सरकार पाडण्यामागे पवार ह्यांचा हात कसा ?
बघा मुद्दे पटले तर
१) विखे पाटील :- लोकसभा निवडणुकीच्या वेळी जुना वाद उकरून काढला वर सुजय विखे ने संग्राम जगताप ला पाडले ,आता जर भाजपचे सरकार आले असते तर इथे पण विखे नक्की मंत्री झाले असते व ताकत वाढली असती
२) फडणवीस :- आतून मैत्री असेलहि पण एकतर विखे ह्यांना घेऊन नाराज केले आणि समक्ष आव्हान दिले ,गेम तर होणारच
३) ED :- ची नोटीस देऊन आगाऊ पणा करायची गरज नव्हती ,डिवचले तर गेम करणारच
४) चिवसेना :- आमचे १७५ आमदार आहेत हे आक्रमक पणे कोणीही सांगणार नाही विनाकारण ,दिल्ली शी शिव सेनेचा संपर्क कमी ,मग कोणी पाठिंबा दिला ? राष्ट्रवादी असणारच ,
परत ५ वर्ष आधी जाहीर पाठिंबा दिला होता भाजपला राष्ट्रवादी ने विधानसभा २०१४ ला ,आत्ता मुद्दाम कोणालाच नाही ,भाजप ला नाही कारण १ ते ३ ,आणि शिव सेनेला सौम्यपणे कारण सांगून मनाई केले कारण ५
५) पुनर्निवडणूक :- झाली तर (पाऊस पडणार नाही तरी पण ) जागा वाढू शकतात कारण भाजप आणि शिवसेना ह्यांचे भांडण बघून लोक विटले आहेत
जेव्हा राज्यपालांनी काल बोलावले तेव्हा शरद पवार स्वतः गेले नाहीत ,व सकाळीच राष्ट्रवादीने वेळ वाया ना घालवता जास्त वेळ मागितली ,८:३० पर्यन्त थांबण्यास काहीच त्रास नव्हता कारण काँग्रेस तास पण पाठिंबा दिला असता व देवेंद्र किंवा शिवसेने कोणीतरी साहेबांचा शब्द मानलाच असता उगाच फेर निवडणूक करण्यापेक्षा ,किंवा जास्त वेळ संध्याकाळी पण मागता आली असती ,तसेच राज्यपाल यांनी काँग्रेस ला पण आमंत्रण दिले नाही जणू त्यानं पाठिंबा मिळणारच नाही व दुपारीच राष्ट्रपती राजवट जाहीर केली अर्थात ठरलेले असू शकते
आता पब्लिक च्या डोळ्यात फक्त फक्त राष्ट्रवादी आहे शिवसेनेचा चा गेम झालाय आणि भाजप खोटारडी आहे ,जनतेच्या मते ,काँग्रेस मूग गिळून गप्प आहे
तेव्हा फायदा कोणाला ? पवार ह्यांना
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अमलबजावणी वेळ संपल्यावरच.
कोणाला ?
Give a dog bad name before
दर रोज नविन गुग्ली
चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट
चूक दुरुस्ती
राष्ट्रपती राजवट आली असली तरी
महाराष्ट्र सारख्या राज्यात
१४५ उभे करून
356 कलम घटने मधून हटवण्यासाठी
देश महत्वाचा
राष्ट्रपती हेच
राष्ट्रपती हेच भारतातील सर्व
राष्ट्रपती राजवट
राष्ट्रपती राजवट हा पर्याय
राष्ट्रपती राजवटी मध्ये
सकाळ
तरि पण तेच
https://www.lokmat.com/mumbai
काका नी टाकलेला गुगली सेनेला
महाराष्ट्र सारख्या राज्यात
अजित पवार ह्यांनी काल दुपारी
शिवसेना सोडून आणखी कोणत्याही
शिवसेनेने शेपूट घातलंय--
सेनेची म्यावम्याव बरीच वर्षे
येवढे होऊनही, लीलावतीला
हा काय प्रश्न झाला?
हा हा हा... भारी! =))
काही मूलभूत कार्यक्रम ज्यात
सेनेची वर्तणूक बघून लोकं धक्का बसल्यासारखे का वागत आहेत ?
सेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न
शिव सेने ने खूप नंतर
होय
जनता पक्षा च्या पाठींब्यावर
बरोबर.
हे म्हणजे "सूर्याचा किरण
सूर्याचा किरण अंधाराला सामील
सूर्याचा किरण अंधाराला सामील
सूर्याचा किरण अंधाराला सामील
मी तर म्हणतो काही दिवसांनी
काही गरज नाही फर्नांडिस आणि
फक्त सेना चुकीची वागली
"कॉन्स्पिरसी थेरी "
फक्त सेना चुकीची वागली आणि
मुंबई मध्ये bjp शी युती
हिंदी भाषिक लोकांना त्या मुळे
Bjp आणि सेना युती करून
परतीचे मार्ग
सरकार पाडण्यामागे?
राष्ट्रपति राजवट आल्यामुळे