मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रण

खाडीतली खारफुटी दुनिया १

वडापाव ·

In reply to by कपिलमुनी

नाखु 24/07/2015 - 15:44
मलाही दिसेना ( दोनदा मानीटरला हलवलं तरीही!!!!) अचंबीत नाखु

In reply to by कपिलमुनी

नाखु 24/07/2015 - 15:44
मलाही दिसेना ( दोनदा मानीटरला हलवलं तरीही!!!!) अचंबीत नाखु
खाडीतल्या खारफुटीच्या जंगलात गेलो होतो. एवढी वर्षं ती खाडी दोन लांबलचक पायवाटा घेऊन माझी वाट पाहात बसली होती. त्यातल्या एका वाटेवरून लहान असताना मित्रांसोबत एकदोनदा जाऊन आलो होतो. तिथे लोक सायकली घेऊन जाताना मला दिसायचे. मलाही घेऊन जायची होती. एकदा गेलो घेऊन, एकटाच. पण माझं रस्त्यांचं ज्ञान अगाध असल्यानं मी ती वाटच शोधू शकलो नाही. कुठेतरी खडी साठवलेली दिसली. एका ठिकाणी अमूक एका भूखंडाची जागा खाजगी मालमत्ता असल्याचं सांगणारा बोर्ड दिसला. असं वाटलं, की कदाचित गेली ती जागा कोणत्यातरी बिल्डराच्या घशात. मग फिरकलोच नाही इतक्या वर्षांत. आणि आता गेलो. इतक्या वर्षांनी. दुस-या वाटेने.

छायाचित्रकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा : निकाल

संपादक मंडळ ·

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. नव्या भागासाठी विषय म्हणून निसर्गचित्रे हा विषय सुचवतो. खरं तर त्याचे विविध उपविषय घेता येतील जसे, नदी, जलाशय, समुद्र, डोंगरदर्‍या, वाळवंटी प्रदेश इत्यादी.

नाखु 14/07/2015 - 08:20
अभिनंदन मान्य्वरांचे आभार आणि मत्दारांचे विशेष कवतीक कारण धुराळी धाग्यात मतदानाला येण फार अवघड आहे. आता उरलो प्रतीसादापुरता !

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. छायाचित्रणकला स्पर्धेला कमी प्रतिसाद मिळण्याची कारणे, १) कठीण विषय २) प्रवेशिका पाठविण्यापासून ते निकालापर्यंतचा काळ ३) निरुत्साही मतदान ४) निकाल पद्धत असे करता येईल का? १) सोपा विषय व कठीण विषय आलटून पालटून दिल्यास नवशिक्यांनाही ह्या स्पर्धेत भाग घेता येईल. २) प्रवेशिका पाठविण्याचा काळ १५ दिवस , मतदानासाठी ७ दिवस पुरेसे आहेत. ३) मतदान काळ अधिक ठेवल्याने अधिक मतदान होते असे काही दिसत नाही. पहिल्या ७ दिवसांपर्यंतच मतदारांचा उत्साह दिसून येतो. मतदान अधिकाअधिक व्हावे ह्यासाठी मतदारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उत्तम प्रतिसादाचा निकालात उल्लेख करावा, ज्यामुळे मतदार छायाचित्राला नुसते क्रमांक न देता त्याबद्दल टिप्पणीही करतील. ४) नेहमीच्या पद्धतीच्या निकालाबरोबर क्रिटिक अ‍ॅवार्डही ठेवावे. परिक्षकाचे विजेत्या छायाचित्रांवर कॉमेंट असल्यास उत्तम.

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन, सं.मं. कडे कळवलेली मते हे गुप्त मतदान आहे का? स्पर्धेच्या नियमांमधे याचा उल्लॆख नाही. अशा गोष्टींमुळे मनात उगाचच शंका निर्माण होतात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैसा 14/07/2015 - 13:40
सुरुवातीच्या स्पर्धांचे धागे बघा. त्यात हे पण आहे की ज्यांना आपले नाव कळू द्यायचे नसेल ते थेट सं मं ला व्यनि करून आपले मत देऊ शकतात. सर्व नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणे म्हटले की हे आलेच त्यात.

In reply to by पैसा

असे असेल तर आक्षेपाबद्दल क्षमस्व, असा नियम कुठे लिहिलेला माझ्या वाचण्यात आला नव्हता म्हणून कदाचित माझा असा गैरसमज झाला असेल. पैजारबुवा

मोहन 15/07/2015 - 12:03
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! पुढील विषय - "स्वातंत्र्य दिन" सुचवत आहे

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. नव्या भागासाठी विषय म्हणून निसर्गचित्रे हा विषय सुचवतो. खरं तर त्याचे विविध उपविषय घेता येतील जसे, नदी, जलाशय, समुद्र, डोंगरदर्‍या, वाळवंटी प्रदेश इत्यादी.

