mandi in Telangana. More farmers are participating because they are not only getting better price but the payment is made immediately," Suryapet wholesale mandi Secretary Yellaiah told PTI. Before eNAM, it was difficult to conduct physical auction during the peak season due to huge arrival in the absence of weighting, assaying and quality testing facilities, he said. "Earlier, farmers used to bring the produce for auctioning and would wait till it was sold and payment done. At times, the entire process used to take 2-3 days and poor farmer had to bear additional expense of staying in a hotel," he said, and added now the situation has improved thanks to eNAM.

डँबिस००७ 10/11/2018 - 12:46
Modi government has targeted to double farmer's income by 2022. This seems a mammoth task as the farmer's real income needs to grow at a CAGR of 10.4 per cent to meet the government's target. Most farmers in the country are unable to reap the benefits of their hard labour as they get cheated by middlemen. But, eNAM, an online market which the government launched in 2016, holds the promise of increasing the earnings of the farmers by connecting them directly to the buyers across the country. India has witnessed good monsoon the last three consecutive years, and agriculture sector is seeing record production. These bumper years have built a strong foundation for the Indian economy amid government policy changes that shook the market. But these benefits are not reaching the farmers. Recently an inter-ministerial panel set up by the centre, Dalwai committee, in its report had estimated the average income of farmer at Rs 77,976 per year. https://www.businesstoday.in/top-story/can-enam-flip-indian-farmers-fate/story/282538.html

डँबिस००७ 10/11/2018 - 12:53
Farmers getting hooked on eNAM to reap benefits, ........ Now, auction in nine commodities like paddy, pulses and jowar in the Suryapet mandi is done via online by one stroke. The crops are weighed immediately and the stock is lifted on the same day and the payments are cleared online, he said. "Farmers are very happy with the eNAM as they are able to return home after selling their produce on the same day. They are getting better price for their produce," Yellaiah added. In Telangana, farmers are bidding online taking help of the authorised commission agents, whose service the state government feels cannot be terminated all of a sudden until farmers are educated and confident of doing on their own. The objective of the eNAM is to empower farmers to trade online independently without middlemen and get better price. Not only in Telangana, farmers in Dausa district of Rajasthan, which shifted to online auction in February 2017, are benefitting from the eNAM service. Bandikui agriculture mandi secretary Subash Mahawar said, "Now, bids are quoted only after assaying and testing of the crops done at the mandi yard." Here too most farmers are taking the help of commission agents to trade on the online platform. The agents are mostly using the eNAM mobile App for this purpose, he added.Mahawar said there is a "positive response" and the mandi is holding awareness camps to educate and motivate them to trade online. At Bandikui mandi, entire bajra is being traded online. A similar views were aired by officials from other mandis which have rolled out the eNAM. A senior Agriculture Ministry official said, "We still have a long distance to cover. However, the response so far is positive. We have intensified the awareness campaign. As awareness increases, farmers will be confident to participate independently." The government has decided to link 109 more mandis on the (eNam) by next month, the official added. Online trading on eNAM can be done through website, trading platform and mobile App available in several regional langauges. More features are being added to help farmers be informed decision on trading. So far, 72.12 lakh farmers, 53,130 commission agents and over 1 lakh traders are registered on the eNAM platform from 14 states. The 14 states include Andhra Pradesh, Chhattisgarh, Gujarat, Haryana, Himachal Pradesh, Jharkhand, Madhya Pradesh, Maharashtra, Odisha, Rajasthan, Tamil Nadu, Telangana, Uttar Pradesh and Uttarkhand. In the first phase, the government wants to ensure all wholesale agri mandis adopt online auction and gradually will allow trading between mandis in a state and eventually between mandis outside states, thereby setting up a single national agriculture market for the benefit of farmers. https://www.business-standard.com/article/pti-stories/farmers-getting-hooked-on-enam-to-reap-benefits-118012800181_1.html

In reply to by डँबिस००७

विशुमित 10/11/2018 - 16:53
eNAM बाबत माझं अनुकूल मत आहे आणि खूप आशावादी ही आहे. युपीए सरकारच्या काळात कृषीमंत्र्यानी कर्नाटक मधे याची सुरुवात केली होती. त्याला अजूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागे धारवाड येथील कृषी विद्यापीठातील एका प्रोफेसरांनी प्रवासात विस्तृत विवेचन केले होते. eNAM मधे शेतकर्याना अभिप्रेत असलेला शेरमार्केटच्या धरतीवर कोमोडिटसच्या विविध ठिकाणांचे सध्य बाजारभाव झळकत असतात. अमलबजावणीबाबतीत काही त्रुटी आहेत पण एवढ्या गंभीर स्वरूपाच्या नाहीत. कालांतराने त्या सुटण्यासारख्या आहेत. शेतकर्याना eNAM चा खरच उपयोग करून घायचा असेल तर सरकार भरोसे न राहता व्यापार्याबरोबर व्यावहारिक नाते प्रस्थापित करावेच लागेल. बाकी हमी भाव आणि विक्री भाव यातील फरक हे थापडे सरकार देईल यावर माझ्या सारख्या तमाम शेतकरी बांधवांचा काडीचाही विश्वास नाही.

In reply to by विशुमित

"....यावर माझ्या सारख्या तमाम शेतकरी बांधवांचा काडीचाही विश्वास नाही." गोल गरगरीत वाटोळा रुपया, हेच उत्तम सरकार आणि सगळ्याच भारतीय जनतेला हे चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे जो जास्त भाव देईल, तिथेच शेतमाल विकायचा, हे शेतकर्‍यांना चांगलेच ठाऊक आहे आणि ते योग्यच आहे.पण निदान, "मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली." हे वाक्य तरी बोलू नये. मोदी सरकार निदान काही तरी करायचा प्रयत्न तरी करत आहे. eNAM योजना पण ह्या सरकारच्या काळातच आली. मी कुठल्याच पक्षाचा नाही पण शरद पवार, उद्धव ठाकरे इत्यादी मंडळी कुणाला नावे ठेवत असतील तर, त्या व्यक्ती उत्तम कार्यच करत असतात, मग ते पु.ल. असोत किंवा मोदी.धरणात सु-सू करणार्‍या नेत्यांपेक्षा, धरणाची उंची वाढवून, पाणी साठा वाढवणाराच उत्तम. कोण बोलतंय ह्या पेक्षा कोण काम करतंय, हे ओळखणेच उत्तम. "गरिबी हटाव" असे म्हटल्याने गरिबी हटली नाही, आणि "हिंदी-चिनी भाई-भाई," असे म्हटल्याने, चीनने आक्रमण करणे काही थांबवले नाही.त्यामुळे १५ लाखावर किंवा २० लाखावर माझा विश्र्वास बसला नाही. असो, आम्चे बाबा महाराज म्हणतात, "व्यक्ती पूजा आणि व्यक्ती द्वेष, आपली स्वतःची वैयक्तिक उन्नती थांबवतात."

In reply to by मुक्त विहारि

विशुमित 11/11/2018 - 22:39
1. मोदी सरकार निदान काही तरी करायचा प्रयत्न तरी करत आहे. --- हे फक्त तुम्ही ठरवून नाही ना उपयोगाचे. टोमॅटो, तूर , डाळिंब, द्राक्षे, सोयाबीन, गहू पिकवणार्या आणि दुग्ध व्यवसाय करणार्या शेतकर्याची चार वर्षात काय वाताहात झाली आहे हे काही गुंठे कथित सेंद्रिय शेती करणार्याना समजेल याबाबत शंका आहे. 2. eNAM योजना पण ह्या सरकारच्या काळातच आली. --- मग काय पेढे वाटू?? ही योजना पहिल्यांदा कर्नाटक मधे सुरु झाली होती. आता त्याचा विस्तार सुरू आहे. eNAM आता फक्त कागदपत्री (वेबसाईट वर) आहे, प्रत्याक्षात मात्र लिलाव-सौदे पुर्वी सारखेच चालू आहेत आणि नंतर माहिती फीड केली जात आहे. यामध्ये कंट्रोलस् वीक असण्याची शक्यता जास्त आहे. पण माझ्या लेखी या त्रुटी एवढ्या गंभीर स्वरूपाच्या नाहीत हे मी आधीच वर नमुद केले आहे. 3. मी कुठल्याच पक्षाचा नाही पण शरद पवार, उद्धव ठाकरे इत्यादी मंडळी कुणाला नावे ठेवत असतील तर, त्या व्यक्ती उत्तम कार्यच करत असतात, मग ते पु.ल. असोत किंवा मोदी. ....तुम्ही कोणत्याच पक्षाचे नाही आहात त्याला मी काय करू? उद्धव- शरद पवार पुलं कुठून आले मधेच? माझ्या प्रतिसादाशी त्यांचा काय संबंध ?? तुमचा आदर ठेवून एक विनंती असला पांचटपणा करत जाऊ नका. 4. धरणात सु-सू करणार्‍या नेत्यांपेक्षा, धरणाची उंची वाढवून, पाणी साठा वाढवणाराच उत्तम .... अरेरे तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती. पण काय करणार सुसुची चव काय तोंडाची जायची दिसेना? 5. आम्चे बाबा महाराज म्हणतात, "व्यक्ती पूजा आणि व्यक्ती द्वेष, आपली स्वतःची वैयक्तिक उन्नती थांबवतात." ...तुमच्या प्रतिसादात व्यक्ति पूजा आणि व्यक्ति प्रेम हे दोन्ही दिसले. त्यामुळे असले उपाय आधी स्वतःवरच करून पहा मग दुसर्यांना सल्ले द्या. कसं??

In reply to by मुक्त विहारि

विशुमित 11/11/2018 - 22:44
बाकी हमी भाव आणि विक्री भाव यातील फरक हे थापडे सरकार देईल यावर माझ्या सारख्या तमाम शेतकरी बांधवांचा काडीचाही विश्वास नाही. ... खरं खरं सांगा हे सरकार हा फरक देईल का? तुम्हाला तुमच्या 10 गुंठ्याच्या काळ्या (?) आईची शपथ आहे.

In reply to by मुक्त विहारि

विशुमित 11/11/2018 - 23:07
https://www.misalpav.com/comment/1014109#comment-1014109 ... 007 ना ही कुठून माहिती मिळाली हे विचरायचं राहूनच गेले.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी एक चांगले काम केले आहे. ऑर्डीनन्स काढून APMC नावाचा शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक असा कायदा बंद केला. ह्यामुळे दलाल लोकांचा माज कमी होईल आणि आपले शेतकरी बंधू आणखीन चार दिवस जगतील अशी अशा करण्यास हरकत नाही. आता रेइलायन्स, द मार्ट सारख्या कंपन्या थेट शेतकऱ्याकडून माल खरीदू शकतील. https://indianexpress.com/article/cities/pune/msp-agrarian-crisis-farmers-amendment-to-apmc-act-as-traders-continue-to-protest-govt-says-no-resolution-issued-so-far-5336731/

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

चित्रगुप्त ·

चौकटराजा 15/10/2018 - 14:15
उत्तम चित्रे ,प्रवाही भाषा! ही भाषा शैली मी कुठेतरी वाचलेली आहे ! ब्रॅम स्टोकर ?नारायण धारप ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 16/10/2018 - 09:03
ब्रॅम स्टोकर- ड्रॅक्युला. जोनाथन हार्करचे जर्नल मिना मरेचे जर्नल डॉ. जॉन सेवार्डची डायरी वॅन हेल्सिन्ग. अद्भूत कादंबरी. ब्रॅम स्टोकर आणि मेरी शेलीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. अभिजात भयकथा. ड्रॅक्युला आणि फ्रॅकेन्स्टाईन.

शशिकांत ओक 15/10/2018 - 18:27
मुर्तीतील सौंदर्य आणि भावभंगिमांनी नटलेल्या कलाकृती पहायला मिळणे कठीण. ते कथानकात गोवून आम्हाला पहायला मिळते आहे... मानवी शरीराच्या रचनेची इतक्या बारकाईने लक्ष घालून केलेली चित्ररचना कला, कल्पना, रसिकता यातून आनंददायक अनुभूति करवून देऊन नामवंत कलाकारांना तुम्ही गौरवित केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 16/10/2018 - 08:53
सहसा घडत नाही. आपणच आपल्याला विवस्त्र निहाळायचे जमत नाही! त्या मानसिकतेतून बाहेर पडून मॉडेल्सना उभे करून तासंतास दगडांना विशिष्ट आकार देणे कलाकारी बरोबर प्रचंड शारीरिक कष्टाचे काम आहे हे प्रकर्षाने जाणवते.

चित्रगुप्त 16/10/2018 - 17:34
श्वेता, चौकटराजा, डॉ. म्हात्रे, जयंत नाईक, यशोधरा, शशिकांत ओक, प्रचेतस.... अतिशय आभार. सर्वांना कथामाला आवडत आहे, यातून पुढील भाग लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. लेखातील काही आवडले वा पटले नाही, तर ते जरूर कळवा.

कंजूस 17/10/2018 - 06:19
काही कथा कादंबरी आहे म्हणून हे पान उघडून पाहिलेच नव्हते इतके दिवस. त्या काळातील चित्रकारांची चित्रे दाखवण्याची कथाशैली म्युझिअममधील फक्त चित्रे पाहण्यापेक्षा फारच परिणामकारक आणि उत्कंठावर्धक आहे. चित्रकला माध्यम हे फोटोग्राफी माध्यामाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. मला ही चित्रकला यात्रा फारच पसंत पडली. चित्रांतला उजेडाचा खेळ फारच सुंदर मांडला आहे. उगाचच या मालिकेकडे कथा असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.

मित्रहो 17/10/2018 - 14:28
या भागात परत नवीन रहस्ये आली विशेषतः तो संदेश काय असेल, रोमला जायचे कारण काय. दरवेळेला नवीन पात्र येत आहे. यावेळेला चेझारे. खूप सुंदर चित्रे.

चित्रगुप्त 17/10/2018 - 20:58
अथांग आकाश, कंजूस, मित्रहो, अनेक आभार. @कंजूसजी: खरोखर चित्रकलेचे सामर्थ्य आणि वैभव अपार आहे. विशेषतः इ.स. १५०० - १९०० या चारशे वर्षात युरोपियन चित्रकेलेने जी उंची गाठली ती बघता विस्मय वाटतो. पुनर्जागरण काळातील इतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची अद्भुत जोड मिळाल्याने तो अतिशय मनोरंजक आहे. त्याचा मागोवा या लेखमालेतून घेण्याचा हा प्रयत्न आहे. @ मित्रहो: कथानायक रोमला जातो, याचे कारण मी नुक्तीच केलेली रोमची भ्रमंति आणि तिथे बघितलेल्या अविस्मरणीय कलाकृती. जणुकाय मी खरोखरीच पाचशे वर्षांपूर्वी रोमला गेलो होतो की काय असे वाटते आहे. या भ्रमंतीवरही लेखनाचा विचार आहे. .

बबन ताम्बे 17/10/2018 - 22:19
आत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम ! कथा आणि अप्रतिम चित्रांची गुंफण सर्वांगसुंदर ! पुढील लेखांची आणि अलैकिक चित्रांची प्रतीक्षा !

अतिशय सुंदर कलाकृती आहेत सर्व. अगदी पहिल्या Campfire By Moon मधल्या सुरेख छाया-प्रकाशाच्या डिटेल्ड रेखनापासून ते Palazzo Colonnaच्या दालनापर्यंत आणि (हर्क्युलस/झ्युअस-सेंटॉर) शिल्पपर्यंत.... प्रत्येक कलाकृती केवळ अप्रतिम!!! (पुनर्जागरण शब्द आवडला) Renaissance हा काळ युरोपातील कलाविश्वासाठी स्वर्गीय काळ होता हे नक्की! अशी चित्रशैली भारतात असती तर अनेक सोळाव्या ते विसाव्या शतकातील व्यक्ती खरोखर दिसायला कशा होत्या ते उमगले असते. ता.क.:- शार्प ऑब्जेक्टस पुस्तक वाचत होतो. योगायोगाने या लेखातील दोन उल्लेख त्या पुस्तकात आहेत. १. चित्र क्र ४-५ ल्युक्रेशिया बोर्जिया २. चित्र क्र 15 artemis

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:13
@ पैलवानः --- शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकात ल्युक्रेशिया बोर्जिया आणि artemis बद्दल नेमके काय लिहीले आहे, याची उत्सुकता आहे. वाटल्यास तेवढ्या भागाचा फोटो काढून इथे द्यावा ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

परत पुस्तक चाळताना ल्युक्रेशिया बोर्जिया चा उल्लेख 'हत्या करणारी व्यक्ती' असा आहे. अरटेमिसचा सापडला नाही. थोडं बारकाईनं शोधतो परत. (पानाचा फोटो व्यनि ने पाठवलाय)

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 16:46
@पैलवानः आपण पाठवलेले पुस्तकातील पान वाचले. ल्युक्रेशियाबद्दल आतापर्यंत बहुतेक ठिकाणी वाईटच लिहीले गेले आहे. नेटफ्लिक्स वरील Borgias या सिरियल मधे तिचे सहानभूतीपूर्वक चित्रण केले गेले आहे. ११ की १४ व्या वर्षी राजकीय लाभासाठी वडिलांनी वयाने खूप मोठ्या माणसाशी तिचे लग्न लावून दिल्यापासून तिच्या जीवनाचे गाडे भरकटले. याच प्रकारे नंतर नंतर लावून दिलेली लग्ने वगैरेत तिचे एकूण ३९ वर्षांचे आयुष्य व्यतीत झाले. हे सर्व बघून-वाचून तिच्याविषयी सहानुभूतीच वाटते. .

