कर्मयोगी ली कुआन यू
ब्रिटीशांनी मलाया म्हणून एक राष्ट्र स्वतंत्र करून दिले होते. त्यांत सिंगापूर देखील होते. भारत पाकिस्थानच्या पेक्षा अगदी वेगळे घडले येथे. पाकिस्थान ला फुटून वेगळे व्हायचे होते. पण इथे, त्यावेळचे पंतप्रधान टुंकू अब्दूल रहमान ह्यांना अशी भिती होती की चायनिजपुढे मलेय लोकांचा निभाव लागणे कठीण आहे. भविष्यात कदाचित हे लोक आपल्याला दाबून टाकतील. म्हणून स्वतंत्र मलायाने चायनिजला सांगितले की सिंगापूर हा तुमचा देश वेगळा करून तुम्ही -हावा ! टुंकूला वाटले होते की हा टिचभर देश काय टिकतोय! हा आपलाच आश्रित बनेल!
ली यांना मुळीच वेगळे व्हायचे नव्ह्ते. त्यांनी एकत्र रहाण्यासाठी खूप समजावले. पण शेवटी त्यांना सिंगापूर देश बनवून वेगळे केल्या गेले.
सिंगापूरच्या नॅशनल टीव्हीवर आपण वेगळे झालो हे जाहीर करतांना ली अनावर होऊन रडले देखील होते. इतके त्यांना (त्यावेळी) ह्याचे दु:ख झाले होते.
पण नंतरचा इतिहास साक्षी आहे.... मलेशिया सिंगापूरच्या कितीतरी मागे पडला. लींच्या दूरदृष्टी आणि नियोजना मुळे सिंगापूर आज कुठल्या कुठे पोहोचले आहे.
देशासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचणा-या ली कुआन यू ह्या कर्तबगार कर्मयोग्याला लाख लाख प्रणाम.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काय राव...
काजवा आणि सूर्य
टुंकू अब्दल रहमान यांनी जाहीर
द्रष्टा नेता कसा असावा याचं
अर्थ
वेळ काढून व्यनि करेन
६० वर्ष अगोदर जेव्हा
आपल्या
नेते सगळीकडेच असतात...
अन
ह्यात
मोठ्या गोष्टी तर सोडून च द्या
बंर, मग आता लोक Metro3 विरोध
आणि हो तुम्ही लोकपालच आंदोलन
लोक आपल्या 'स्वतःच्या ' वागण्याने
माहिती आवडली.
सिंगापूरचा कायापालट करून
आजच ली कुआन यु च्या संबधातील