नाखु 14/07/2015 - 08:20
अभिनंदन मान्य्वरांचे आभार आणि मत्दारांचे विशेष कवतीक कारण धुराळी धाग्यात मतदानाला येण फार अवघड आहे. आता उरलो प्रतीसादापुरता !

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. छायाचित्रणकला स्पर्धेला कमी प्रतिसाद मिळण्याची कारणे, १) कठीण विषय २) प्रवेशिका पाठविण्यापासून ते निकालापर्यंतचा काळ ३) निरुत्साही मतदान ४) निकाल पद्धत असे करता येईल का? १) सोपा विषय व कठीण विषय आलटून पालटून दिल्यास नवशिक्यांनाही ह्या स्पर्धेत भाग घेता येईल. २) प्रवेशिका पाठविण्याचा काळ १५ दिवस , मतदानासाठी ७ दिवस पुरेसे आहेत. ३) मतदान काळ अधिक ठेवल्याने अधिक मतदान होते असे काही दिसत नाही. पहिल्या ७ दिवसांपर्यंतच मतदारांचा उत्साह दिसून येतो. मतदान अधिकाअधिक व्हावे ह्यासाठी मतदारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उत्तम प्रतिसादाचा निकालात उल्लेख करावा, ज्यामुळे मतदार छायाचित्राला नुसते क्रमांक न देता त्याबद्दल टिप्पणीही करतील. ४) नेहमीच्या पद्धतीच्या निकालाबरोबर क्रिटिक अ‍ॅवार्डही ठेवावे. परिक्षकाचे विजेत्या छायाचित्रांवर कॉमेंट असल्यास उत्तम.

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन, सं.मं. कडे कळवलेली मते हे गुप्त मतदान आहे का? स्पर्धेच्या नियमांमधे याचा उल्लॆख नाही. अशा गोष्टींमुळे मनात उगाचच शंका निर्माण होतात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैसा 14/07/2015 - 13:40
सुरुवातीच्या स्पर्धांचे धागे बघा. त्यात हे पण आहे की ज्यांना आपले नाव कळू द्यायचे नसेल ते थेट सं मं ला व्यनि करून आपले मत देऊ शकतात. सर्व नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणे म्हटले की हे आलेच त्यात.

In reply to by पैसा

असे असेल तर आक्षेपाबद्दल क्षमस्व, असा नियम कुठे लिहिलेला माझ्या वाचण्यात आला नव्हता म्हणून कदाचित माझा असा गैरसमज झाला असेल. पैजारबुवा

मोहन 15/07/2015 - 12:03
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! पुढील विषय - "स्वातंत्र्य दिन" सुचवत आहे
नमस्कार मंडळी! छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ११ प्रतीक्षा चा निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. विषय जरा कठीण ठेवल्यामुळे यावेळी चित्रे थोडी कमी प्रमाणात आली. मात्र लोकांनी चोखंदळपणे निवड केली आहे. इथे नोंदलेली मते आणि सं.मं. कडे कळवलेली मते विचारात घेऊन निकाल जाहीर करत आहोत. निकालाला काही अपरिहार्य कारणाने जरा उशीर होत आहे त्याबद्दल क्षमस्व. स्पर्धेसाठी आलेली सर्वच चित्रे उल्लेखनीय होती. त्यातही पहिल्या क्रमांकाचे चित्र कोणते याबद्दल कोणालाही शंका नसेल! क्र.

छायाचित्रकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा: मतदान

संपादक मंडळ ·

स्पर्धेचा विषय खरोखरच अवघड होता. मतदान करताना मतप्रदर्शन करता येत असल्यास माझ्या मते क्र. १ (टॉस्), क्र.५ (नवरी), क्र. १३ (कावळा) ह्या चित्रांमध्ये प्रति़क्षा नेमकी कसली आहे हे समजते त्यात बदल होउ शकत नाही. बाकीच्या प्रवेशिकाही चित्र म्हणुन उत्तमच आहेत परंतू शिर्षक दिल्याशिवाय नेमके कळत नाही की प्रतिक्षा कसली कसली आहे, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे क्र.१५ चित्र चांगले आहे, परंतू ह्यातील स्त्री एकांतात विचारात मग्न आहे असे दिसतेय, परिसरावरून ती बाजारत वस्तू विकायला बसली आहे व गिर्‍हाईकाची प्रतिक्षा करते असे वाटत नाही. कोन बदलला असता तर योग्य परिणाम साधता आला असता असे मला वाटते. क्र.५ चे चित्र अगदिच अप्रतीम. मनगटावरील एका कंगनाचा बदललेला कोनच चित्राला बोलके करून गेला आहे. क्र.१३ च्या चित्रात कावळा व त्याची प्रतिक्षा अप्रत्यक्षपणे दुकानाच्या पाटीमुळे सुचीत होते. कावळा व दुकानाची पाटी छान कंपोज केली आहे. कावळ्याच्या संशयी स्वभावामुळे असा क्षण टिपणे कठिण असते. माझे मतदान : १) ५ २) १३ ३) १