चित्रगुप्त 19/10/2018 - 13:37
@ बबन तांबे, पैलवान, वरूण मोहिते, विनिता ००२, आभार. कथामालिका आवडते आहे हे वाचून आनंद झाला. प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठालेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

पहिले सारे भाग नव्याने वाचावे लागतात. अलौकिक चित्रांमागील इतिहास, त्यामागील कथा-दंतकथा समजून घेऊन एवढे सुंदर, आकर्षक कथानक; लेखकाला पडलेले हे एक सुंदर स्वप्न आहे. ती अलौकिक चित्रे त्या सुंदर स्वप्नातून घरबसल्या जागेपणी पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरेच अद्भुतरम्य. अनेक अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:27
ज्योति अवलानी, सुधीर कांदळकर, अनेक आभार. या कथामालेतील चित्रे काटेकोरपणे विचार केला, तर अगदी नेमकी त्याच काळातलीच आहेत असे नाही. उदाहरणार्थ सध्या जे कथानक चालू आहे, त्याचा काळ इ.स.१४९५ च्या आसपासचा आहे. या काळातील चित्रे त्यामानाने साधारणपणे जरा ढोबळ, अप्रगत होती. तसेच हॉलंड, फ्रान्स मधील चित्रे इटलीत उपलब्ध नसणार. कथेची एकंदरित रंजकता आणि पुनर्जागरण काळातील कलेचे दर्शन, या दृष्टीने जरा स्वातंत्र्य घेत आहे. हल्ली आपण बघतो ते सेंट पीटर्स चर्च, सिस्टाईन चॅपेल मधील मायकेल एंजेलोचे सुप्रसिद्ध चित्र १४९५ पर्यंत अस्तित्वात आलेले नव्हते. एवढ्या सुप्रसिद्ध निर्मितींचे उल्लेख मात्र कालानुसारच करणार आहे.

सविता००१ 23/10/2018 - 17:55
काका, अप्रतिम मालिका आहे ही. जगातली उत्तमोत्तम चित्रे आणि ती अशा सुरेख प्रवाही कथानकात गुंफलेली कधी वाचनात येइल असं वाटलंही नाही. इतकी गुंतून गेले आहे या सगळ्या चित्रांमध्ये आणि कथेत की बास. लौकर कौकर पुढचे भाग येउदेत. फार उत्कंठा लागून राहते नाहीतर.

चित्रगुप्त 01/11/2018 - 17:00
@ विवेक पटाईत आणि मदनबाण, आभार. मदनबाणः मोनालिसाच्या गूढ्स्मितासारखाच तुमचा गुटगुटीत पाखरांचा प्रतिसाद रहस्यमय वाटला. कोणत्या चित्राबद्दल बोलता ?

अनिंद्य 11/03/2019 - 16:18
@ चित्रगुप्त, लेखमाला एकाच बैठकीत सलग वाचायची ह्या हट्टापायी राहून गेली होती, आज सगळे भाग वाचले. चित्र शिल्पे तर भरजरी आहेतच, शब्दशिल्पही साजेसंच आहे. आवडले. पु भा प्र, अनिंद्य

चित्रगुप्त 16/08/2022 - 11:21
गेल्या चार वर्षांपासून अधुरी राहिलेली ही कथामाला यावर्षी नक्की पूर्ण करायची असा निश्चय आहे. नवीन मिपाकर या कथामालिकेचे चारी भाग वाचून अभिप्राय कळवतील, अशी आशा आहे. धन्यवाद.

चित्रगुप्त 24/07/2023 - 07:44
माझाच यापूर्वीचा एक प्रतिसादः
प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठरलेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.
-- या प्रदीर्घ कथामालेचा पहिला भाग २१ आक्टोबर २०१७ ला प्रकाशित झाला, त्यानंतरच्या वर्षभरात आणखी तीन भाग लिहिता आले. मात्र त्यानंतर आता जवळजवळ पाच वर्षे होत आली, तरी पुढली कथा सुचली नाही, आणि मनातून हा विषय मागे पडत गेल्याने ते आणखीनच कठीण झाले. मध्यंतरी अनेकदा लिहायचे ठरवून देखील प्रत्यक्षात ते झाले नाही. यापुढे आपण एकच समारोपाचा भाग लिहावा, त्यात कथानायक 'लोरेंझो' हा आता वृद्धावस्थेस आलेला असून मध्यंतरीच्या अनेक वर्षांतल्या घटना सांगतो आहे, असे समजून लिहावे, असा विचार आहे, आणि हे काम लगेचच हाती घ्यावे अशीपण इच्छा आहे. -- यापूर्वीचे चारी भाग विचक्षण वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहेत, त्यांनी या शेवटल्या आगामी भागातून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याविषयी काही सूचना केल्यास फार फार चांगले होईल. या निमित्ताने अगदी नवीन मिपाकरांना चारी भाग वाचता येऊन त्यांनाही यथायोग्य प्रतिसाद देता येतील. -- तुमच्या अमूल्य सूचनांच्या अपेक्षेत.

शशिकांत ओक 19/02/2025 - 11:34
एक अभूतपूर्व काल्पनिक कथा पण खऱ्या व्यक्तिमत्त्वांना मध्यात गुंफून सादर करताना पुराणकथा कशा पद्धतीने निर्माण झाल्या असाव्यात याची अनुभूती होते. ग्रीक आणि रोमन साम्राज्य काळातील चित्र शिल्प कलेचे वैभव आपल्याला घर बसल्या पहायला मिळते. ही चित्रगुप्त यांची मिपाकरांना मिळणारी कलेची मेजवानी आहे. लेखक रोमला प्रत्यक्षात जाऊन आल्यावर तिथे कथा नायक आणि साथीदार जाऊन विविध विषयांवरील पेंटींगवर भाष्य करतील आणि पुढील घटनांचे गूढ वाढवतील असे वाटते. या पुढील भागाला सादर करण्यास मधल्या काळात खंड पडल्याने विषयाची व्याप्ती वाढवण्यासाठी उसंत मिळाला आहे. असे मानतो. या प्रदीर्घ कथानकातील पात्रांचा परिचय करून देता आला तर नव्या आणि जुन्या वाचकांना संदर्भ लावायला सोपे होईल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 20/02/2025 - 19:03
बर्‍याच काळानंतर आता पुन्हा लेखनाकडे वळायला अनुकूल परिस्थिती - आणि दोन महिने मोकळा वेळ लाभणार आहे. तस्मात आता हे काम निश्चयाने हाती घेऊन पार पाडले पाहिजे. वाचकांना या लेखमालेत अद्याप रुची - आणि पुढील भागांविषयी उत्सुकता आहे, हे वाचून आनंद झाला. अनेक आभार.

चौकटराजा 15/10/2018 - 14:15
उत्तम चित्रे ,प्रवाही भाषा! ही भाषा शैली मी कुठेतरी वाचलेली आहे ! ब्रॅम स्टोकर ?नारायण धारप ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 16/10/2018 - 09:03
ब्रॅम स्टोकर- ड्रॅक्युला. जोनाथन हार्करचे जर्नल मिना मरेचे जर्नल डॉ. जॉन सेवार्डची डायरी वॅन हेल्सिन्ग. अद्भूत कादंबरी. ब्रॅम स्टोकर आणि मेरी शेलीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. अभिजात भयकथा. ड्रॅक्युला आणि फ्रॅकेन्स्टाईन.

शशिकांत ओक 15/10/2018 - 18:27
मुर्तीतील सौंदर्य आणि भावभंगिमांनी नटलेल्या कलाकृती पहायला मिळणे कठीण. ते कथानकात गोवून आम्हाला पहायला मिळते आहे... मानवी शरीराच्या रचनेची इतक्या बारकाईने लक्ष घालून केलेली चित्ररचना कला, कल्पना, रसिकता यातून आनंददायक अनुभूति करवून देऊन नामवंत कलाकारांना तुम्ही गौरवित केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 16/10/2018 - 08:53
सहसा घडत नाही. आपणच आपल्याला विवस्त्र निहाळायचे जमत नाही! त्या मानसिकतेतून बाहेर पडून मॉडेल्सना उभे करून तासंतास दगडांना विशिष्ट आकार देणे कलाकारी बरोबर प्रचंड शारीरिक कष्टाचे काम आहे हे प्रकर्षाने जाणवते.

चित्रगुप्त 16/10/2018 - 17:34
श्वेता, चौकटराजा, डॉ. म्हात्रे, जयंत नाईक, यशोधरा, शशिकांत ओक, प्रचेतस.... अतिशय आभार. सर्वांना कथामाला आवडत आहे, यातून पुढील भाग लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. लेखातील काही आवडले वा पटले नाही, तर ते जरूर कळवा.

कंजूस 17/10/2018 - 06:19
काही कथा कादंबरी आहे म्हणून हे पान उघडून पाहिलेच नव्हते इतके दिवस. त्या काळातील चित्रकारांची चित्रे दाखवण्याची कथाशैली म्युझिअममधील फक्त चित्रे पाहण्यापेक्षा फारच परिणामकारक आणि उत्कंठावर्धक आहे. चित्रकला माध्यम हे फोटोग्राफी माध्यामाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. मला ही चित्रकला यात्रा फारच पसंत पडली. चित्रांतला उजेडाचा खेळ फारच सुंदर मांडला आहे. उगाचच या मालिकेकडे कथा असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.

मित्रहो 17/10/2018 - 14:28
या भागात परत नवीन रहस्ये आली विशेषतः तो संदेश काय असेल, रोमला जायचे कारण काय. दरवेळेला नवीन पात्र येत आहे. यावेळेला चेझारे. खूप सुंदर चित्रे.

चित्रगुप्त 17/10/2018 - 20:58
अथांग आकाश, कंजूस, मित्रहो, अनेक आभार. @कंजूसजी: खरोखर चित्रकलेचे सामर्थ्य आणि वैभव अपार आहे. विशेषतः इ.स. १५०० - १९०० या चारशे वर्षात युरोपियन चित्रकेलेने जी उंची गाठली ती बघता विस्मय वाटतो. पुनर्जागरण काळातील इतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची अद्भुत जोड मिळाल्याने तो अतिशय मनोरंजक आहे. त्याचा मागोवा या लेखमालेतून घेण्याचा हा प्रयत्न आहे. @ मित्रहो: कथानायक रोमला जातो, याचे कारण मी नुक्तीच केलेली रोमची भ्रमंति आणि तिथे बघितलेल्या अविस्मरणीय कलाकृती. जणुकाय मी खरोखरीच पाचशे वर्षांपूर्वी रोमला गेलो होतो की काय असे वाटते आहे. या भ्रमंतीवरही लेखनाचा विचार आहे. .

बबन ताम्बे 17/10/2018 - 22:19
आत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम ! कथा आणि अप्रतिम चित्रांची गुंफण सर्वांगसुंदर ! पुढील लेखांची आणि अलैकिक चित्रांची प्रतीक्षा !

अतिशय सुंदर कलाकृती आहेत सर्व. अगदी पहिल्या Campfire By Moon मधल्या सुरेख छाया-प्रकाशाच्या डिटेल्ड रेखनापासून ते Palazzo Colonnaच्या दालनापर्यंत आणि (हर्क्युलस/झ्युअस-सेंटॉर) शिल्पपर्यंत.... प्रत्येक कलाकृती केवळ अप्रतिम!!! (पुनर्जागरण शब्द आवडला) Renaissance हा काळ युरोपातील कलाविश्वासाठी स्वर्गीय काळ होता हे नक्की! अशी चित्रशैली भारतात असती तर अनेक सोळाव्या ते विसाव्या शतकातील व्यक्ती खरोखर दिसायला कशा होत्या ते उमगले असते. ता.क.:- शार्प ऑब्जेक्टस पुस्तक वाचत होतो. योगायोगाने या लेखातील दोन उल्लेख त्या पुस्तकात आहेत. १. चित्र क्र ४-५ ल्युक्रेशिया बोर्जिया २. चित्र क्र 15 artemis

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:13
@ पैलवानः --- शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकात ल्युक्रेशिया बोर्जिया आणि artemis बद्दल नेमके काय लिहीले आहे, याची उत्सुकता आहे. वाटल्यास तेवढ्या भागाचा फोटो काढून इथे द्यावा ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

परत पुस्तक चाळताना ल्युक्रेशिया बोर्जिया चा उल्लेख 'हत्या करणारी व्यक्ती' असा आहे. अरटेमिसचा सापडला नाही. थोडं बारकाईनं शोधतो परत. (पानाचा फोटो व्यनि ने पाठवलाय)

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 16:46
@पैलवानः आपण पाठवलेले पुस्तकातील पान वाचले. ल्युक्रेशियाबद्दल आतापर्यंत बहुतेक ठिकाणी वाईटच लिहीले गेले आहे. नेटफ्लिक्स वरील Borgias या सिरियल मधे तिचे सहानभूतीपूर्वक चित्रण केले गेले आहे. ११ की १४ व्या वर्षी राजकीय लाभासाठी वडिलांनी वयाने खूप मोठ्या माणसाशी तिचे लग्न लावून दिल्यापासून तिच्या जीवनाचे गाडे भरकटले. याच प्रकारे नंतर नंतर लावून दिलेली लग्ने वगैरेत तिचे एकूण ३९ वर्षांचे आयुष्य व्यतीत झाले. हे सर्व बघून-वाचून तिच्याविषयी सहानुभूतीच वाटते. .

चित्रगुप्त 19/10/2018 - 13:37
@ बबन तांबे, पैलवान, वरूण मोहिते, विनिता ००२, आभार. कथामालिका आवडते आहे हे वाचून आनंद झाला. प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठालेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

पहिले सारे भाग नव्याने वाचावे लागतात. अलौकिक चित्रांमागील इतिहास, त्यामागील कथा-दंतकथा समजून घेऊन एवढे सुंदर, आकर्षक कथानक; लेखकाला पडलेले हे एक सुंदर स्वप्न आहे. ती अलौकिक चित्रे त्या सुंदर स्वप्नातून घरबसल्या जागेपणी पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरेच अद्भुतरम्य. अनेक अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:27
ज्योति अवलानी, सुधीर कांदळकर, अनेक आभार. या कथामालेतील चित्रे काटेकोरपणे विचार केला, तर अगदी नेमकी त्याच काळातलीच आहेत असे नाही. उदाहरणार्थ सध्या जे कथानक चालू आहे, त्याचा काळ इ.स.१४९५ च्या आसपासचा आहे. या काळातील चित्रे त्यामानाने साधारणपणे जरा ढोबळ, अप्रगत होती. तसेच हॉलंड, फ्रान्स मधील चित्रे इटलीत उपलब्ध नसणार. कथेची एकंदरित रंजकता आणि पुनर्जागरण काळातील कलेचे दर्शन, या दृष्टीने जरा स्वातंत्र्य घेत आहे. हल्ली आपण बघतो ते सेंट पीटर्स चर्च, सिस्टाईन चॅपेल मधील मायकेल एंजेलोचे सुप्रसिद्ध चित्र १४९५ पर्यंत अस्तित्वात आलेले नव्हते. एवढ्या सुप्रसिद्ध निर्मितींचे उल्लेख मात्र कालानुसारच करणार आहे.

सविता००१ 23/10/2018 - 17:55
काका, अप्रतिम मालिका आहे ही. जगातली उत्तमोत्तम चित्रे आणि ती अशा सुरेख प्रवाही कथानकात गुंफलेली कधी वाचनात येइल असं वाटलंही नाही. इतकी गुंतून गेले आहे या सगळ्या चित्रांमध्ये आणि कथेत की बास. लौकर कौकर पुढचे भाग येउदेत. फार उत्कंठा लागून राहते नाहीतर.

चित्रगुप्त 01/11/2018 - 17:00
@ विवेक पटाईत आणि मदनबाण, आभार. मदनबाणः मोनालिसाच्या गूढ्स्मितासारखाच तुमचा गुटगुटीत पाखरांचा प्रतिसाद रहस्यमय वाटला. कोणत्या चित्राबद्दल बोलता ?