In reply to by ऋतुराज चित्रे

पैसा 30/06/2015 - 11:31
चित्रे निवडताना निव्वळ फोटो उत्तम आहे, की विषयाला धरून आहे याचाही विचार केलाच पाहिजे. इतर चित्रांबद्दलची टिप्पणी इथे किंवा स्पर्धेच्या धाग्यातही द्यायला काहीच हरकत नाही! :)

सिरुसेरि 30/06/2015 - 11:55
१. १४ - वळिवाच्या प्रतिक्षेतले म्हातारबाबा, २. १५ - बसच्या प्रतिक्षेतली भांडीवाली , ३. ७ - दर्यावर गेलेल्या पतीची वाट पाहणारी पत्नी

सदस्यनाम 30/06/2015 - 17:18
१) २ २) १३ ३) ३ २ क्रमांकाचा फोटो बघताक्षणी "च्यायला कधी येतय कुणासठौक" हाच डॉयलॉग एकू आला. कदाचित अशी माणसे अशी वाट पाहताना कायम दिसतात म्हणून रिलेट झालो असेन पण कायकी ही प्रतिक्षा भावली एकदम.

स्पर्धेचा विषय खरोखरच अवघड होता. मतदान करताना मतप्रदर्शन करता येत असल्यास माझ्या मते क्र. १ (टॉस्), क्र.५ (नवरी), क्र. १३ (कावळा) ह्या चित्रांमध्ये प्रति़क्षा नेमकी कसली आहे हे समजते त्यात बदल होउ शकत नाही. बाकीच्या प्रवेशिकाही चित्र म्हणुन उत्तमच आहेत परंतू शिर्षक दिल्याशिवाय नेमके कळत नाही की प्रतिक्षा कसली कसली आहे, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे क्र.१५ चित्र चांगले आहे, परंतू ह्यातील स्त्री एकांतात विचारात मग्न आहे असे दिसतेय, परिसरावरून ती बाजारत वस्तू विकायला बसली आहे व गिर्‍हाईकाची प्रतिक्षा करते असे वाटत नाही. कोन बदलला असता तर योग्य परिणाम साधता आला असता असे मला वाटते. क्र.५ चे चित्र अगदिच अप्रतीम. मनगटावरील एका कंगनाचा बदललेला कोनच चित्राला बोलके करून गेला आहे. क्र.१३ च्या चित्रात कावळा व त्याची प्रतिक्षा अप्रत्यक्षपणे दुकानाच्या पाटीमुळे सुचीत होते. कावळा व दुकानाची पाटी छान कंपोज केली आहे. कावळ्याच्या संशयी स्वभावामुळे असा क्षण टिपणे कठिण असते. माझे मतदान : १) ५ २) १३ ३) १

In reply to by ऋतुराज चित्रे

पैसा 30/06/2015 - 11:31
चित्रे निवडताना निव्वळ फोटो उत्तम आहे, की विषयाला धरून आहे याचाही विचार केलाच पाहिजे. इतर चित्रांबद्दलची टिप्पणी इथे किंवा स्पर्धेच्या धाग्यातही द्यायला काहीच हरकत नाही! :)

सिरुसेरि 30/06/2015 - 11:55
१. १४ - वळिवाच्या प्रतिक्षेतले म्हातारबाबा, २. १५ - बसच्या प्रतिक्षेतली भांडीवाली , ३. ७ - दर्यावर गेलेल्या पतीची वाट पाहणारी पत्नी

सदस्यनाम 30/06/2015 - 17:18
१) २ २) १३ ३) ३ २ क्रमांकाचा फोटो बघताक्षणी "च्यायला कधी येतय कुणासठौक" हाच डॉयलॉग एकू आला. कदाचित अशी माणसे अशी वाट पाहताना कायम दिसतात म्हणून रिलेट झालो असेन पण कायकी ही प्रतिक्षा भावली एकदम.
नमस्कार मंडळी! या स्पर्धेचा विषय जरा अवघड होता, मात्र तरीही खूप सुरेख प्रवेशिका आल्या आहेत. हा धागा मतदानासाठी. तुमच्या पसंतीचे पहिले तीन क्रमांक या धाग्यावर ८ तारखेपर्यंत नोंदवा.