अनिंद्य 11/03/2019 - 16:18
@ चित्रगुप्त, लेखमाला एकाच बैठकीत सलग वाचायची ह्या हट्टापायी राहून गेली होती, आज सगळे भाग वाचले. चित्र शिल्पे तर भरजरी आहेतच, शब्दशिल्पही साजेसंच आहे. आवडले. पु भा प्र, अनिंद्य

चित्रगुप्त 16/08/2022 - 11:21
गेल्या चार वर्षांपासून अधुरी राहिलेली ही कथामाला यावर्षी नक्की पूर्ण करायची असा निश्चय आहे. नवीन मिपाकर या कथामालिकेचे चारी भाग वाचून अभिप्राय कळवतील, अशी आशा आहे. धन्यवाद.

चित्रगुप्त 24/07/2023 - 07:44
माझाच यापूर्वीचा एक प्रतिसादः
प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठरलेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.
-- या प्रदीर्घ कथामालेचा पहिला भाग २१ आक्टोबर २०१७ ला प्रकाशित झाला, त्यानंतरच्या वर्षभरात आणखी तीन भाग लिहिता आले. मात्र त्यानंतर आता जवळजवळ पाच वर्षे होत आली, तरी पुढली कथा सुचली नाही, आणि मनातून हा विषय मागे पडत गेल्याने ते आणखीनच कठीण झाले. मध्यंतरी अनेकदा लिहायचे ठरवून देखील प्रत्यक्षात ते झाले नाही. यापुढे आपण एकच समारोपाचा भाग लिहावा, त्यात कथानायक 'लोरेंझो' हा आता वृद्धावस्थेस आलेला असून मध्यंतरीच्या अनेक वर्षांतल्या घटना सांगतो आहे, असे समजून लिहावे, असा विचार आहे, आणि हे काम लगेचच हाती घ्यावे अशीपण इच्छा आहे. -- यापूर्वीचे चारी भाग विचक्षण वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहेत, त्यांनी या शेवटल्या आगामी भागातून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याविषयी काही सूचना केल्यास फार फार चांगले होईल. या निमित्ताने अगदी नवीन मिपाकरांना चारी भाग वाचता येऊन त्यांनाही यथायोग्य प्रतिसाद देता येतील. -- तुमच्या अमूल्य सूचनांच्या अपेक्षेत.

शशिकांत ओक 19/02/2025 - 11:34
एक अभूतपूर्व काल्पनिक कथा पण खऱ्या व्यक्तिमत्त्वांना मध्यात गुंफून सादर करताना पुराणकथा कशा पद्धतीने निर्माण झाल्या असाव्यात याची अनुभूती होते. ग्रीक आणि रोमन साम्राज्य काळातील चित्र शिल्प कलेचे वैभव आपल्याला घर बसल्या पहायला मिळते. ही चित्रगुप्त यांची मिपाकरांना मिळणारी कलेची मेजवानी आहे. लेखक रोमला प्रत्यक्षात जाऊन आल्यावर तिथे कथा नायक आणि साथीदार जाऊन विविध विषयांवरील पेंटींगवर भाष्य करतील आणि पुढील घटनांचे गूढ वाढवतील असे वाटते. या पुढील भागाला सादर करण्यास मधल्या काळात खंड पडल्याने विषयाची व्याप्ती वाढवण्यासाठी उसंत मिळाला आहे. असे मानतो. या प्रदीर्घ कथानकातील पात्रांचा परिचय करून देता आला तर नव्या आणि जुन्या वाचकांना संदर्भ लावायला सोपे होईल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 20/02/2025 - 19:03
बर्‍याच काळानंतर आता पुन्हा लेखनाकडे वळायला अनुकूल परिस्थिती - आणि दोन महिने मोकळा वेळ लाभणार आहे. तस्मात आता हे काम निश्चयाने हाती घेऊन पार पाडले पाहिजे. वाचकांना या लेखमालेत अद्याप रुची - आणि पुढील भागांविषयी उत्सुकता आहे, हे वाचून आनंद झाला. अनेक आभार.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल

चित्रगुप्त ·
मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल पुणे-नगर रोडवरील (राज्य महामार्ग क्र. २७) लोणीकंद भागात 'पुष्पानगरी' नामक कालोनीत माझा एक प्लॉट आहे (क्षेत्रफळ ३००० वर्गफूट, ५० गुणिले ६० फूट ). वाघोली पासून अंतर सहा किलोमीटर आहे. हा प्लॉट विकायची माझी इच्छा आहे. तरी याबाबतीत मार्गदर्शन हवे आहे.

डिजीटल डिजीटल

शिव कन्या ·

श्वेता२४ 15/09/2018 - 13:00
खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... एक नं

खिलजि 15/09/2018 - 17:47
वाईट आहे , हा नैसर्गिकपणा वाईट आहे या डिजिटल युगात , सर्वजण घाईत आहे पत्र वाचायला नि बोलायला वेळ कुठे ? हाय नि बाय या दोन शब्दांनाच लाईक आहे डिजिटल युगात माणूस नाती शोधत शोधत , मातीपर्यंत आला तरीदेखील डिजिटलपणा सोडून , नॅचरल नाही झाला सातासमुद्रापारचा गोळा , माय डोळे भरुनी पाहते अश्रुंचे बांध सोडिता , बॅटरी डाऊन होते डिजिटल मित्रा, सारेच डिजिटल , नॅचरल काहीही नाही मरणासन्न झाला तरीही " नैसर्गिक " कळत नाही सिद्धेश्वर विलास पाटणकर

नाखु 23/09/2018 - 17:48
ढकलपत्र ढकलणार्यांना, तसेच ढकला ढकलीत कुठलीही चालढकल न करता आभासी जगात रमणार्या अभ्यासूंना समर्पित.... अशी अर्पणपत्रिका हवी. जमिनीवरील नाखु

श्वेता२४ 15/09/2018 - 13:00
खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... एक नं

खिलजि 15/09/2018 - 17:47
वाईट आहे , हा नैसर्गिकपणा वाईट आहे या डिजिटल युगात , सर्वजण घाईत आहे पत्र वाचायला नि बोलायला वेळ कुठे ? हाय नि बाय या दोन शब्दांनाच लाईक आहे डिजिटल युगात माणूस नाती शोधत शोधत , मातीपर्यंत आला तरीदेखील डिजिटलपणा सोडून , नॅचरल नाही झाला सातासमुद्रापारचा गोळा , माय डोळे भरुनी पाहते अश्रुंचे बांध सोडिता , बॅटरी डाऊन होते डिजिटल मित्रा, सारेच डिजिटल , नॅचरल काहीही नाही मरणासन्न झाला तरीही " नैसर्गिक " कळत नाही सिद्धेश्वर विलास पाटणकर

नाखु 23/09/2018 - 17:48
ढकलपत्र ढकलणार्यांना, तसेच ढकला ढकलीत कुठलीही चालढकल न करता आभासी जगात रमणार्या अभ्यासूंना समर्पित.... अशी अर्पणपत्रिका हवी. जमिनीवरील नाखु
जी माणसे कुठल्याच डिजीटल प्रोफाईल मध्ये नसतात, त्यांचे जगणे कसे असेल, हा प्रश्न मला छळू लागला, आणि मला माझ्या डिजीटल विचारांची भिती वाटू लागली... जी माणसे ऑफलाईन असतात त्यांचे लाईफ कसे असेल या प्रश्नाने मला परेशान केले आणि मला माझ्या डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली... मग, या डिजीटल तुरुंगातून सुटका होण्याची वाट पाहताना मी विंडोजमध्ये डोकावून पाहते... तर, खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... मी ते डिजीटल जगाचे सत्यरूप पाहून हादरून जाते, आणि परत विंडोजमधून आत येऊन माझ्या

निघताना....

शिव कन्या ·

श्वेता२४ 24/08/2018 - 12:21
तरल कविता आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण हे खासच

राघव 30/08/2018 - 10:30
प्रतिसाद देण्यासाठी खास लॉग ईन व्हावे असे काहीतरी! आवडले! :-)

श्वेता२४ 24/08/2018 - 12:21
तरल कविता आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण हे खासच

राघव 30/08/2018 - 10:30
प्रतिसाद देण्यासाठी खास लॉग ईन व्हावे असे काहीतरी! आवडले! :-)
मी हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनाशी होईन तेव्हा तू चौकट ओलांड, आणि निघताना..... आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण मी न ओलांडलेली अंतरे तू सहजच पार करुन ये माझे न उच्चारलेले नाव चारचौघांत सरळच घे सगळे उठून जातील तेव्हा आपल्यातल्या शब्दांची आरास मांड त्यानंतर आपोआप दिवा लागेल तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल मग मी मुक्त होऊन रेषा होईन तुझ्या तळहातांवर खोल रुतेन.. तू हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनासा होऊन माझ्याजवळ पोहचेपर्यंत... Shivkanya

आमचे अण्णा!-१

VINOD J. BEDGE ·
आमचे अण्णा!-१ आमचे अण्णा म्हणजे माझे आजोबा एक अतरंगी व्यक्तिमत्व,एकदम दिलखुलास. सात बहिणींच्या नंतर झाले असल्याने पणजोबांनी लाडावून ठेवलेले त्यामुळे सगळे रंगढंग,मजामस्ती आणि काय काय असतील ते सगळे अनुभव गाठीला असलेले. तसं आमचं गाव कवठेमहांकाळ तालुक्यातलं आता दुष्काळी पण आजोबांच्या वेळी पाऊसपाणी चांगल असलेलं त्यामुळे हळद ,पानाच मळा, ज्वारी,असं सधन आणि चार पैसे राखून असलेले लोक, एकंदर सुखी म्हणावं असं गाव. तर असे हे एकुलते चिरंजीव आणि त्यांचे एक आप्पा नावाचे मित्र फुल धिंगाणा करायचे.

फिशिंग अलर्ट माझा अनुभव डॉ. स्पर्शिका जोशी

श्वेता२४ ·

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 14/08/2018 - 20:46
तातडीने पासवर्ड बदलून घ्या. होय. कुणीतरी तुमच्या अपरोक्ष तुमचं जिमेल खाते हाताळत आहे. त्याशिवाय संभाषण आपोआप गायब होणार नाही.

खटपट्या 14/08/2018 - 20:30
रोचक. सर्वांनी सावध रहा. बाकि मिपाकरांना असे अनुभव आले असल्यास इथे द्यावेत.

सतिश गावडे 14/08/2018 - 20:39
तुम्ही लेख लिहीलात हे उत्तम झाले. इतरांना सावध होता येईल. तसा मिपा व्यवस्थापनाने ईशारा दिला आहेच. मात्र मिपाच्या कारवाईसंबंधीच्या सहिष्णू धोरणामुळे हा ईशारा मोघम शब्दांत आहे. तुम्ही स्वानुभव व्यक्त केल्याने तो अधिक प्रभावी संदेश देईल. अगदी असेच अनुभव मायबोलीकरांना आले आहेत: https://www.maayboli.com/node/66780

जालावरच्या बिनचेहर्‍याच्या आणि विनाओळखिच्या संवादात आपण स्वतः एक लक्ष्मणरेखा आखून घ्यावी हेच उत्तम. अश्या संवादांत, जेव्हा जेव्हा खाजगी माहिती देण्याची वेळ येते आणि "ती द्यावी की नाही ?" असा संभ्रम असतो, तेव्हा तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर नेहमी "नाही" असेच असते.

कंजूस 14/08/2018 - 21:43
माझ्या बायकोला मायबोलीवर मेल आला होता. त्याचे उत्तर " प्रतिसादाबद्दल धन्यवाद पण मला हँगआउट गुगल वगैरे अनुभव नाही." असे दिले होते. तिचे जीमेल नावापुरतेच आहे आणि क्वचितच वापरते. आता हा लेख आणि मेलमधल्या पोस्ट्स गायब हे वाचल्यावर मेल उघडून पाहिला. सर्व आलबेल आहे आणि "लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद" दिले आहेत. १३ जुलै, २७ जुलै,२७जुलै संभाषणे अजून आहेत. आता त्या सावध झाल्या असाव्यात. --- आमचा डिवाइस : विंडोज मोबाइल. --- रिमोटली संभाषण काढता येत नाही असे सगा आणि प्रचेतस म्हणताहेत तर काही कराच. पासवर्ड दिला म्हणजे काय? गुगल हँगाउटबद्दल काही माहिती नाही कारण ते विंडोजमध्ये नाहीये. एक अॅन्ड्राइड फोन घरात आलाय पण त्यावरही हे हँगाउट वापरून पाहिले नाही. ते इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे का आणि त्याचाच आग्रह जोशिबाई ( मायबोलीवरचा आइडी नं ६८६२४) का धरत असाव्या? ------ पुढे काही प्रगती झाल्यास कळवेनच परंतू आता शक्यता कमी वाटते.

श्वेता२४ 14/08/2018 - 22:38
मलापण विचारला होतं. पण मी hangout वर नाही सांगितलं. त्यांनी गूगल वर चॅट विंडो ओपन करून त्याचा पासवर्ड दिला होता. ती कन्सेप्ट मला पण माहित नाही. एकंदरीत- त्यांनी मला injection च्या अनुभव सोडून इतर काहीही विचारले नाही. मी त्यांना माझा मोबाइल नं देऊन चूक केली इतर कोणतीही माहिती खूपच मोघम दिली. उदा. कुठे राहता ? ठाणे , काय करता? सरकारी नोकरी इ। मुळात त्यांनी कोणतीही आक्षेपार्ह माहिती किंवा चौकशी केलीय असं मला जाणवलं नाही त्या इंजेक्शन बद्दलच बोलत होत्या. सगळंच विचित्र आहे. यातून काय साध्य होणार होत कुणास ठाऊक. इतरांना काही अनुभव असेल तर जरूर कळवा. आणि अजून हि इतर कोणी अशाप्रकारचा काही करत असेल तर लिहा

मलाही व्यनि आला होता, "नमस्कार प्राची ताई, छान लिहिता तुम्ही. तुमचा मिसळपाव वर "मणगण " हा आणि इतर लेख वाचले. तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते. मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू. धन्यवाद , डॉक्टर स्पर्शिका जोशी. स्त्री रोग तज्ज्ञ M.D. D.G.O..मुंबई मी म्हटलं, "इथंच व्यनि त बोला". पण पुढे काही उत्तर नाही.

In reply to by प्राची अश्विनी

नमस्कार स्वाती ताई, छान लिहिता तुम्ही. तुमचा मिसळपाव वर "अँपल पाय " हा आणि इतर लेख वाचले. तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते. मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू. धन्यवाद , डॉक्टर स्पर्शिका जोशी. स्त्री रोग तज्ज्ञ M.D. D.G.O. मुंबई असाच व्य नि मलाही आला होता पण मीही जास्त लक्ष दिले नाही. स्वाती

आपला अनुभव वाचला इतर मिपावरील महिला सजग होतील अशी अपेक्षा. अनुभव इथे लिहिल्याबद्दल आभार. जीमेल चॅट डिलीट झाले याचं आश्चर्य वाटलं. एक तर दोन्ही बाजूचे पासवर्ड त्या व्यक्तिकड़े असल्याशिवाय असे होऊ शकत नाही असे वाटते. जीमेल हॅकिंग ही प्रोसेस मला अवघड वाटते, पण हॅकिंग होऊच शकत नाही असे म्हणनेही धाडसाचे झाले आहे. हॅकर्स जेव्हा बॅंक ट्रांजेक्शन करू लागले म्हटल्यावर तंत्रजगतात काहीही होऊ शकते, असे वाटायला लागले आहे. सर्वांनी जालावर सावध असलेच पाहिजे, इतका बोध पुरेसा आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा 15/08/2018 - 19:38
जीमेल अकाउंट हॅक झालेले मी स्वतः बघितले आहे त्यामुळे जीमेल सुरक्षीत आहे हा भ्रम आहे :)

In reply to by टवाळ कार्टा

जीमेल आणि अनेक तत्सम गोष्टी जालावर आता सुरक्षित राहिलेले नाही, हे खरं आहे. वेगवेगळी ड्राइव्ह, वेगवेगळी इमेल्स खाती आता सुरक्षित नाही असे समजूनच जालकरांनी नेटवर वागले पाहिजे. आपला जालावरचा कोणताही डाटा सुरक्षित नाही, तो केव्हाही नष्ट होऊ शकतो किंवा तो सार्वजनिक होऊ शकतो, तेव्हा काय काळजी घ्यायची ती स्वत: घेतली पाहिजे. बाय द वे, हॅकिंगची वेगवेगळी टूल्स सतत वेगवेगळ्या ग्रुपवर येत असतात, जीमेल, फेसबुक, तुमचं एटीएम कार्ड वगैरे सर्व जपलं पाहिजे. कार्डिंग वगैरे भयंकर प्रकरणे वाचत असतो. तेव्हा काही लोकांच्या जालावरचा भोंगळा कारभार पाहता जागरूकता आणि सुरक्षितता या विषयावर खरं तर मिपावर धागा यायलाच हवा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमर विश्वास 16/08/2018 - 14:27
Gmail वापरायला खूप सुरक्षित आहे Gmail च्या सुरक्षेकरिता २ स्टेप ऑथेंटिकेशन वापरावे .... सेटीन्ग्स जर योग्य प्रकारे केले तर जीमेल एकदम सेफ आहे. लॉगिन च्या वेळेस मोबाईल वर कोड येतो .... जर नेहमीचे डिव्हाईस सोडून वेगळे डिव्हाईस वापरले तरी मोबाईल वर ऑथेंटिकेशन रिक्वेस्ट येते ... बऱ्याच सुविधा आहेत .. माहितीअभावी अनेक लोक वापरात नाहीत

In reply to by अमर विश्वास

बरोबर. २ स्टेप ऑथेंटिकेशन वापरावे माझा जीमेल अकाउंट सुमारे पाच वर्षापुर्वी हॅक झाला होता. पण गुगल कडून मला त्याच वेळी एस एम एस मिळाला की आपले संशयास्पद लॉगिन झाले आहे आणि पासवर्डही बदलला गेला आहे वगैरे.. मी लगेच माझ्या पीसीवरुन अकाउंट रिकव्हर केले (माझ्या मोबाईल नंबरचा उपयोग करुन) आणि त्या दिवसानंतर २ स्टेप ऑथेंटिकेशन वापरण्यास सुरवात केली. त्या हॅकरने काही स्पॅम मेल्स पाठवल्या असाव्यात आणि त्या मला दिसू नयेत म्हणून Sent mails मधून एका पानावरच्या सगळ्याच मेल्स डिलीट केल्या होत्या. त्यामुळे माझ्या काही महत्वाच्या मेल्स गेल्यात बाकी काही नुकसान झाले नाही.

टवाळ कार्टा 15/08/2018 - 19:40
इतर वेळी नुस्ते बोलणे सुरु करण्यासाठी आढेवेढे घेणार्या मुली/महिला वर्ग (ते सुद्धा जगप्रसिद्ध सिक्स्थ सेंस बरोबर असताना) इतक्या चिंधी प्रकारांना बळी पडतात हे पाहून मौज वाटली =))

In reply to by टवाळ कार्टा

आता उगा स्री-पुरुष वाद होईल म्हणून गप्प बसतो. पण आपल्या मुद्याशी सहमत आहे. महिला हळूच भावनिक आधार चाचपून बघतात, जीवाभावाच्या मैत्रीणीचा आणि आधाराचा शोध प्रत्येक नव्या क्षणाला सुरु असतो. (विदा नाही) माझं हे एक अंदाजपंचे मत आहे, ज़रा जिव्हाळ्याचं कोणी वाटलं की या सुरु होतात आणि फसण्याच्या पहिल्या पायरीवर त्यांचा पाय पडतो, पडत असावा. वेगवेगळ्या स्कीम्स, जड़ीबुटी, आयुर्वेदिक, अंगारे धुपारे, उपवास, बाबा-बुवा, वस्तु पुस्तके काही चमत्कारिक डॉक्टर्स वगैरे इत्यादि, हे माझं निरीक्षण चूकही असू शकतं आणि हे काही पुरुषांनाही लागू होऊ शकतं. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

बळी कुठे पडल्यात? एक ह्या श्वेता बाई सोडल्या तर माबो वर तरी जवळपास सगळ्या बायकांनी इग्नोर मारलंय.. मला तर कुठे भयंकर फसवणूक झालीये असा प्रकार दिसला नाही. सगळ्या बायकांना शोधून शोधून व्यनि केलेत इतकंच काय ते.

In reply to by पिलीयन रायडर

कंजूस 16/08/2018 - 05:25
>>बळी कुठे पडल्यात>> सहमत. फक्त जुजबी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जोशीबाईंच्या कोणत्या पिएचडी/मार्केट रिसर्चला ही हँगाउटमधली उत्तरे किती उपयोगी माहीत नाही. कुठे इन्स्टंट मेसेजिंगला जॅाइन होणे म्हणजे त्याला जोडलले जीमेल हॅक होत असेल तर गुगलने ते केव्हाच आवरते घेतले असते. आता या अनुभवावरून संस्थळे इमेल-जोडलेली व्यक्तिगत निरोपाची सोय काढून घेण्याचा विचार करतील. म्हणजे व्यनि इथेच येणार, इथूनच उत्तर असं ठेवतील. वाटसप ग्रुपमध्ये जॅाइन व्हा या धाग्यांवरचाही विश्वास उडू शकतो. एकाच्या संशयास्पद वागणुकीमुळे इतरांच्या सोयी जाणार हे नक्की.

In reply to by कंजूस

श्वेता२४ 16/08/2018 - 10:26
आता वाचून हसूच आलं. बळी पडले काय, सिक्सथ सेन्स काय. आता जर पुरेसं स्पष्टीकरण दिलं नाही तर तुम्ही लोक मला बळीचा बकरा बाणावल्याशिवाय राहणार नाही. आणि मी म्हणजे भावनिक आधार शोधणाऱ्या, सेन्स नसणाऱ्या, कोणतीही सावधगिरी न बाळगणाऱ्या "महिलेचं" प्रतीक बनून जाईन असं वाटू लागलंय. 1) तर मी एका अग्रगण्य राष्ट्रीय बँकेत अधिकारी पदावर तेही मार्केटिंग या क्षेत्रात काम केलंय. त्यामुळे आपले अत्यन्त खाजगी फोन नं देऊ नयेत याचा किमान सेन्स मला नक्कीच आहे. 2) मार्केटींग क्षेत्रात काम केल्याने कुणाला फोन नं देणे ही माझ्यासाठी भयंकर गोष्ट नाही. अशा प्रयोजनासाठी मी खास नं ठेवला आहे ,आजही. स्पर्शिका याना दिलेला नं याच सदरात मोडतो. 3)स्पर्शिका जोशी यांना व्यनि करण्याची सोय न ठेवल्यामुळे मला नाईलाजाने मेल वर बोलणे भाग पडले 4) त्यांना मदत हवी होती तीही त्यांच्या सं शोधन कार्यात. मी व माझे पती दोघेही संशोधन कार्यात असल्याने(इतर क्षेत्रात) साहजिकच त्यांना मदत करावीशी वाटली. 5) आम्ही दोघांनी मिळून त्यांच्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरे दिली कारण बहुतेक संभाषण रात्री झाले 6) हे करत असताना स्पर्शिका यांनी स्वतःहून कोणतीही व्यक्तिगत माहिती खोदून खोदून विचारली नाही. तसेच जी माहिती मी दिली उदा कुठे राहता काय करता ती माहिती त्यांनी स्वतः ची पण दिली. खखोदेजा. पण मी जी काही मोघम माहिती दिली त्यावरही त्यांनी खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही. 6) त्यामुळे मला हानी पोचू शकेल अशी कोणतीही माहिती मी share केलेली नाही. राहता राहिला मेल चा तर माझा मेल id त्यांना मी दिला नव्हता. तो त्यांना मिपावरूनच मिळाला होता। कास काय ते स्पर्शिका आणि मिपावच जाणे.

In reply to by श्वेता२४

तेच तर! बळी वगैरे कुणीच पडलेलं नाहीये. आणि तसं तर आपण कुणीच इथे कुणालाच ओळखत नव्हतो. पण मिपावर एका आयडीने जुजबी ओळखीवर दुसऱ्या आयडीला संपर्क करणे, काही मदत मागणे पासून ते त्यांच्यात जिग्गी दोस्ती हो इ, कट्टे करणे सगळं होतं. त्यामुळे एखाद्या आयडीने संपर्क केला की त्याला उत्तर देणे हे काही लगेच बळी वगैरे पडल्याचे लक्षण नाही. त्यावरून लगेच समस्त स्त्रियांचा सिक्स्थ सेन्स काढणे फारच अति होतंय. मिपावर ह्याहून फार मोठे किस्से झालेत, तेव्हा स्त्री काय पुरुष काय, फसवणूक ह्या मुद्द्यावर कुणी पिंका टाकू नयेत. प्लिजच...

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 16/08/2018 - 11:30
हा प्रतिसाद अस्थानी आहे असं माझं मत आहे. खफवर चाललेल्या गप्पामधून या प्रकाराची अधिक माहिती मिळाली तेव्हा ईतर सावध होतील या हेतूने केलेल्या विनंतीवरुन श्वेता24 यांनी हा धागा टाकलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला सर्व काही कळते असे नाही. आणि काही वेळा माणूस समोरच्या व्यक्तीवर विनाकारण अविश्वास दाखवत नाही. आणि अशा वेळी एखादा विपरीत अनुभव आला तर तो इतरांना सांगून लोकांना वेळीच सावध करणे केव्हाही चांगले. लोक तुम्हाला चंद्रावरील डाग दाखवत आहेत तर तुम्ही लोकांना तुमचे बोट वाकडे आहे म्हणून सांगत आहात :)

कंजूस 15/08/2018 - 19:47
पासवड ओळखण्याचे काही कोड असतात म्हणे. पण या जोशीबाई जिथे काम करतात त्या ग्रुपची त्यांना मदत मिळत असावी. " मग ते गुगल अकाउंट साइनइन अटेम्प्ट फ्राम अ न्यु डिवाइस" मेसेज येण्याअगोदर हॅकरचे काम झालेले असणार. तुमच्या मेलमध्ये काहीही बदल न करता कोणी पाहून जाणे हे फार धोकादायक वाटते आहे.

तुमचा संगणक हॅक झाला आहे हे की नाही तज्ञांकडून तपासून घ्या. आयपी अ‍ॅड्रेस् बदला आणि तो स्टॅटीक असेल तर शक्य असेल तर डायनॅमिक आय पी अ‍ॅड्रेस वापरा. संगणकातला आवश्यक तो डाटा दुसरीकडे उतरवून घ्या. हार्ड डिस्क फॉर्मॅट करून ओएस, व्हायरस स्कॅनर पुन्हा लोड करा. उतरवलेला डाटा पुन्हा स्कॅन करूनच संगणकावर चढवा. प्रत्येक ड्राईव्ह शेअरेबल ठेवू नका. आवश्यक डाटा नॉन-शेअरेबल ड्राईव्हवरच ठेवा. शिवाय मिपावरचाच https://www.misalpav.com/node/42942 हा लेख वाचून गुगल खात्याला दुहेरी सुरक्षा द्या. आणि सर्वात मुख्य म्हणजे रेलवे, बसेस, इ. सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेली वाय फाय वापरू नका. ती एसएसएल सुरक्षाप्रणाली प्रमाणित नसू शकते.

In reply to by सुधीर कांदळकर

खटपट्या 16/08/2018 - 13:42
आयपी अ‍ॅड्रेस् बदला आणि तो स्टॅटीक असेल तर शक्य असेल तर डायनॅमिक आय पी अ‍ॅड्रेस वापरा.
हे कशासाठी? याने काय होणार?

In reply to by सुधीर कांदळकर

माहितगार 17/08/2018 - 11:22
...तुमचा संगणक हॅक झाला आहे हे की नाही तज्ञांकडून तपासून घ्या....
हे नेमके कसे आणि कुणाकडून करुन घ्यायचे. नाही म्हटले तरी पंचाईत होते . माझ्या विंडोज होम माझ्या एच पी संगणकासोबतच फ्री आलेली. मी क्रॅश झाल्या नंतर दुरुस्त केले तर दुरुस्ती करणार्‍याने कोणती व्हर्शन टाकली माहित नाही . पण फ्लांईग कर्विच, अपेक्षित नसलेले वेबसाईट उघडणे अशा नव्या समस्या आल्या आणि त्याचे विश्वासार्ह निराकरण कुणा कडून करुन घ्यावे समजत नाही. आपण म्हणता तसे आपला संगणक हॅक झाला नसल्याचे सुनिश्चित करुन घेण्या बद्दल अधिक माहिती मिळाल्यास बरे पडेल. बाकी धागा वाचतो आहे.

In reply to by माहितगार

कंजूस 17/08/2018 - 12:27
>>दुरुस्ती करणार्‍याने कोणती व्हर्शन टाकली माहित नाही >> दर मंगळवारी पुर्वी अपडेट्स येत होते का, आणि आता बंद झाले का?

In reply to by माहितगार

माझ्या विंडोज होम माझ्या एच पी संगणकासोबतच फ्री आलेली. १. तुम्ही तुमच्या संगणकाचे एचपीच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले असले तर तुम्हाला तेथून तुमच्या संगणकावर मुळात असलेल्या विंडोची ऑफिशियल कॉपी डाऊनलोड करता येईल (निदान डेलमध्ये अशी व्यवस्था आहे). २, प्रथम तुमच्या हार्ड डिस्कवर असलेल्या तुमच्या कामाचा डेटा कॉपी करून घ्या. ३. हार्ड डिस्क फॉर्मॅट (C:) करून डाऊनलोड केलेल्या कॉपीवरून विंडो रिइन्स्टॉल करा. ४. विंडोज अपडेटच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्हाला योग्य असणार्‍या वेळेमध्ये "ऑटो अपडेट" ऑप्शन स्विकारा. पुढच्या २-३ दिवसांत, विंडोज तुमच्या मूळ कॉपीनंतर तुमच्या संगणकासाठी प्रसिद्ध झालेले सर्व अपडेट इन्टॉल करून, तुमच्या संगणकावरची विंडोज अप-टू-डेट करून देईल. ========================= विंडोज सेटींग्जच्या, विंडोज रिकव्हरी ऑप्शनमध्ये "रिकव्हरी पॉईंट" सेट करता येतो. तो, (अ) विंडोज उत्तम अवस्थेत चालू आहेत अश्या वेळेस सेट करावा व (आ) प्रत्येक मोठ्या अपडेटनंतर, विंडोज उत्तम अवस्थेत चालू असल्याची खात्री करून, रिसेट करत जावे. विंडोज त्रास देऊ लागल्यास, रिकव्हरी ऑप्शनमध्ये जाऊन, विंडोज जेथवर उत्तम चालू होती त्या "रिकव्हरी पॉईंट"पर्यंत मागे नेता येते. मागे गेल्यामुळे नाहिसे झालेले अपडेट (वर सांगितल्या प्रमाणे "विंडोज अपडेट"चे सेटिंग ठेवल्यास) विंडोज आपोआप परत इन्स्टॉल करते. ========================= ओएस बिघडली व हार्ड डिस्क फॉर्मॅट करायची पाळी आली तरी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, ओएस इन्टॉल करताना C: व D: अशी दोन पार्टीशन्स बनवा. ओएस C: वर आणि डेटा D: वर ठेवा. ओएस त्रास देऊ लागल्यास, केवळ C: पार्टीशन फॉर्मॅट करून ओएस रिइन्स्टॉल करता येते व D: वरचा डेटा सुरक्षित राहतो. अर्थातच, हा डेटा बॅकअपचा पर्याय नाही, तर ओएस झटपट रिइन्स्टॉल करण्यासाठी व डेटा वाचवण्यासाठीचा प्राथमिक स्तराचा सुरक्षा उपाय आहे. =========================

In reply to by सुधीर कांदळकर

आयपी अ‍ॅड्रेस् बदला आणि तो स्टॅटीक असेल तर शक्य असेल तर डायनॅमिक आय पी अ‍ॅड्रेस वापरा.
घरच्या पीसी/मोबाईलकरिता कुणी स्टॅटिक अ‍ॅड्रेस वापरत असेल असे वाटत नाही. एकतर बहुतेकदा त्याचा वेगळा खर्च येतो आणि घरी तशी काही गरजही नसते.

सुबोध खरे 16/08/2018 - 10:33
मी जालावर वावरताना क्षकिरण वैद्यक शास्त्रातील एक मार्गदर्शक तत्व वापरतो. ALARA (ALARA is an acronym used in radiation safety for “As Low As Reasonably Achievable.”) जेवढी अत्यंत आवश्यक आहे तेवढीच माहिती जालावर टाकायची. यात आपले फोटो पासून बँकेच्या व्यवहाराबाबत कोणतीही माहिती येते. हि मी इ मेल वरही टाकत नाही. मी फोनवर/ संगणकावर चॅट करत नाही. स्वतःच्या बँकेचे सोडून दुसरे ए टी एम वापरत नाही. एवढे असूनही मी सुरक्षित आहे असे मी अजिबात मानत नाही. सदा सतर्क true spirit of the hallowed military-intelligence-corps motto, ''Sada Satark''. हेच आपल्या सुरक्षिततेचे साधन आहे.