छायाचित्रण स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा

संपादक मंडळ ·

गणेशा 15/06/2015 - 15:31
ढगभरल्या आभाळाकडे पहात पावसाच्या थंबांची ही प्रतिक्षा 1 (नोटः फोटोत कुठलेही बदल नाहीत, स्थळ : मावळ, १३ जून, नंतर मान्सुन चा पहिला पाऊस आला दुपारी)

वेल्लाभट 16/06/2015 - 07:56
a काय राहिले हाती सरले काय आता वाट बघण्यावाचुनि उरले काय आता - अपूर्व ओक स्थळ गुंजवणे, किल्ले राजगड पायथा. एफ ५.६ १/१०० आयएसओ २००

In reply to by तुषार काळभोर

नाखु 18/06/2015 - 16:52
सहज सुंदर आणि अतिशय कल्पक!!!

In reply to by सौरभ उप्स

वॉव! सौरभ......? उप्स! उप्स!! उप्स!!! फ़ोटो जितका अप्रतिम आहे,तितकाच रचनात्मक आहे. आपल्या कडून आत्ताच पहिला नंबर. आणि हो,फ़ोटो सांगुन चोरत आहे. ब्लॉगवर वापरणार आहे. ;-)

In reply to by चिगो

सौरभ उप्स 16/06/2015 - 23:30
धन्यवाद सगळ्यांचे... चीगो मी पण सहज म्हणून टाकला हा फोटो पण तुम्हा सर्वांच्या कमेंट मुळे कळाल कि खरच खूप सूट होतोय हा फोटो…।

In reply to by मितान

मितान 17/06/2015 - 12:38
वाट पाहुनी जीव शिणला !!! नॉर्वेतल्या एका छोट्याशा पोर्टवर दर्यावर्दी प्रियकराची वाट बघणारी ही सुंदरी आपल्या कन्याकुमारीची आठवण देऊन गेली !

In reply to by कपिलमुनी

असंका 17/06/2015 - 16:39
:-)) पण आयडीया चांगली आहे हो त्यांची...मला पण एक पुतळा आठवला होता- "मरमेड" चा.

In reply to by स्वच्छंद

हा फोटो मला खालील ब्लॉगवर देखील पहायला मिळाला http://optionforthepoorandvulnerable.blogspot.in/2010/06/why-am-i-content-to-spend-143-on-things.html तुम्ही अ‍ॅबी या नावाने पण लेखन करता का सर? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

स्वच्छंद 20/06/2015 - 00:35
नाही हो! काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर आला होता फोटो.. स्पर्धेचा विषय ऐकताच प्रथम हाच क्लिक झाला..

In reply to by स्वच्छंद

प्रवेशिकेसाठी नसणारे अन केवळ विषयाशी संबंधीत आहेत म्हणून फोटो टाकताना शीर्षकातच 'स्पर्धेसाठी नाही' हे स्पष्ट लिहावे. हे धागे मूलतः प्रवेशिका सुपुर्त करण्यासाठी असल्याने अधिक काही लिहिले नसल्यास प्रवेशिका आहे असेच समजले जाणार. जालावरचा कुठलाही फोटो मिपावर टाकताना 'जालावरून साभार' असे लिहिण्याचा संकेत आहे. तो देखील पाळावा.

In reply to by श्रीरंग_जोशी

मूळात त्यांना, "स्पर्धेसाठी द्यायचा फ़ोटो स्पर्धकानी स्वत: काढलेला हवा". हा नियमच लक्षात आलेला नाहिये. हे दिसून येत आहे.

In reply to by प्रियाभि..

शब्दबम्बाळ 20/06/2015 - 15:30
अभिजित भाऊ, या आधीच्या स्पर्धांमधले फोटो पहा. मग जरा अंदाज येईल कि इथे खूप चांगले छायाचित्रकार आहेत! बाकी ज्याची त्याची विवेक बुद्धी आहेच!

In reply to by स्वच्छंद

विषयाला साजेसा मर्मभेदक फोटो ! सगळ्या मुलांच्या चेहर्‍यावरचे भाव मन विदिर्ण करून जातात :(

मोहन 19/06/2015 - 14:00
व्हेलच्या उडी पूर्ण होउन प्रचंड प्रमाणात पाणी प्रेक्षकांच्या अंगावर उडण्याची प्रतीक्षा ! ? vhel