श्वेता२४ 16/08/2018 - 10:38
आता वाचून हसूच आलं. बळी पडले काय, सिक्सथ सेन्स काय. आता जर पुरेसं स्पष्टीकरण दिलं नाही तर तुम्ही लोक मला बळीचा बकरा बनवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी म्हणजे भावनिक आधार शोधणाऱ्या, सेन्स नसणाऱ्या, कोणतीही सावधगिरी न बाळगणाऱ्या बावळट "महिलेचं" प्रतीक बनून जाईन असं वाटू लागलंय. 1) तर मी एका अग्रगण्य राष्ट्रीय बँकेत अधिकारी पदावर तेही मार्केटिंग या क्षेत्रात काम केलंय. त्यामुळे आपले अत्यन्त खाजगी फोन नं देऊ नयेत याचा किमान सेन्स मला नक्कीच आहे. 2) मार्केटींग क्षेत्रात काम केल्याने कुणाला फोन नं देणे ही माझ्यासाठी भयंकर गोष्ट नाही. अशा प्रयोजनासाठी मी खास नं ठेवला आहे ,आजही. स्पर्शिका याना दिलेला नं याच सदरात मोडतो. 3)स्पर्शिका जोशी यांना व्यनि करण्याची सोय न ठेवल्यामुळे मला नाईलाजाने मेल वर बोलणे भाग पडले 4) स्पर्शिका यांना मदत हवी होती, तीही त्यांच्या संशोधन कार्यात. मी व माझे पती दोघेही संशोधन कार्यात असल्याने(इतर क्षेत्रात) साहजिकच त्यांना मदत करावीशी वाटली. 5) आम्ही दोघांनी मिळून त्यांच्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरे दिली कारण बहुतेक संभाषण रात्री झाले 6) हे करत असताना स्पर्शिका यांनी स्वतःहून कोणतीही व्यक्तिगत माहिती खोदून खोदून विचारली नाही. तसेच जी माहिती मी दिली उदा कुठे राहता काय करता ती माहिती त्यांनी स्वतः ची पण दिली. खखोदेजा. पण मी जी काही मोघम माहिती दिली त्यावरही त्यांनी खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही. 6) त्यामुळे मला हानी पोचू शकेल अशी कोणतीही माहिती मी share केलेली नाही. राहता राहिला मेल चा. तर माझा मेल id त्यांना मी दिला नव्हता. तो त्यांना मिपावरूनच मिळाला होता। कसं काय ते स्पर्शिका आणि मिपावच जाणे.

In reply to by श्वेता२४

शब्दबम्बाळ 16/08/2018 - 11:45
राहता राहिला मेल चा तर माझा मेल id त्यांना मी दिला नव्हता. तो त्यांना मिपावरूनच मिळाला होता। कास काय ते स्पर्शिका आणि मिपावच जाणे.
हा मुद्दा महत्वाचा वाटतो! तुमचा ई-मेल प्रोफाइल वरती दिसत नाही म्हणजे अर्थातच त्यांनी तो तिथून मिळवलेला नाही. मिपाचा डेटाबेस कोणी ऍक्सेस करू शकते का? किंवा माहिती बाहेर जाते आहे का हे कृपया तपासून घ्यावे.

In reply to by शब्दबम्बाळ

श्वेता२४ 16/08/2018 - 11:53
मिपावर मी माझी स्वताची कोणतीही वैयक्तिक माहिती इथे दिलेली नाही. मी मायबोली वर नाही. त्यामुळे तीथून काही माहिती मिळण्याचा प्रश्नच येत नाही. मी फेसबुक किंवा कोणत्याही सोशल नेटवर्कींग साईटवर नाही. तरीदेखील स्पर्शिका यांना माझा मेल आयडी मिळाला. हा मेल आयडी मी इथे खाते उघडण्यासाठी दिला होता. तसेच स्पर्शिका या मला व्यनि करु शकत होत्या पण मी त्यांना व्यनि करु शकत नव्हते हे त्यांनी कसे साध्य केले? याचा मिपा संपादक मंडळाने विचार करावा हे नक्की.

कंजूस 16/08/2018 - 10:58
@ श्वेता२४ , उगाच वाईट वाटून घेऊ नका. आम्हीही भरपूर चुका केल्यात. शिवाय इथे धागा टाकला कशाला असं झालं तर विनंती करून काढायला सांगा. तिकडे मायबोलीवर 'मामी'ने चॅटचे सर्व डिटेल्स दिलेत त्यांच्या. थोडीफार माहिती तुम्ही दिलीत. तुमचे अकाउंट हॅक झालं हे त्यांनीच केलं असं नाही. "अनसेंड" फीचर जीमेलमध्येच आहे ते वापरलं असेल. ( त्यावर मर्यादा आहेत, परंतू मायबोलीवर धागा आल्यावर लगेच जमेल तसे मेल उडवले असतील.) तुम्ही एका दुसऱ्या डिवाइसमधून मेल लॅागिन करून पाहा - लॅागिन अटेम्प्ट फ्राम अ न्यु डिवाइस हा मेल येईल.. ते नाही आले तर तुमचा संगणक /मोबाइल कुणी वाचतो हे नक्की. ( तीन मोबाइलांत वेगवेगळ्या ब्राउजरांतून लॅागिन केल्यावर मला अलर्ट मेल येतोच. )

श्वेता२४ 16/08/2018 - 11:08
कुठुन धागा टाकला असं अजिबात वाटत नाही. विचारपूरर्वकच टाकलाय. मुळात काही महाभयंकर फसवणूक झालेली नाहीय माझी किंवा महाभयंकर चूक केलीय असं मला वाटत नाही. त्या बाईंनी कुणाची आर्थिक फसवणूक केलीय असंही वाटत नाहीय. पण एखाद्याची व्यक्तिगत माहितीचा असा गैरवापर करणे तोही स्वताची माहिती दडवून हे आक्षेपार्ह व संशयास्पद नक्कीच आहे. कुणाची फसगत होऊ नये हा स्वछ्छ व प्रमाणिक हेतू हा धागा काढण्यामागे आहे. मग भले कुणी मला बावळट समजले तरी फरक पडत नाही. कारण कुणी काय समजुत करुन घेते यापेक्षा एखाद्याला होणाऱ्या नुकसानिपासून सावध करणं जास्त महत्वाचे आहे. वाईट याचे वाटले की माझ्या अनुभवांवरुन लगेच महिलाबाबत काही मतप्रवाहांचे सार्वत्रिकीकरण सुरु झाले. असे सेन्सलेस व उपरोधिक अभिप्राय मिपाकर देतील असं वाटलं नव्हतं इतकंच. बाकी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इतर डिव्हाईसवरुन लॉग इन करुन बघेन म्हणते.

In reply to by श्वेता२४

ते नॉन सेन्स प्रतिसाद तर जाऊच द्या. वेगळेच हिशोब असू शकतात. चॅट हिस्टरी ऑफ असेल तर ते सेव्ह होतच नाहीत ना.. तसं काही झालं असेल का?

In reply to by पिलीयन रायडर

श्वेता२४ 16/08/2018 - 14:09
त्या तारखेच्या आधिचे आणि नंतरचे सर्व मेल आहेत. केवळ हेच उडालेत. हा मेल आयडी सर्वसाधारण वापरासाठी आहे. त्यामुळे यावर खूप मेल्स येतात. त्यामुळे मी ते कधीकधी डिलिटही करते. पण ट्रॅश फोल्डर नाही कधी उडवला. कोणताही मेल डिलिट केला तरी ट्रॅश पोल्डरमध्ये असतो. तर ट्रॅश मध्ये सुद्धा त्या तारखेच्या आधिचे व नंतरचे सर्व डिलिट केलेले मेल आहेत. आणि मी स्वता असे संभाषण डिलिट केल्याचे अजिबात आठवत नाही.

In reply to by श्वेता२४

तुम्चा मेल आयडी दुसर्‍याकुणी वापरला तर डिव्हाईसचा अलर्ट येतो. तेव्हा तो आल्या शिवाय हॅक करणं कसं शक्य आहे हे मला कळलं नाहीये. ऑल मेल्स मध्ये जाऊन बघा एकदा.. मे बी सापडतील. अजून एक, मेल्स रिकॉल करता येतात का जिमेल मध्ये? बहुदा ऑटलुक सारखे नाही, पण काही तरी सेटिंग असेलच. मला सेटिंग मध्ये अन्डु सेन्ड हा पर्याय दिसतोय, पण ते फक्त १० सेकण्दात करता येतं. मला तर मुळात इतके उद्योग करुन काय साध्य होतंय हेच कळत नाहीये. म्हणजे ह्यातून आनंद मिळत असेल तर फारच लो लाईफ आहे रे बाबा ही स्पर्शिका. कीवच आली. समजा हॅक्च करयचं असेल काही तर जिमेल हॅक करायला गप्पा मारयची गरज का असेल आणि? सगळ्यात महत्वाचा प्रश्न इतकाच उरतो की मेल आयडी मिळाला कसा?

कंजूस 16/08/2018 - 13:54
। । इमेल कसा मिळतो -- सभासद[ 'न' धरा] होताना एक इमेल खाते,युजरनेम द्यावे लागते. मग संस्थळ तुमचे अकाउंट अॅक्टिव झाल्याचा मेल आणि एक तात्परता पासवड देते. हा वापरून आपले खाते चालू करताना १) इमेल नोटिफिकेशन येणे, मेल येणे हे हो/नाही बदलता येते. २) दुसऱ्याने [ 'ब' धरा] ब'ने संपर्क केल्यास, मेसेज पाठवल्यास ब'चा इमेल अॅड्रस न'ला दिसतो परंतू ब'ला न'चा मेल अॅड्रेस कळत नाही. ( तिथे मिपामधून दिसते) ३) आता जर का न'ने या मेल'ला मेलमधूनच रिप्लाइ केला तरच ब'ला न'चा इमेल मिळतो. आणि ते दोघे नंतर एकमेकाशी स्वतंत्रपणे संपर्क करू शकतात. या दोन्ही संपर्कांत मिपा अडमिनलाही मेसेज कळणार नाहीत. ४) जर का न'ने स्वत:च्या खाते सेटिंग्जमध्ये व्यक्तिगत संदेश सुविधा बंद ठेवली असल्यास त्यास मिपामधून संदेश पाठवता येणार नाही.

In reply to by कंजूस

श्वेता२४ 16/08/2018 - 14:13
मला कुणाचा व्यनि आला कि मिपावरचा आठवण करुन द्यायला मेल येतो. पण त्यात पाठवणाऱ्याचा मेल आयडी दिसत नाही. हे संभाषण कसे सुरु झाले हे दाखवायला आता माझ्याकडे पुरावा नाहीय. कारण अख्खा मेल संभाषणच डिलिट झालंय.

पियुशा 16/08/2018 - 20:55
नमस्कार पियुशा ताई, छान लिहिता तुम्ही. तुमचा मिसळपाव वर "सुके प्रॉन्स कोळंबी मसाला" हा आणि इतर लेख वाचले. तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते. मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू. धन्यवाद , डॉक्टर स्पर्शिका जोशी. स्त्री रोग तज्ज्ञ M.D. D.G.O. मुंबई मला पण सेम पण मी काहिच रिप्लाय दिला मैत्रिनिनि आधिच सावध केलेल कायतरी फिशी आहे .

In reply to by कंजूस

हे व्हिडीओ कॉल करण्यासठी किवा चॅट करण्यासाठीचे अ‍ॅप आहे. बाकी मेल वापरल्यावर लॉग आउट करणे, ब्राउझर नुसताच कट न करणे, इन कॉग्निटो मोड वापरणे, जीमेल/ गुगलवर लॉगिन असताना ईतर ब्राउसिंग न करणे, पासवर्ड वरचेवर बदलणे वगैरे योग्यच. पण मेल आपोआप कशी डिलीट झाली हे समजले नाही अजुन...

In reply to by कंजूस

हँगऑट्स हे गुगलचे "चॅट, व्हॉईस कॉल (फोन) व व्हीडिओ कॉल" करण्यासाठीचे अ‍ॅप आहे. माझ्या अनुभवात हे एक उत्तम अ‍ॅप आहे ! :)

कंजूस 17/08/2018 - 05:50
>>तुम्चा मेल आयडी दुसर्‍याकुणी 16 Aug 2018 - 10:39 pm | पिलीयन रायडर>> १) हॅक झालं असेल खातं तर आता तसे नवीन डिवाइसचे नोटिफिकेशन येणार नाहीत. म्हणजे तसा कोड टाकला असावा. जुने नोटि० तसेच राहतील. २) आउटलुकबद्दलचे सपोर्ट. माइक्रोसोफ्ट.कॅामवर लिहिले आहे पण सगळे प्रकार दिलेले आहेत. ३) मेललाच रिप्लाइ केल्याने मेल अॅड्रेस मिळाला असेल. ४)मेल डिलीट झालेत तर 'रिपोर्ट धिस प्रॅाब्लेम' करावे. " some of the conversations are found to have been deleted without any action on my part, how do I know that my gmail account has not been compromised?" ५) तुमचा संगणक/डिवाइस कोणता आणि ब्राउजर कोणता वापरला हे कोणा मिपाकराशी चर्चा करावी.

In reply to by कंजूस

काका, हॅक झाल्यावर सेटिंगस बदलले तरी एकदा तरी नोटिफिकेशन येईलच की. तुम्ही आपल्या मेल आयडीवर जे मिपाचे नोटिफिकेशन येते व्यनि आला की, त्याला रिप्लाय करण्याबद्दल बोलताय का? कारण तसं करून स्पर्शिकाबैंना मेल जात नाही, कारण ते मिपा अडमीन कडून नोटिफिकेशन असतं. त्यामुळे जीमेलला रिप्लाय केला तरी तो मिपा अडमीनच्या मेलला जातो. मी प्रोफाईलवर डिस्प्ले केला नसेल तर सर्वसाधारण सदस्याला माझा मेल आयडी मिळणं अशक्य आहे.

कंजूस 17/08/2018 - 12:23
क्र ५ आणि नोटिफिकेशनबद्दल त्यांनी तपास करायला हवा. ही एक साधी केस नसून जीमेलसह मिपाही गुंतले गेले॥ * हँगाउट माध्यमातून मेल अॅड्रस पोहोचतो का? *

@ श्वेता२४ मोबाईलवरून पाठविलेल्या जीमेल्स मेल पाठविताना त्यांना ठरविलेल्या वेळी डिलीट करण्याची व्यवस्था "confidential mode" वापरून करता येते. जीमेलमधील हा पर्याय एप्रिल २०१८ पासून उपलब्ध झाला आहे. तुम्ही सांगितलेली घटना त्यापूर्वी झाली आहे की त्यानंतर ?

In reply to by श्वेता२४

म्हणजे स्पर्शिकाने, तिच्याकडून तुम्हाला आलेले जीमेल संदेश डिलीट करण्यासाठी, मी वर लिहिलेला पर्याय वापरला असण्याचीच दाट शक्यता आहे. आपल्या मोबाईलवरून जीमेलने पाठवलेले संदेश रिसिव्हर व्यक्तीच्या जीमेल खात्यातून आपोआप डिलिट होण्यासाठी, "confidential mode" वापरून "१-२-३... दिवस / आठवडे असा पर्याय वापरून", तसे करणे कोणालाही सहज शक्य आहे. ही ईमेल प्रणालीतल्या सुरक्षेतली कमतरता नसून, व्यावसायिक संदेशांना आवश्यक असलेली, बराच काळ मागणी असलेली आणि म्हणून मुद्दाम दिलेली सोय आहे. पूर्वीच्या कागदी व्यवहारात अश्या संदेशांत, "संदेश वाचून झाल्यावर तो फाडून नष्ट करा" अशी तळटीप असायची... तिचे हे संगणकीय रूप आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

श्वेता२४ 17/08/2018 - 23:41
आपण जी माहिती दिलीत त्याने त्यावरून स्पर्शीकने याचा वापर केला असण्याची दाट शक्यता आहे. कारण gmail login alert चा संदेश मला कधीही आला नाही . यावरून gmail हॅक झाला असण्याची शक्यता कमीच वाटते. पण प्रश्न रराहतो कि स्पर्शिकाला माझा ई-मेल मिपावरून कसा मिळाला. पी. रा यांच्या सूचनेवरून मी नीलकांत ना व्य नि केलाय . पाहू काय उत्तर येतंय. माझे मेल परस्पर कसे delet झाले याचं टेन्शन आला होतं. पण तुमच्या या माहितीमुळं मी जरा निश्चिनंत झाले . आपण सर्व, कंजूसजी व पिरा हे गेले दोन दिवस या अनुषंगाने जे सहकार्य करत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद

In reply to by श्वेता२४

रुपी 18/08/2018 - 05:29
तुम्ही आधी तुमचा इमेल आयडी मिपाच्या प्रोफाइलमध्ये सर्वांना दिसू शकेल असा ठेवला होता का? मिपाच्या सिक्युरिटीबद्दल मला फार कल्पना नाही. पण तिथे नसला तरी तो दुसरीकडून मिळू शकतो हे आजच्या जमान्यात तरी मला फार अशक्य वाटत नाही. इथे मिपावर आणि इतरही बर्‍याच ठिकाणी आपण कळत-नकळत कितीतरी वैयक्तिक माहिती देऊन जातो. खास करुन गूगल, फेसबूकसारख्या कंपन्या आपले वेगवेगळे अकाउंट लिंक करतात त्यामुळे तर हे बरंच सहज साध्य होऊ शकतं.

In reply to by रुपी

+१ मिपा किंवा इतर कोणत्याही सामाजिक संस्थळावरची ईमेल असलेली प्रोफाईल "पब्लिक" असली, तर तिच्यातला ईमेल अ‍ॅड्रेस सगळ्यांना दिसतो. gmail login alert चा संदेश मला कधीही आला नाही यावरून माझा वरचा अंदाज खरा ठरत आहे.

In reply to by नाखु

समजा स्पर्शिकाकूनी तुम्हाला तुमचे लेखन आवडले तुम्ही छान लिहिता तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल असं म्हटलं असतं तर... तुम्ही- १) त्या व्य.नि कड़े दुर्लक्ष केले असते ? २) गप्पा मारायला गेले असता ? उत्तराच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाखु 17/08/2018 - 22:25
दुर्लक्ष केले असते एकतर सहा महिने मी ई-मेल वापरतच नाही आणि मिपावावर,कायप्पा फक्त भ्रमणध्वनीवर आहे त्यामुळे फार संथगतीने वाटचाल. असल्या अनाकर्षक संथ मनुष्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा तितक्याच वेळात चार-पाच ठिकाणी स्पर्ष लाघव करतील त्या!!!!

चामुंडराय 17/08/2018 - 21:35
एकंदरीत या स्पर्शिका ताईंनी बऱ्याच मिपाकरणींच्या आयडी ला स्पर्श केला आहे तर ! त्या खऱ्या असतील तर हि सगळी चर्चा वाचून व्यथित झाल्या असतील आणि ट्रोल असतील तर फिदीफिदी हसत असतील. मज्जानु लाईफ !!

In reply to by चामुंडराय

माबोचा धागा वाचलात का?मी अगदी सुरुवातीला वाचला होता, पुढे काय प्रगती झाली ते पाहिलं नव्हतं. अत्ता श्वेता व्यास आणि मामी ह्यांचे प्रतिसाद वाचल्यावर आणि अजून एका आयडीने दिलेले स्पष्टीकरण वाचल्यावर हे प्रकरण बरंच विचित्र आहे असं दिसतंय. निव्वळ ट्रोल किंवा टाईमपास नसून कदाचित ही विचित्र मनोवृत्ती दिसतेय. तिथल्या स्त्री आयडींनी कडक फाईट दिलीये! सिक्स्थ सेन्स अगदीच निरुपयोगी नसतो तर...

In reply to by पिलीयन रायडर

त्यानंतर आजपर्यंत हॅकिंग वगैरे इतर काहीही नुकसान झालेलं नाहीये. त्यामुळे "एका विचित्र मनोवृत्तीच्या माणसाशी झालेलं संभाषण" असं समजून आता विषय सोडून दिलाय.

गुगलने जी-मेल साठी ऑटो-डिलीट सुविधा आणलेली दिसते, त्याचा वापर स्पर्शिका जोशी यांनी केला असावा असे वाट्ते. जीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल

प्रसाद_१९८२ 20/08/2018 - 13:02
जीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल -- हे फिचर फक्त मोबाईलसाठी आहे का ? कारण पीसीतून जीमेल ओपन केल्यास ते "Confidential" ऑप्शन, COMPOSE मेल मध्ये दिसत नाही.

गामा पैलवान 06/09/2018 - 17:51
लोकहो, इथला मिपावरचा व माबोवरचा असे दोन्ही लेख व प्रतिक्रिया वाचल्या. एकंदरीत हा पुरुष दिसतोय. याला टोचनोद्दीपनाचा ( = इंजेक्शन फेटीश ) विकार जडलेला वाटतो हे इथलं निरीक्षण बरोबर दिसतंय. विकार अशासाठी की केवळ कामोद्दीपन साधणं निरुपद्रवी असतं. पण त्याचा इतरांना किंवा स्व:ला त्रास होऊ लागला की त्याचा विकार होतो. माझ्या मते तो अनेक बायकांशी बोलून घेऊन नंतर सावकाश स्वत:स उद्दीपित करीत असावा. २०१२ साली बायकांचा 'स्टॉक' करून ठेवला असावा. तो संपल्यावर परत साठा भरण्यासाठी सक्रीय झालेला आहे. ज्याअर्थी तो गूगल हँगाऊट वर बिनदिक्कीत बोलावतोय त्याअर्थी त्याच्याकडे पुरुषी आवाज स्त्रैण बनवण्याचं सॉफ्टवेअर असावं. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 14/08/2018 - 20:46
तातडीने पासवर्ड बदलून घ्या. होय. कुणीतरी तुमच्या अपरोक्ष तुमचं जिमेल खाते हाताळत आहे. त्याशिवाय संभाषण आपोआप गायब होणार नाही.

खटपट्या 14/08/2018 - 20:30
रोचक. सर्वांनी सावध रहा. बाकि मिपाकरांना असे अनुभव आले असल्यास इथे द्यावेत.

सतिश गावडे 14/08/2018 - 20:39
तुम्ही लेख लिहीलात हे उत्तम झाले. इतरांना सावध होता येईल. तसा मिपा व्यवस्थापनाने ईशारा दिला आहेच. मात्र मिपाच्या कारवाईसंबंधीच्या सहिष्णू धोरणामुळे हा ईशारा मोघम शब्दांत आहे. तुम्ही स्वानुभव व्यक्त केल्याने तो अधिक प्रभावी संदेश देईल. अगदी असेच अनुभव मायबोलीकरांना आले आहेत: https://www.maayboli.com/node/66780

जालावरच्या बिनचेहर्‍याच्या आणि विनाओळखिच्या संवादात आपण स्वतः एक लक्ष्मणरेखा आखून घ्यावी हेच उत्तम. अश्या संवादांत, जेव्हा जेव्हा खाजगी माहिती देण्याची वेळ येते आणि "ती द्यावी की नाही ?" असा संभ्रम असतो, तेव्हा तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर नेहमी "नाही" असेच असते.

कंजूस 14/08/2018 - 21:43
माझ्या बायकोला मायबोलीवर मेल आला होता. त्याचे उत्तर " प्रतिसादाबद्दल धन्यवाद पण मला हँगआउट गुगल वगैरे अनुभव नाही." असे दिले होते. तिचे जीमेल नावापुरतेच आहे आणि क्वचितच वापरते. आता हा लेख आणि मेलमधल्या पोस्ट्स गायब हे वाचल्यावर मेल उघडून पाहिला. सर्व आलबेल आहे आणि "लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद" दिले आहेत. १३ जुलै, २७ जुलै,२७जुलै संभाषणे अजून आहेत. आता त्या सावध झाल्या असाव्यात. --- आमचा डिवाइस : विंडोज मोबाइल. --- रिमोटली संभाषण काढता येत नाही असे सगा आणि प्रचेतस म्हणताहेत तर काही कराच. पासवर्ड दिला म्हणजे काय? गुगल हँगाउटबद्दल काही माहिती नाही कारण ते विंडोजमध्ये नाहीये. एक अॅन्ड्राइड फोन घरात आलाय पण त्यावरही हे हँगाउट वापरून पाहिले नाही. ते इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे का आणि त्याचाच आग्रह जोशिबाई ( मायबोलीवरचा आइडी नं ६८६२४) का धरत असाव्या? ------ पुढे काही प्रगती झाल्यास कळवेनच परंतू आता शक्यता कमी वाटते.

श्वेता२४ 14/08/2018 - 22:38
मलापण विचारला होतं. पण मी hangout वर नाही सांगितलं. त्यांनी गूगल वर चॅट विंडो ओपन करून त्याचा पासवर्ड दिला होता. ती कन्सेप्ट मला पण माहित नाही. एकंदरीत- त्यांनी मला injection च्या अनुभव सोडून इतर काहीही विचारले नाही. मी त्यांना माझा मोबाइल नं देऊन चूक केली इतर कोणतीही माहिती खूपच मोघम दिली. उदा. कुठे राहता ? ठाणे , काय करता? सरकारी नोकरी इ। मुळात त्यांनी कोणतीही आक्षेपार्ह माहिती किंवा चौकशी केलीय असं मला जाणवलं नाही त्या इंजेक्शन बद्दलच बोलत होत्या. सगळंच विचित्र आहे. यातून काय साध्य होणार होत कुणास ठाऊक. इतरांना काही अनुभव असेल तर जरूर कळवा. आणि अजून हि इतर कोणी अशाप्रकारचा काही करत असेल तर लिहा

मलाही व्यनि आला होता, "नमस्कार प्राची ताई, छान लिहिता तुम्ही. तुमचा मिसळपाव वर "मणगण " हा आणि इतर लेख वाचले. तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते. मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू. धन्यवाद , डॉक्टर स्पर्शिका जोशी. स्त्री रोग तज्ज्ञ M.D. D.G.O..मुंबई मी म्हटलं, "इथंच व्यनि त बोला". पण पुढे काही उत्तर नाही.

In reply to by प्राची अश्विनी

नमस्कार स्वाती ताई, छान लिहिता तुम्ही. तुमचा मिसळपाव वर "अँपल पाय " हा आणि इतर लेख वाचले. तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते. मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू. धन्यवाद , डॉक्टर स्पर्शिका जोशी. स्त्री रोग तज्ज्ञ M.D. D.G.O. मुंबई असाच व्य नि मलाही आला होता पण मीही जास्त लक्ष दिले नाही. स्वाती

आपला अनुभव वाचला इतर मिपावरील महिला सजग होतील अशी अपेक्षा. अनुभव इथे लिहिल्याबद्दल आभार. जीमेल चॅट डिलीट झाले याचं आश्चर्य वाटलं. एक तर दोन्ही बाजूचे पासवर्ड त्या व्यक्तिकड़े असल्याशिवाय असे होऊ शकत नाही असे वाटते. जीमेल हॅकिंग ही प्रोसेस मला अवघड वाटते, पण हॅकिंग होऊच शकत नाही असे म्हणनेही धाडसाचे झाले आहे. हॅकर्स जेव्हा बॅंक ट्रांजेक्शन करू लागले म्हटल्यावर तंत्रजगतात काहीही होऊ शकते, असे वाटायला लागले आहे. सर्वांनी जालावर सावध असलेच पाहिजे, इतका बोध पुरेसा आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा 15/08/2018 - 19:38
जीमेल अकाउंट हॅक झालेले मी स्वतः बघितले आहे त्यामुळे जीमेल सुरक्षीत आहे हा भ्रम आहे :)

In reply to by टवाळ कार्टा

जीमेल आणि अनेक तत्सम गोष्टी जालावर आता सुरक्षित राहिलेले नाही, हे खरं आहे. वेगवेगळी ड्राइव्ह, वेगवेगळी इमेल्स खाती आता सुरक्षित नाही असे समजूनच जालकरांनी नेटवर वागले पाहिजे. आपला जालावरचा कोणताही डाटा सुरक्षित नाही, तो केव्हाही नष्ट होऊ शकतो किंवा तो सार्वजनिक होऊ शकतो, तेव्हा काय काळजी घ्यायची ती स्वत: घेतली पाहिजे. बाय द वे, हॅकिंगची वेगवेगळी टूल्स सतत वेगवेगळ्या ग्रुपवर येत असतात, जीमेल, फेसबुक, तुमचं एटीएम कार्ड वगैरे सर्व जपलं पाहिजे. कार्डिंग वगैरे भयंकर प्रकरणे वाचत असतो. तेव्हा काही लोकांच्या जालावरचा भोंगळा कारभार पाहता जागरूकता आणि सुरक्षितता या विषयावर खरं तर मिपावर धागा यायलाच हवा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमर विश्वास 16/08/2018 - 14:27
Gmail वापरायला खूप सुरक्षित आहे Gmail च्या सुरक्षेकरिता २ स्टेप ऑथेंटिकेशन वापरावे .... सेटीन्ग्स जर योग्य प्रकारे केले तर जीमेल एकदम सेफ आहे. लॉगिन च्या वेळेस मोबाईल वर कोड येतो .... जर नेहमीचे डिव्हाईस सोडून वेगळे डिव्हाईस वापरले तरी मोबाईल वर ऑथेंटिकेशन रिक्वेस्ट येते ... बऱ्याच सुविधा आहेत .. माहितीअभावी अनेक लोक वापरात नाहीत

In reply to by अमर विश्वास

बरोबर. २ स्टेप ऑथेंटिकेशन वापरावे माझा जीमेल अकाउंट सुमारे पाच वर्षापुर्वी हॅक झाला होता. पण गुगल कडून मला त्याच वेळी एस एम एस मिळाला की आपले संशयास्पद लॉगिन झाले आहे आणि पासवर्डही बदलला गेला आहे वगैरे.. मी लगेच माझ्या पीसीवरुन अकाउंट रिकव्हर केले (माझ्या मोबाईल नंबरचा उपयोग करुन) आणि त्या दिवसानंतर २ स्टेप ऑथेंटिकेशन वापरण्यास सुरवात केली. त्या हॅकरने काही स्पॅम मेल्स पाठवल्या असाव्यात आणि त्या मला दिसू नयेत म्हणून Sent mails मधून एका पानावरच्या सगळ्याच मेल्स डिलीट केल्या होत्या. त्यामुळे माझ्या काही महत्वाच्या मेल्स गेल्यात बाकी काही नुकसान झाले नाही.

टवाळ कार्टा 15/08/2018 - 19:40
इतर वेळी नुस्ते बोलणे सुरु करण्यासाठी आढेवेढे घेणार्या मुली/महिला वर्ग (ते सुद्धा जगप्रसिद्ध सिक्स्थ सेंस बरोबर असताना) इतक्या चिंधी प्रकारांना बळी पडतात हे पाहून मौज वाटली =))

In reply to by टवाळ कार्टा

आता उगा स्री-पुरुष वाद होईल म्हणून गप्प बसतो. पण आपल्या मुद्याशी सहमत आहे. महिला हळूच भावनिक आधार चाचपून बघतात, जीवाभावाच्या मैत्रीणीचा आणि आधाराचा शोध प्रत्येक नव्या क्षणाला सुरु असतो. (विदा नाही) माझं हे एक अंदाजपंचे मत आहे, ज़रा जिव्हाळ्याचं कोणी वाटलं की या सुरु होतात आणि फसण्याच्या पहिल्या पायरीवर त्यांचा पाय पडतो, पडत असावा. वेगवेगळ्या स्कीम्स, जड़ीबुटी, आयुर्वेदिक, अंगारे धुपारे, उपवास, बाबा-बुवा, वस्तु पुस्तके काही चमत्कारिक डॉक्टर्स वगैरे इत्यादि, हे माझं निरीक्षण चूकही असू शकतं आणि हे काही पुरुषांनाही लागू होऊ शकतं. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

बळी कुठे पडल्यात? एक ह्या श्वेता बाई सोडल्या तर माबो वर तरी जवळपास सगळ्या बायकांनी इग्नोर मारलंय.. मला तर कुठे भयंकर फसवणूक झालीये असा प्रकार दिसला नाही. सगळ्या बायकांना शोधून शोधून व्यनि केलेत इतकंच काय ते.

In reply to by पिलीयन रायडर

कंजूस 16/08/2018 - 05:25
>>बळी कुठे पडल्यात>> सहमत. फक्त जुजबी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जोशीबाईंच्या कोणत्या पिएचडी/मार्केट रिसर्चला ही हँगाउटमधली उत्तरे किती उपयोगी माहीत नाही. कुठे इन्स्टंट मेसेजिंगला जॅाइन होणे म्हणजे त्याला जोडलले जीमेल हॅक होत असेल तर गुगलने ते केव्हाच आवरते घेतले असते. आता या अनुभवावरून संस्थळे इमेल-जोडलेली व्यक्तिगत निरोपाची सोय काढून घेण्याचा विचार करतील. म्हणजे व्यनि इथेच येणार, इथूनच उत्तर असं ठेवतील. वाटसप ग्रुपमध्ये जॅाइन व्हा या धाग्यांवरचाही विश्वास उडू शकतो. एकाच्या संशयास्पद वागणुकीमुळे इतरांच्या सोयी जाणार हे नक्की.