संदीप डांगे 20/06/2015 - 14:37
सौरभ उप्स यांनी टाकलेला फोटोसारखा फोटो स्पर्धेत येणार याची अपेक्षा होतीच. पण सौरभ यांचा फोटो सर्वांगाने अप्रतिम. दुसरं असं की काही फोटोज हे दुसर्‍या कलाकारांनी केलेल्या शिल्पकृतींचे आलेले आहेत, त्याबद्दल नम्र आक्षेप नोंदवतो. कृपया असे फोटोज टाकून आमची बँडविड्थ आणि वेळ खाऊ नये. जयंतजींनी मागच्या स्पर्धेत असं स्पष्ट केले होते की दुसर्‍यांच्या कलाकृतीचे फोटो टाकल्यास उपयोग नाही. माझेही असेच मत आहे. फोटोग्राफरचा फोटो ही स्वतःची कलाकृती असली पाहिजे. त्यातून ध्वनित होणारा संदेश फोग्राची कल्पकता हवी. दुसर्‍याची कलाकृती जसे एखादे शिल्प हे मुळात दुसर्‍याचा विचार/कल्पना/सृजन आहे. त्याचा क्लिक संग्रह म्हणून ठीक आहे पण अशा स्पर्धेसाठी देऊ नये. याचीच दुसरी बाजू अशीही आहे की असं एखादं शिल्प अशा पद्धतीने कॅमेर्‍यात पकडलंय की त्यातून (शिल्पातल्या कल्पनेचा संदर्भ घेऊन) दुसरंच काही फोटोग्राफरला सांगायचं आहे तर ते योग्य आहे. असं करण्यात काही समस्या नाही. जसं उदाहरणार्थ, राष्ट्रपतीभवनाच्या सुंदर इमारतीपुढे एखादा भिकारी बसलेला टिपला असेल तर ती फोग्राची स्वतःची कल्पकता/संदेश आहे. त्यात राष्ट्रपतीभवनाच्या उपलब्ध सौंदर्याचा/श्रीमंती/सत्तेचा संदर्भ म्हणून वापर केला आहे.

In reply to by संदीप डांगे

शब्दबम्बाळ 20/06/2015 - 15:26
तुमच्या आक्षेपाला माझा नम्र आक्षेप! :)) कलाकृतींचे उत्तम छायाचित्र काढायलाही काही गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच कुठल्या गोष्टीला कलाकृती म्हणणार, हि संज्ञाही धूसरच आहे. वर जयंत सरांनी टाकलेल्या छायाचित्रातली भिंतीवरील ग्राफिटीसुद्धा कलाकृती म्हणता येईल. त्यामुळे स्पर्धेच्या विषयाला अनुसरून असणारे आणि स्वतः काढलेले छायाचित्र असेल तर त्याला आक्षेप नसावा! शेवटी सजीव असो व निर्जीव प्रत्येक जण कोणाची तरी कलाकृतीच, नाही का? ;)

गणेशा 15/06/2015 - 15:31
ढगभरल्या आभाळाकडे पहात पावसाच्या थंबांची ही प्रतिक्षा 1 (नोटः फोटोत कुठलेही बदल नाहीत, स्थळ : मावळ, १३ जून, नंतर मान्सुन चा पहिला पाऊस आला दुपारी)

वेल्लाभट 16/06/2015 - 07:56
a काय राहिले हाती सरले काय आता वाट बघण्यावाचुनि उरले काय आता - अपूर्व ओक स्थळ गुंजवणे, किल्ले राजगड पायथा. एफ ५.६ १/१०० आयएसओ २००

In reply to by तुषार काळभोर

नाखु 18/06/2015 - 16:52
सहज सुंदर आणि अतिशय कल्पक!!!

In reply to by सौरभ उप्स

वॉव! सौरभ......? उप्स! उप्स!! उप्स!!! फ़ोटो जितका अप्रतिम आहे,तितकाच रचनात्मक आहे. आपल्या कडून आत्ताच पहिला नंबर. आणि हो,फ़ोटो सांगुन चोरत आहे. ब्लॉगवर वापरणार आहे. ;-)

In reply to by चिगो

सौरभ उप्स 16/06/2015 - 23:30
धन्यवाद सगळ्यांचे... चीगो मी पण सहज म्हणून टाकला हा फोटो पण तुम्हा सर्वांच्या कमेंट मुळे कळाल कि खरच खूप सूट होतोय हा फोटो…।

In reply to by मितान

मितान 17/06/2015 - 12:38
वाट पाहुनी जीव शिणला !!! नॉर्वेतल्या एका छोट्याशा पोर्टवर दर्यावर्दी प्रियकराची वाट बघणारी ही सुंदरी आपल्या कन्याकुमारीची आठवण देऊन गेली !

In reply to by कपिलमुनी

असंका 17/06/2015 - 16:39
:-)) पण आयडीया चांगली आहे हो त्यांची...मला पण एक पुतळा आठवला होता- "मरमेड" चा.

In reply to by स्वच्छंद

हा फोटो मला खालील ब्लॉगवर देखील पहायला मिळाला http://optionforthepoorandvulnerable.blogspot.in/2010/06/why-am-i-content-to-spend-143-on-things.html तुम्ही अ‍ॅबी या नावाने पण लेखन करता का सर? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

स्वच्छंद 20/06/2015 - 00:35
नाही हो! काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर आला होता फोटो.. स्पर्धेचा विषय ऐकताच प्रथम हाच क्लिक झाला..