In reply to by कंजूस

श्वेता२४ 16/08/2018 - 10:26
आता वाचून हसूच आलं. बळी पडले काय, सिक्सथ सेन्स काय. आता जर पुरेसं स्पष्टीकरण दिलं नाही तर तुम्ही लोक मला बळीचा बकरा बाणावल्याशिवाय राहणार नाही. आणि मी म्हणजे भावनिक आधार शोधणाऱ्या, सेन्स नसणाऱ्या, कोणतीही सावधगिरी न बाळगणाऱ्या "महिलेचं" प्रतीक बनून जाईन असं वाटू लागलंय. 1) तर मी एका अग्रगण्य राष्ट्रीय बँकेत अधिकारी पदावर तेही मार्केटिंग या क्षेत्रात काम केलंय. त्यामुळे आपले अत्यन्त खाजगी फोन नं देऊ नयेत याचा किमान सेन्स मला नक्कीच आहे. 2) मार्केटींग क्षेत्रात काम केल्याने कुणाला फोन नं देणे ही माझ्यासाठी भयंकर गोष्ट नाही. अशा प्रयोजनासाठी मी खास नं ठेवला आहे ,आजही. स्पर्शिका याना दिलेला नं याच सदरात मोडतो. 3)स्पर्शिका जोशी यांना व्यनि करण्याची सोय न ठेवल्यामुळे मला नाईलाजाने मेल वर बोलणे भाग पडले 4) त्यांना मदत हवी होती तीही त्यांच्या सं शोधन कार्यात. मी व माझे पती दोघेही संशोधन कार्यात असल्याने(इतर क्षेत्रात) साहजिकच त्यांना मदत करावीशी वाटली. 5) आम्ही दोघांनी मिळून त्यांच्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरे दिली कारण बहुतेक संभाषण रात्री झाले 6) हे करत असताना स्पर्शिका यांनी स्वतःहून कोणतीही व्यक्तिगत माहिती खोदून खोदून विचारली नाही. तसेच जी माहिती मी दिली उदा कुठे राहता काय करता ती माहिती त्यांनी स्वतः ची पण दिली. खखोदेजा. पण मी जी काही मोघम माहिती दिली त्यावरही त्यांनी खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही. 6) त्यामुळे मला हानी पोचू शकेल अशी कोणतीही माहिती मी share केलेली नाही. राहता राहिला मेल चा तर माझा मेल id त्यांना मी दिला नव्हता. तो त्यांना मिपावरूनच मिळाला होता। कास काय ते स्पर्शिका आणि मिपावच जाणे.

In reply to by श्वेता२४

तेच तर! बळी वगैरे कुणीच पडलेलं नाहीये. आणि तसं तर आपण कुणीच इथे कुणालाच ओळखत नव्हतो. पण मिपावर एका आयडीने जुजबी ओळखीवर दुसऱ्या आयडीला संपर्क करणे, काही मदत मागणे पासून ते त्यांच्यात जिग्गी दोस्ती हो इ, कट्टे करणे सगळं होतं. त्यामुळे एखाद्या आयडीने संपर्क केला की त्याला उत्तर देणे हे काही लगेच बळी वगैरे पडल्याचे लक्षण नाही. त्यावरून लगेच समस्त स्त्रियांचा सिक्स्थ सेन्स काढणे फारच अति होतंय. मिपावर ह्याहून फार मोठे किस्से झालेत, तेव्हा स्त्री काय पुरुष काय, फसवणूक ह्या मुद्द्यावर कुणी पिंका टाकू नयेत. प्लिजच...

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 16/08/2018 - 11:30
हा प्रतिसाद अस्थानी आहे असं माझं मत आहे. खफवर चाललेल्या गप्पामधून या प्रकाराची अधिक माहिती मिळाली तेव्हा ईतर सावध होतील या हेतूने केलेल्या विनंतीवरुन श्वेता24 यांनी हा धागा टाकलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला सर्व काही कळते असे नाही. आणि काही वेळा माणूस समोरच्या व्यक्तीवर विनाकारण अविश्वास दाखवत नाही. आणि अशा वेळी एखादा विपरीत अनुभव आला तर तो इतरांना सांगून लोकांना वेळीच सावध करणे केव्हाही चांगले. लोक तुम्हाला चंद्रावरील डाग दाखवत आहेत तर तुम्ही लोकांना तुमचे बोट वाकडे आहे म्हणून सांगत आहात :)

कंजूस 15/08/2018 - 19:47
पासवड ओळखण्याचे काही कोड असतात म्हणे. पण या जोशीबाई जिथे काम करतात त्या ग्रुपची त्यांना मदत मिळत असावी. " मग ते गुगल अकाउंट साइनइन अटेम्प्ट फ्राम अ न्यु डिवाइस" मेसेज येण्याअगोदर हॅकरचे काम झालेले असणार. तुमच्या मेलमध्ये काहीही बदल न करता कोणी पाहून जाणे हे फार धोकादायक वाटते आहे.

तुमचा संगणक हॅक झाला आहे हे की नाही तज्ञांकडून तपासून घ्या. आयपी अ‍ॅड्रेस् बदला आणि तो स्टॅटीक असेल तर शक्य असेल तर डायनॅमिक आय पी अ‍ॅड्रेस वापरा. संगणकातला आवश्यक तो डाटा दुसरीकडे उतरवून घ्या. हार्ड डिस्क फॉर्मॅट करून ओएस, व्हायरस स्कॅनर पुन्हा लोड करा. उतरवलेला डाटा पुन्हा स्कॅन करूनच संगणकावर चढवा. प्रत्येक ड्राईव्ह शेअरेबल ठेवू नका. आवश्यक डाटा नॉन-शेअरेबल ड्राईव्हवरच ठेवा. शिवाय मिपावरचाच https://www.misalpav.com/node/42942 हा लेख वाचून गुगल खात्याला दुहेरी सुरक्षा द्या. आणि सर्वात मुख्य म्हणजे रेलवे, बसेस, इ. सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेली वाय फाय वापरू नका. ती एसएसएल सुरक्षाप्रणाली प्रमाणित नसू शकते.

In reply to by सुधीर कांदळकर

खटपट्या 16/08/2018 - 13:42
आयपी अ‍ॅड्रेस् बदला आणि तो स्टॅटीक असेल तर शक्य असेल तर डायनॅमिक आय पी अ‍ॅड्रेस वापरा.
हे कशासाठी? याने काय होणार?

In reply to by सुधीर कांदळकर

माहितगार 17/08/2018 - 11:22
...तुमचा संगणक हॅक झाला आहे हे की नाही तज्ञांकडून तपासून घ्या....
हे नेमके कसे आणि कुणाकडून करुन घ्यायचे. नाही म्हटले तरी पंचाईत होते . माझ्या विंडोज होम माझ्या एच पी संगणकासोबतच फ्री आलेली. मी क्रॅश झाल्या नंतर दुरुस्त केले तर दुरुस्ती करणार्‍याने कोणती व्हर्शन टाकली माहित नाही . पण फ्लांईग कर्विच, अपेक्षित नसलेले वेबसाईट उघडणे अशा नव्या समस्या आल्या आणि त्याचे विश्वासार्ह निराकरण कुणा कडून करुन घ्यावे समजत नाही. आपण म्हणता तसे आपला संगणक हॅक झाला नसल्याचे सुनिश्चित करुन घेण्या बद्दल अधिक माहिती मिळाल्यास बरे पडेल. बाकी धागा वाचतो आहे.

In reply to by माहितगार

कंजूस 17/08/2018 - 12:27
>>दुरुस्ती करणार्‍याने कोणती व्हर्शन टाकली माहित नाही >> दर मंगळवारी पुर्वी अपडेट्स येत होते का, आणि आता बंद झाले का?

In reply to by माहितगार

माझ्या विंडोज होम माझ्या एच पी संगणकासोबतच फ्री आलेली. १. तुम्ही तुमच्या संगणकाचे एचपीच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले असले तर तुम्हाला तेथून तुमच्या संगणकावर मुळात असलेल्या विंडोची ऑफिशियल कॉपी डाऊनलोड करता येईल (निदान डेलमध्ये अशी व्यवस्था आहे). २, प्रथम तुमच्या हार्ड डिस्कवर असलेल्या तुमच्या कामाचा डेटा कॉपी करून घ्या. ३. हार्ड डिस्क फॉर्मॅट (C:) करून डाऊनलोड केलेल्या कॉपीवरून विंडो रिइन्स्टॉल करा. ४. विंडोज अपडेटच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्हाला योग्य असणार्‍या वेळेमध्ये "ऑटो अपडेट" ऑप्शन स्विकारा. पुढच्या २-३ दिवसांत, विंडोज तुमच्या मूळ कॉपीनंतर तुमच्या संगणकासाठी प्रसिद्ध झालेले सर्व अपडेट इन्टॉल करून, तुमच्या संगणकावरची विंडोज अप-टू-डेट करून देईल. ========================= विंडोज सेटींग्जच्या, विंडोज रिकव्हरी ऑप्शनमध्ये "रिकव्हरी पॉईंट" सेट करता येतो. तो, (अ) विंडोज उत्तम अवस्थेत चालू आहेत अश्या वेळेस सेट करावा व (आ) प्रत्येक मोठ्या अपडेटनंतर, विंडोज उत्तम अवस्थेत चालू असल्याची खात्री करून, रिसेट करत जावे. विंडोज त्रास देऊ लागल्यास, रिकव्हरी ऑप्शनमध्ये जाऊन, विंडोज जेथवर उत्तम चालू होती त्या "रिकव्हरी पॉईंट"पर्यंत मागे नेता येते. मागे गेल्यामुळे नाहिसे झालेले अपडेट (वर सांगितल्या प्रमाणे "विंडोज अपडेट"चे सेटिंग ठेवल्यास) विंडोज आपोआप परत इन्स्टॉल करते. ========================= ओएस बिघडली व हार्ड डिस्क फॉर्मॅट करायची पाळी आली तरी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, ओएस इन्टॉल करताना C: व D: अशी दोन पार्टीशन्स बनवा. ओएस C: वर आणि डेटा D: वर ठेवा. ओएस त्रास देऊ लागल्यास, केवळ C: पार्टीशन फॉर्मॅट करून ओएस रिइन्स्टॉल करता येते व D: वरचा डेटा सुरक्षित राहतो. अर्थातच, हा डेटा बॅकअपचा पर्याय नाही, तर ओएस झटपट रिइन्स्टॉल करण्यासाठी व डेटा वाचवण्यासाठीचा प्राथमिक स्तराचा सुरक्षा उपाय आहे. =========================

In reply to by सुधीर कांदळकर

आयपी अ‍ॅड्रेस् बदला आणि तो स्टॅटीक असेल तर शक्य असेल तर डायनॅमिक आय पी अ‍ॅड्रेस वापरा.
घरच्या पीसी/मोबाईलकरिता कुणी स्टॅटिक अ‍ॅड्रेस वापरत असेल असे वाटत नाही. एकतर बहुतेकदा त्याचा वेगळा खर्च येतो आणि घरी तशी काही गरजही नसते.

सुबोध खरे 16/08/2018 - 10:33
मी जालावर वावरताना क्षकिरण वैद्यक शास्त्रातील एक मार्गदर्शक तत्व वापरतो. ALARA (ALARA is an acronym used in radiation safety for “As Low As Reasonably Achievable.”) जेवढी अत्यंत आवश्यक आहे तेवढीच माहिती जालावर टाकायची. यात आपले फोटो पासून बँकेच्या व्यवहाराबाबत कोणतीही माहिती येते. हि मी इ मेल वरही टाकत नाही. मी फोनवर/ संगणकावर चॅट करत नाही. स्वतःच्या बँकेचे सोडून दुसरे ए टी एम वापरत नाही. एवढे असूनही मी सुरक्षित आहे असे मी अजिबात मानत नाही. सदा सतर्क true spirit of the hallowed military-intelligence-corps motto, ''Sada Satark''. हेच आपल्या सुरक्षिततेचे साधन आहे.

श्वेता२४ 16/08/2018 - 10:38
आता वाचून हसूच आलं. बळी पडले काय, सिक्सथ सेन्स काय. आता जर पुरेसं स्पष्टीकरण दिलं नाही तर तुम्ही लोक मला बळीचा बकरा बनवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी म्हणजे भावनिक आधार शोधणाऱ्या, सेन्स नसणाऱ्या, कोणतीही सावधगिरी न बाळगणाऱ्या बावळट "महिलेचं" प्रतीक बनून जाईन असं वाटू लागलंय. 1) तर मी एका अग्रगण्य राष्ट्रीय बँकेत अधिकारी पदावर तेही मार्केटिंग या क्षेत्रात काम केलंय. त्यामुळे आपले अत्यन्त खाजगी फोन नं देऊ नयेत याचा किमान सेन्स मला नक्कीच आहे. 2) मार्केटींग क्षेत्रात काम केल्याने कुणाला फोन नं देणे ही माझ्यासाठी भयंकर गोष्ट नाही. अशा प्रयोजनासाठी मी खास नं ठेवला आहे ,आजही. स्पर्शिका याना दिलेला नं याच सदरात मोडतो. 3)स्पर्शिका जोशी यांना व्यनि करण्याची सोय न ठेवल्यामुळे मला नाईलाजाने मेल वर बोलणे भाग पडले 4) स्पर्शिका यांना मदत हवी होती, तीही त्यांच्या संशोधन कार्यात. मी व माझे पती दोघेही संशोधन कार्यात असल्याने(इतर क्षेत्रात) साहजिकच त्यांना मदत करावीशी वाटली. 5) आम्ही दोघांनी मिळून त्यांच्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरे दिली कारण बहुतेक संभाषण रात्री झाले 6) हे करत असताना स्पर्शिका यांनी स्वतःहून कोणतीही व्यक्तिगत माहिती खोदून खोदून विचारली नाही. तसेच जी माहिती मी दिली उदा कुठे राहता काय करता ती माहिती त्यांनी स्वतः ची पण दिली. खखोदेजा. पण मी जी काही मोघम माहिती दिली त्यावरही त्यांनी खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही. 6) त्यामुळे मला हानी पोचू शकेल अशी कोणतीही माहिती मी share केलेली नाही. राहता राहिला मेल चा. तर माझा मेल id त्यांना मी दिला नव्हता. तो त्यांना मिपावरूनच मिळाला होता। कसं काय ते स्पर्शिका आणि मिपावच जाणे.

In reply to by श्वेता२४

शब्दबम्बाळ 16/08/2018 - 11:45
राहता राहिला मेल चा तर माझा मेल id त्यांना मी दिला नव्हता. तो त्यांना मिपावरूनच मिळाला होता। कास काय ते स्पर्शिका आणि मिपावच जाणे.
हा मुद्दा महत्वाचा वाटतो! तुमचा ई-मेल प्रोफाइल वरती दिसत नाही म्हणजे अर्थातच त्यांनी तो तिथून मिळवलेला नाही. मिपाचा डेटाबेस कोणी ऍक्सेस करू शकते का? किंवा माहिती बाहेर जाते आहे का हे कृपया तपासून घ्यावे.

In reply to by शब्दबम्बाळ

श्वेता२४ 16/08/2018 - 11:53
मिपावर मी माझी स्वताची कोणतीही वैयक्तिक माहिती इथे दिलेली नाही. मी मायबोली वर नाही. त्यामुळे तीथून काही माहिती मिळण्याचा प्रश्नच येत नाही. मी फेसबुक किंवा कोणत्याही सोशल नेटवर्कींग साईटवर नाही. तरीदेखील स्पर्शिका यांना माझा मेल आयडी मिळाला. हा मेल आयडी मी इथे खाते उघडण्यासाठी दिला होता. तसेच स्पर्शिका या मला व्यनि करु शकत होत्या पण मी त्यांना व्यनि करु शकत नव्हते हे त्यांनी कसे साध्य केले? याचा मिपा संपादक मंडळाने विचार करावा हे नक्की.

कंजूस 16/08/2018 - 10:58
@ श्वेता२४ , उगाच वाईट वाटून घेऊ नका. आम्हीही भरपूर चुका केल्यात. शिवाय इथे धागा टाकला कशाला असं झालं तर विनंती करून काढायला सांगा. तिकडे मायबोलीवर 'मामी'ने चॅटचे सर्व डिटेल्स दिलेत त्यांच्या. थोडीफार माहिती तुम्ही दिलीत. तुमचे अकाउंट हॅक झालं हे त्यांनीच केलं असं नाही. "अनसेंड" फीचर जीमेलमध्येच आहे ते वापरलं असेल. ( त्यावर मर्यादा आहेत, परंतू मायबोलीवर धागा आल्यावर लगेच जमेल तसे मेल उडवले असतील.) तुम्ही एका दुसऱ्या डिवाइसमधून मेल लॅागिन करून पाहा - लॅागिन अटेम्प्ट फ्राम अ न्यु डिवाइस हा मेल येईल.. ते नाही आले तर तुमचा संगणक /मोबाइल कुणी वाचतो हे नक्की. ( तीन मोबाइलांत वेगवेगळ्या ब्राउजरांतून लॅागिन केल्यावर मला अलर्ट मेल येतोच. )

श्वेता२४ 16/08/2018 - 11:08
कुठुन धागा टाकला असं अजिबात वाटत नाही. विचारपूरर्वकच टाकलाय. मुळात काही महाभयंकर फसवणूक झालेली नाहीय माझी किंवा महाभयंकर चूक केलीय असं मला वाटत नाही. त्या बाईंनी कुणाची आर्थिक फसवणूक केलीय असंही वाटत नाहीय. पण एखाद्याची व्यक्तिगत माहितीचा असा गैरवापर करणे तोही स्वताची माहिती दडवून हे आक्षेपार्ह व संशयास्पद नक्कीच आहे. कुणाची फसगत होऊ नये हा स्वछ्छ व प्रमाणिक हेतू हा धागा काढण्यामागे आहे. मग भले कुणी मला बावळट समजले तरी फरक पडत नाही. कारण कुणी काय समजुत करुन घेते यापेक्षा एखाद्याला होणाऱ्या नुकसानिपासून सावध करणं जास्त महत्वाचे आहे. वाईट याचे वाटले की माझ्या अनुभवांवरुन लगेच महिलाबाबत काही मतप्रवाहांचे सार्वत्रिकीकरण सुरु झाले. असे सेन्सलेस व उपरोधिक अभिप्राय मिपाकर देतील असं वाटलं नव्हतं इतकंच. बाकी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इतर डिव्हाईसवरुन लॉग इन करुन बघेन म्हणते.