In reply to by स्वच्छंद

प्रवेशिकेसाठी नसणारे अन केवळ विषयाशी संबंधीत आहेत म्हणून फोटो टाकताना शीर्षकातच 'स्पर्धेसाठी नाही' हे स्पष्ट लिहावे. हे धागे मूलतः प्रवेशिका सुपुर्त करण्यासाठी असल्याने अधिक काही लिहिले नसल्यास प्रवेशिका आहे असेच समजले जाणार. जालावरचा कुठलाही फोटो मिपावर टाकताना 'जालावरून साभार' असे लिहिण्याचा संकेत आहे. तो देखील पाळावा.

In reply to by श्रीरंग_जोशी

मूळात त्यांना, "स्पर्धेसाठी द्यायचा फ़ोटो स्पर्धकानी स्वत: काढलेला हवा". हा नियमच लक्षात आलेला नाहिये. हे दिसून येत आहे.

In reply to by प्रियाभि..

शब्दबम्बाळ 20/06/2015 - 15:30
अभिजित भाऊ, या आधीच्या स्पर्धांमधले फोटो पहा. मग जरा अंदाज येईल कि इथे खूप चांगले छायाचित्रकार आहेत! बाकी ज्याची त्याची विवेक बुद्धी आहेच!

In reply to by स्वच्छंद

विषयाला साजेसा मर्मभेदक फोटो ! सगळ्या मुलांच्या चेहर्‍यावरचे भाव मन विदिर्ण करून जातात :(

मोहन 19/06/2015 - 14:00
व्हेलच्या उडी पूर्ण होउन प्रचंड प्रमाणात पाणी प्रेक्षकांच्या अंगावर उडण्याची प्रतीक्षा ! ? vhel

संदीप डांगे 20/06/2015 - 14:37
सौरभ उप्स यांनी टाकलेला फोटोसारखा फोटो स्पर्धेत येणार याची अपेक्षा होतीच. पण सौरभ यांचा फोटो सर्वांगाने अप्रतिम. दुसरं असं की काही फोटोज हे दुसर्‍या कलाकारांनी केलेल्या शिल्पकृतींचे आलेले आहेत, त्याबद्दल नम्र आक्षेप नोंदवतो. कृपया असे फोटोज टाकून आमची बँडविड्थ आणि वेळ खाऊ नये. जयंतजींनी मागच्या स्पर्धेत असं स्पष्ट केले होते की दुसर्‍यांच्या कलाकृतीचे फोटो टाकल्यास उपयोग नाही. माझेही असेच मत आहे. फोटोग्राफरचा फोटो ही स्वतःची कलाकृती असली पाहिजे. त्यातून ध्वनित होणारा संदेश फोग्राची कल्पकता हवी. दुसर्‍याची कलाकृती जसे एखादे शिल्प हे मुळात दुसर्‍याचा विचार/कल्पना/सृजन आहे. त्याचा क्लिक संग्रह म्हणून ठीक आहे पण अशा स्पर्धेसाठी देऊ नये. याचीच दुसरी बाजू अशीही आहे की असं एखादं शिल्प अशा पद्धतीने कॅमेर्‍यात पकडलंय की त्यातून (शिल्पातल्या कल्पनेचा संदर्भ घेऊन) दुसरंच काही फोटोग्राफरला सांगायचं आहे तर ते योग्य आहे. असं करण्यात काही समस्या नाही. जसं उदाहरणार्थ, राष्ट्रपतीभवनाच्या सुंदर इमारतीपुढे एखादा भिकारी बसलेला टिपला असेल तर ती फोग्राची स्वतःची कल्पकता/संदेश आहे. त्यात राष्ट्रपतीभवनाच्या उपलब्ध सौंदर्याचा/श्रीमंती/सत्तेचा संदर्भ म्हणून वापर केला आहे.

In reply to by संदीप डांगे

शब्दबम्बाळ 20/06/2015 - 15:26
तुमच्या आक्षेपाला माझा नम्र आक्षेप! :)) कलाकृतींचे उत्तम छायाचित्र काढायलाही काही गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच कुठल्या गोष्टीला कलाकृती म्हणणार, हि संज्ञाही धूसरच आहे. वर जयंत सरांनी टाकलेल्या छायाचित्रातली भिंतीवरील ग्राफिटीसुद्धा कलाकृती म्हणता येईल. त्यामुळे स्पर्धेच्या विषयाला अनुसरून असणारे आणि स्वतः काढलेले छायाचित्र असेल तर त्याला आक्षेप नसावा! शेवटी सजीव असो व निर्जीव प्रत्येक जण कोणाची तरी कलाकृतीच, नाही का? ;)

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

अजया ·

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 08/06/2015 - 12:52
पुढे तब्येतीप्रमाणे ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ (यातील स्वर व व्यंजनांचे प्रमाण स्वादानुसार ठरवावे) , दोनपाच स्मायल्या, इ. टाकाव्यात.

चिमी 08/06/2015 - 10:24
कट्टा कम वर्षा सहल बेस्ट्च झाली :) ते दुबईवासी कुटुंब शरद काकांचे नातेवाईक होते हे ऐकुन मनात विचार आला की हे जग किती लहान आहे ..... फोटो आणि पुढच्या कट्ट्याच्या प्रतिक्षेत.. -चिमी :)

नाखु 08/06/2015 - 11:04
देवा कट्टा करून फोटो न टाकंणार्यांना माफ कर !!! हळहळ सांत्वनकर खालची आळी पाराजवळ

मला खूप इच्छा होती कट्ट्याला हजेरी लावण्याची पण येऊ शकले नाही... पुढील कट्टा जर पुन्हा प्राधिकरण मध्ये झाला तर मला सोयीस्कर होईल. बघा काही जमते का.... फोटो टाका ... फोटो पाहून समाधान मानेन.

@आणि एक डु आय डीचा डु आयडी बनलेला दमामि(म्हणे)यांचे कटकारस्थान सुरु होते.अभ्याला प्रत्यक्ष न पाहिल्याने तो टका बनून लाजत आणि लपत होता.अभ्या कुठे फेडशील हे पाप?=)) या सर्वात एक पाहाताक्षणी वात्रट दिसाणारे कार्टे दमामि नाव घेऊन वावरत होते! दमामि अाम्ही ओळखल्या असल्याने त्याची पंचाईत होऊन तो असंबंध्द उत्तरं द्यायला लागला. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif पण तेवढ्यात जोराचा पाऊस आल्याने सगळ्यांची पळापळ सुरु झाली.पाताळेश्वराच्या नंदी असलेल्या वर्तुळाकृती जागेत काही तर पलीकडे काही असे आपोअाप दोन ग्रुप पडले.धोधो पावसाने शत्रुपक्ष आणि आम्ही यामधला खंदक पाण्याने भरुन गेला;) >>> इथे मला आमने सामने ढणुष्य बाण रोखलेल्या फौजा दिसल्या! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing009.gif @तेवढ्यात बॅटमॅन हजर झाल्याने खंदका पलिकडची कूमक वाढली!मग या सर्वांचा समाचार घ्यायला मी आणि विशाखा खंदक ओलांडुन डायरेक शत्रुपक्षात एन्ट्री मारली! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif आ.........क्रमण! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

नूतन सावंत 08/06/2015 - 11:41
अजया, मी येण्याआधीच आणि मी गेल्यानंतरच्या वृतान्ताने बहार आणली.टकासाठी वधूसंशोनाचे काम माझ्या नणंदेकडे सोपण्यात आले आहे. त्याची वधूच्या बाबतीतील मुख्य अटसुद्धा तिला सांगितली आहे. टकाला अनाहितांमध्ये बसवण्याचा कट झाला असयाचे लक्षात आले होते.पण त्यात एक्काजीही सामील असल्याचे आताच कळते आहे.उपस्थित सर्व मिपाकरांना भेटून आनंद झाला. इतक्या अनोळखी व्यक्तींसोबत (पण अनोळखी तरी कसं म्हणू?) मी इतका वेळ सहजपणे आनंदात काढणे हे आजवर मला ओळखणाऱ्या माझ्यासाठीही नवीन होते. शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या व्यक्तीला लिफ्ट देताना मनात कसलीच शंका आली नाही हे मिपाचे यश म्हणावे लागेल. जय मिपा.

In reply to by नूतन सावंत

टवाळ कार्टा 08/06/2015 - 11:46
शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या व्यक्तीला लिफ्ट देताना मनात कसलीच शंका आली नाही हे मिपाचे यश म्हणावे लागेल.
आणि इथे उग्गीच काहीजणी ....जौदे ;) रच्याकने आपला एक कंपू बनवावा कै?

In reply to by टवाळ कार्टा

खटपट्या 08/06/2015 - 16:58
भावना पोचल्या... बाकी कट्टा जबरद्स्त झालेला दीसतोय. अजयातै, ई.ए., सूड, वल्ली यांचे व्रुत्तांत जबराट आहेत...

यायची इच्छा होती, पण रवीवारी नेमके काही वैयक्तीक कारणामुळे श्रीवर्धनला एका मित्राच्या घरी जावे लागले. त्यामुळे उत्सुकता परत वाढीला लागली आहे. पुढच्या कट्ट्याच्या वेळी हजर राहण्याचा प्रयत्न करेन. ता.क. (हवेतर आगाऊ जाहिरात म्हणा ;) ) माझ्या मागील)दिवे आगारच्या पोस्टवर मिपाकरांनी 'रुपनारायणा'बद्दथोआवर्जून चौकशी केल्यामुळे उत्सुकता बळावली होती. त्यामुळे पुन्हा एकदा वाट वाकडी करुन तिथे भेट देवून आलो. लवकरच वृत्तांत पोस्टेन स्वतंत्र धाग्यावर.