In reply to by श्वेता२४

ते नॉन सेन्स प्रतिसाद तर जाऊच द्या. वेगळेच हिशोब असू शकतात. चॅट हिस्टरी ऑफ असेल तर ते सेव्ह होतच नाहीत ना.. तसं काही झालं असेल का?

In reply to by पिलीयन रायडर

श्वेता२४ 16/08/2018 - 14:09
त्या तारखेच्या आधिचे आणि नंतरचे सर्व मेल आहेत. केवळ हेच उडालेत. हा मेल आयडी सर्वसाधारण वापरासाठी आहे. त्यामुळे यावर खूप मेल्स येतात. त्यामुळे मी ते कधीकधी डिलिटही करते. पण ट्रॅश फोल्डर नाही कधी उडवला. कोणताही मेल डिलिट केला तरी ट्रॅश पोल्डरमध्ये असतो. तर ट्रॅश मध्ये सुद्धा त्या तारखेच्या आधिचे व नंतरचे सर्व डिलिट केलेले मेल आहेत. आणि मी स्वता असे संभाषण डिलिट केल्याचे अजिबात आठवत नाही.

In reply to by श्वेता२४

तुम्चा मेल आयडी दुसर्‍याकुणी वापरला तर डिव्हाईसचा अलर्ट येतो. तेव्हा तो आल्या शिवाय हॅक करणं कसं शक्य आहे हे मला कळलं नाहीये. ऑल मेल्स मध्ये जाऊन बघा एकदा.. मे बी सापडतील. अजून एक, मेल्स रिकॉल करता येतात का जिमेल मध्ये? बहुदा ऑटलुक सारखे नाही, पण काही तरी सेटिंग असेलच. मला सेटिंग मध्ये अन्डु सेन्ड हा पर्याय दिसतोय, पण ते फक्त १० सेकण्दात करता येतं. मला तर मुळात इतके उद्योग करुन काय साध्य होतंय हेच कळत नाहीये. म्हणजे ह्यातून आनंद मिळत असेल तर फारच लो लाईफ आहे रे बाबा ही स्पर्शिका. कीवच आली. समजा हॅक्च करयचं असेल काही तर जिमेल हॅक करायला गप्पा मारयची गरज का असेल आणि? सगळ्यात महत्वाचा प्रश्न इतकाच उरतो की मेल आयडी मिळाला कसा?

कंजूस 16/08/2018 - 13:54
। । इमेल कसा मिळतो -- सभासद[ 'न' धरा] होताना एक इमेल खाते,युजरनेम द्यावे लागते. मग संस्थळ तुमचे अकाउंट अॅक्टिव झाल्याचा मेल आणि एक तात्परता पासवड देते. हा वापरून आपले खाते चालू करताना १) इमेल नोटिफिकेशन येणे, मेल येणे हे हो/नाही बदलता येते. २) दुसऱ्याने [ 'ब' धरा] ब'ने संपर्क केल्यास, मेसेज पाठवल्यास ब'चा इमेल अॅड्रस न'ला दिसतो परंतू ब'ला न'चा मेल अॅड्रेस कळत नाही. ( तिथे मिपामधून दिसते) ३) आता जर का न'ने या मेल'ला मेलमधूनच रिप्लाइ केला तरच ब'ला न'चा इमेल मिळतो. आणि ते दोघे नंतर एकमेकाशी स्वतंत्रपणे संपर्क करू शकतात. या दोन्ही संपर्कांत मिपा अडमिनलाही मेसेज कळणार नाहीत. ४) जर का न'ने स्वत:च्या खाते सेटिंग्जमध्ये व्यक्तिगत संदेश सुविधा बंद ठेवली असल्यास त्यास मिपामधून संदेश पाठवता येणार नाही.

In reply to by कंजूस

श्वेता२४ 16/08/2018 - 14:13
मला कुणाचा व्यनि आला कि मिपावरचा आठवण करुन द्यायला मेल येतो. पण त्यात पाठवणाऱ्याचा मेल आयडी दिसत नाही. हे संभाषण कसे सुरु झाले हे दाखवायला आता माझ्याकडे पुरावा नाहीय. कारण अख्खा मेल संभाषणच डिलिट झालंय.

पियुशा 16/08/2018 - 20:55
नमस्कार पियुशा ताई, छान लिहिता तुम्ही. तुमचा मिसळपाव वर "सुके प्रॉन्स कोळंबी मसाला" हा आणि इतर लेख वाचले. तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते. मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू. धन्यवाद , डॉक्टर स्पर्शिका जोशी. स्त्री रोग तज्ज्ञ M.D. D.G.O. मुंबई मला पण सेम पण मी काहिच रिप्लाय दिला मैत्रिनिनि आधिच सावध केलेल कायतरी फिशी आहे .

In reply to by कंजूस

हे व्हिडीओ कॉल करण्यासठी किवा चॅट करण्यासाठीचे अ‍ॅप आहे. बाकी मेल वापरल्यावर लॉग आउट करणे, ब्राउझर नुसताच कट न करणे, इन कॉग्निटो मोड वापरणे, जीमेल/ गुगलवर लॉगिन असताना ईतर ब्राउसिंग न करणे, पासवर्ड वरचेवर बदलणे वगैरे योग्यच. पण मेल आपोआप कशी डिलीट झाली हे समजले नाही अजुन...

In reply to by कंजूस

हँगऑट्स हे गुगलचे "चॅट, व्हॉईस कॉल (फोन) व व्हीडिओ कॉल" करण्यासाठीचे अ‍ॅप आहे. माझ्या अनुभवात हे एक उत्तम अ‍ॅप आहे ! :)

कंजूस 17/08/2018 - 05:50
>>तुम्चा मेल आयडी दुसर्‍याकुणी 16 Aug 2018 - 10:39 pm | पिलीयन रायडर>> १) हॅक झालं असेल खातं तर आता तसे नवीन डिवाइसचे नोटिफिकेशन येणार नाहीत. म्हणजे तसा कोड टाकला असावा. जुने नोटि० तसेच राहतील. २) आउटलुकबद्दलचे सपोर्ट. माइक्रोसोफ्ट.कॅामवर लिहिले आहे पण सगळे प्रकार दिलेले आहेत. ३) मेललाच रिप्लाइ केल्याने मेल अॅड्रेस मिळाला असेल. ४)मेल डिलीट झालेत तर 'रिपोर्ट धिस प्रॅाब्लेम' करावे. " some of the conversations are found to have been deleted without any action on my part, how do I know that my gmail account has not been compromised?" ५) तुमचा संगणक/डिवाइस कोणता आणि ब्राउजर कोणता वापरला हे कोणा मिपाकराशी चर्चा करावी.

In reply to by कंजूस

काका, हॅक झाल्यावर सेटिंगस बदलले तरी एकदा तरी नोटिफिकेशन येईलच की. तुम्ही आपल्या मेल आयडीवर जे मिपाचे नोटिफिकेशन येते व्यनि आला की, त्याला रिप्लाय करण्याबद्दल बोलताय का? कारण तसं करून स्पर्शिकाबैंना मेल जात नाही, कारण ते मिपा अडमीन कडून नोटिफिकेशन असतं. त्यामुळे जीमेलला रिप्लाय केला तरी तो मिपा अडमीनच्या मेलला जातो. मी प्रोफाईलवर डिस्प्ले केला नसेल तर सर्वसाधारण सदस्याला माझा मेल आयडी मिळणं अशक्य आहे.

कंजूस 17/08/2018 - 12:23
क्र ५ आणि नोटिफिकेशनबद्दल त्यांनी तपास करायला हवा. ही एक साधी केस नसून जीमेलसह मिपाही गुंतले गेले॥ * हँगाउट माध्यमातून मेल अॅड्रस पोहोचतो का? *

@ श्वेता२४ मोबाईलवरून पाठविलेल्या जीमेल्स मेल पाठविताना त्यांना ठरविलेल्या वेळी डिलीट करण्याची व्यवस्था "confidential mode" वापरून करता येते. जीमेलमधील हा पर्याय एप्रिल २०१८ पासून उपलब्ध झाला आहे. तुम्ही सांगितलेली घटना त्यापूर्वी झाली आहे की त्यानंतर ?

In reply to by श्वेता२४

म्हणजे स्पर्शिकाने, तिच्याकडून तुम्हाला आलेले जीमेल संदेश डिलीट करण्यासाठी, मी वर लिहिलेला पर्याय वापरला असण्याचीच दाट शक्यता आहे. आपल्या मोबाईलवरून जीमेलने पाठवलेले संदेश रिसिव्हर व्यक्तीच्या जीमेल खात्यातून आपोआप डिलिट होण्यासाठी, "confidential mode" वापरून "१-२-३... दिवस / आठवडे असा पर्याय वापरून", तसे करणे कोणालाही सहज शक्य आहे. ही ईमेल प्रणालीतल्या सुरक्षेतली कमतरता नसून, व्यावसायिक संदेशांना आवश्यक असलेली, बराच काळ मागणी असलेली आणि म्हणून मुद्दाम दिलेली सोय आहे. पूर्वीच्या कागदी व्यवहारात अश्या संदेशांत, "संदेश वाचून झाल्यावर तो फाडून नष्ट करा" अशी तळटीप असायची... तिचे हे संगणकीय रूप आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

श्वेता२४ 17/08/2018 - 23:41
आपण जी माहिती दिलीत त्याने त्यावरून स्पर्शीकने याचा वापर केला असण्याची दाट शक्यता आहे. कारण gmail login alert चा संदेश मला कधीही आला नाही . यावरून gmail हॅक झाला असण्याची शक्यता कमीच वाटते. पण प्रश्न रराहतो कि स्पर्शिकाला माझा ई-मेल मिपावरून कसा मिळाला. पी. रा यांच्या सूचनेवरून मी नीलकांत ना व्य नि केलाय . पाहू काय उत्तर येतंय. माझे मेल परस्पर कसे delet झाले याचं टेन्शन आला होतं. पण तुमच्या या माहितीमुळं मी जरा निश्चिनंत झाले . आपण सर्व, कंजूसजी व पिरा हे गेले दोन दिवस या अनुषंगाने जे सहकार्य करत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद

In reply to by श्वेता२४

रुपी 18/08/2018 - 05:29
तुम्ही आधी तुमचा इमेल आयडी मिपाच्या प्रोफाइलमध्ये सर्वांना दिसू शकेल असा ठेवला होता का? मिपाच्या सिक्युरिटीबद्दल मला फार कल्पना नाही. पण तिथे नसला तरी तो दुसरीकडून मिळू शकतो हे आजच्या जमान्यात तरी मला फार अशक्य वाटत नाही. इथे मिपावर आणि इतरही बर्‍याच ठिकाणी आपण कळत-नकळत कितीतरी वैयक्तिक माहिती देऊन जातो. खास करुन गूगल, फेसबूकसारख्या कंपन्या आपले वेगवेगळे अकाउंट लिंक करतात त्यामुळे तर हे बरंच सहज साध्य होऊ शकतं.

In reply to by रुपी

+१ मिपा किंवा इतर कोणत्याही सामाजिक संस्थळावरची ईमेल असलेली प्रोफाईल "पब्लिक" असली, तर तिच्यातला ईमेल अ‍ॅड्रेस सगळ्यांना दिसतो. gmail login alert चा संदेश मला कधीही आला नाही यावरून माझा वरचा अंदाज खरा ठरत आहे.

In reply to by नाखु

समजा स्पर्शिकाकूनी तुम्हाला तुमचे लेखन आवडले तुम्ही छान लिहिता तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल असं म्हटलं असतं तर... तुम्ही- १) त्या व्य.नि कड़े दुर्लक्ष केले असते ? २) गप्पा मारायला गेले असता ? उत्तराच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाखु 17/08/2018 - 22:25
दुर्लक्ष केले असते एकतर सहा महिने मी ई-मेल वापरतच नाही आणि मिपावावर,कायप्पा फक्त भ्रमणध्वनीवर आहे त्यामुळे फार संथगतीने वाटचाल. असल्या अनाकर्षक संथ मनुष्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा तितक्याच वेळात चार-पाच ठिकाणी स्पर्ष लाघव करतील त्या!!!!

चामुंडराय 17/08/2018 - 21:35
एकंदरीत या स्पर्शिका ताईंनी बऱ्याच मिपाकरणींच्या आयडी ला स्पर्श केला आहे तर ! त्या खऱ्या असतील तर हि सगळी चर्चा वाचून व्यथित झाल्या असतील आणि ट्रोल असतील तर फिदीफिदी हसत असतील. मज्जानु लाईफ !!

In reply to by चामुंडराय

माबोचा धागा वाचलात का?मी अगदी सुरुवातीला वाचला होता, पुढे काय प्रगती झाली ते पाहिलं नव्हतं. अत्ता श्वेता व्यास आणि मामी ह्यांचे प्रतिसाद वाचल्यावर आणि अजून एका आयडीने दिलेले स्पष्टीकरण वाचल्यावर हे प्रकरण बरंच विचित्र आहे असं दिसतंय. निव्वळ ट्रोल किंवा टाईमपास नसून कदाचित ही विचित्र मनोवृत्ती दिसतेय. तिथल्या स्त्री आयडींनी कडक फाईट दिलीये! सिक्स्थ सेन्स अगदीच निरुपयोगी नसतो तर...

In reply to by पिलीयन रायडर

त्यानंतर आजपर्यंत हॅकिंग वगैरे इतर काहीही नुकसान झालेलं नाहीये. त्यामुळे "एका विचित्र मनोवृत्तीच्या माणसाशी झालेलं संभाषण" असं समजून आता विषय सोडून दिलाय.

गुगलने जी-मेल साठी ऑटो-डिलीट सुविधा आणलेली दिसते, त्याचा वापर स्पर्शिका जोशी यांनी केला असावा असे वाट्ते. जीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल

प्रसाद_१९८२ 20/08/2018 - 13:02
जीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल -- हे फिचर फक्त मोबाईलसाठी आहे का ? कारण पीसीतून जीमेल ओपन केल्यास ते "Confidential" ऑप्शन, COMPOSE मेल मध्ये दिसत नाही.

गामा पैलवान 06/09/2018 - 17:51
लोकहो, इथला मिपावरचा व माबोवरचा असे दोन्ही लेख व प्रतिक्रिया वाचल्या. एकंदरीत हा पुरुष दिसतोय. याला टोचनोद्दीपनाचा ( = इंजेक्शन फेटीश ) विकार जडलेला वाटतो हे इथलं निरीक्षण बरोबर दिसतंय. विकार अशासाठी की केवळ कामोद्दीपन साधणं निरुपद्रवी असतं. पण त्याचा इतरांना किंवा स्व:ला त्रास होऊ लागला की त्याचा विकार होतो. माझ्या मते तो अनेक बायकांशी बोलून घेऊन नंतर सावकाश स्वत:स उद्दीपित करीत असावा. २०१२ साली बायकांचा 'स्टॉक' करून ठेवला असावा. तो संपल्यावर परत साठा भरण्यासाठी सक्रीय झालेला आहे. ज्याअर्थी तो गूगल हँगाऊट वर बिनदिक्कीत बोलावतोय त्याअर्थी त्याच्याकडे पुरुषी आवाज स्त्रैण बनवण्याचं सॉफ्टवेअर असावं. आ.न., -गा.पै.
आज मिपावर फिशिंग अलर्ट संदेश वाचला आणि खूप दिवसापासून चुटपुट लागून राहिलेल्या भावनांना वाट मिळाली आणि जी माहिती किंवा लेख सगा सरांनी दाखवला(हा लेख कोणीतरी मायबोलीवर लिहिला आहे) तो पाहून मी उडालेच. कारण मी पण अगदी याच अनुभवातून गेले आहे. सबब समस्त मिपाकरांना सावध करण्यासाठी खासकरून महिला सदस्यांसाठी हा लेख. डॉ. स्पर्शिका जोशी यांनी मला 7 जुलै च्या आसपास व्यनि केला की त्यांना माझ्या काही पाककृती आवडल्या. त्याला प्रतिसाद देण्यासाठी मी टिचकी मारली पण एक अशा आशयाचा संदेश झळकला कि त्यांना कुणीही प्रति संदेश पाठवू शकत नाही. मला हे विचित्र वाटलं.