मृत्युन्जय 08/06/2015 - 12:25
काय बोलता तो दमामि दमामि नव्हता? टक्का होता? आणि अनाहितांनी दमामिला ओळखले आहे? आयला तर मग दमामि म्हणजे नक्की कोण हे कृपया स्पष्ट करावे. एकुण चाललेल्या कुजबुजीवरुन दमामि हा अनाहितांपैकी कोणाचा तरी आयडी आहे असे समजते. तर मग दमामि कोण? बाक्की दोन्ही कट्टे मस्त झाले.

In reply to by टवाळ कार्टा

सूड 10/06/2015 - 17:49
चायला आधी गुलाबजाम आणि आता जोडे???
ते रसगुल्ले होते. जल्लां मना र्‍हाव्न र्‍हाव्न येक संवशेव येतांय. ह्या टक्यान खाल्लेले रसगुल्ले आन ह्या दमामिस द्यायाच्या जोड्यांचा संबंध टक्यान् लावला कसां? नाय म्हंजे मना काय बोलियाचा हाय ता कल्ला कांय मंडली?

विनोद१८ 08/06/2015 - 12:34
@...सुरन्गी :- शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या व्यक्तीला लिफ्ट देताना मनात कसलीच शंका आली नाही हे मिपाचे यश म्हणावे लागेल. यातच सारे आले, असा विश्वास निर्माण होणे हेच मिपाचे यश.

In reply to by हाडक्या

सहमत. आणि अतिअवांतर होईल तरी सांगतो. टक्या इथे कितीही मस्ती करत असला तरी सज्जन आहे (माझ्यापेक्षा जरा कमी, पण सज्जन).

In reply to by अजया

सदस्यनाम 09/06/2015 - 08:16
वा वा. थोड्याच् दिवसात अन्नाहिता विरचित मर्यादापुरुषोत्तम टका रामाचे गुणवर्णन वाचायला मिळणार. धन्य त्या पैठणी कला.

प्रचेतस 08/06/2015 - 12:56
तसं बघायला गेलं तर सर्वात आधी मी पाताळेश्वरला जाऊन पोचलो होतो. १०.१५ वाजताच. लेणी बघून नंदीमंडपाच्या ओसरीवर जाऊन बसलो तेव्हढ्यात अभ्याचा फोन आला की तो डेक्कनला ५/१० मिनिटात पोचतोय. मग तिथून डेक्कनवर चितळेबंधूंपाशी त्याला घ्यायला गेलो. अजूनही त्याला यायला ५ मिनिटे बाकी होती तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस येथून वि.ल. भावे कृत 'महाराष्ट्र सारस्वत' हाअजोड ग्रंथ खरेदी केला. दुसर्‍या खंडात शं. गो. तुळपुळे यांनी लिहिलेली पुरवणी आहे. तेव्हढ्यात अभ्या आलाच. मग त्याला घेऊन पाताळेश्वरात पोचलो. बहुतेक सर्व मिपाकर आले होते. तुफ्फान कलकल नुसती. गुर्जी नुसते ५ मिन्टं भेट देऊन निघून गेले बहुधा जुळ्यांच्या चौकशीचा मारा व्ह्यायच्या भितीने सूंबाल्या केला की का न कळे. हर्षद शहा त्यांच्या पत्नीसह आले होते. शरदकाकांना भेटून एकदम मस्त वाटले. त्यांच्याशी परत एकदा निवांतपणे गप्पा मारायची इच्छा आहेच. नंतर काय मुसळधार पावसात गप्पा सुरु झाल्या. पाऊस उघडल्यावर परत एकदा मी, टका आणि ओककाका यांचेबरोबर लेणीदर्शनाचा कार्यक्रम झाला. मग राजधानीत गेलो. आमरस अमर्यादित नसल्याने खूपच निराशा झाली. हाटेलला दिलेल्या नकारार्थी फीडबॅकमुळे आमचे एक सभ्य मित्र खूप रागावले होते :). नंतर उरलेले मोजके जण म. फुले वस्तुसंग्रहालयात गेलो. फारसे काही बघण्यासारखे नहई पण टॅक्सिडर्मी आणि प्राचीन बंदुका, तलवारी यांचे दालन छान आहे. तिथेच एक ताम्रपट होता. बॅट्या आणि मी तो वाचण्यासा अल्पसा प्रयत्न केला. धन्या तिथेच खुर्चीवर बसल्याबसल्या झोपायचा प्रयत्न करत होता. संग्रहालयातच परत थोड्या गप्पा मारुन निघालो मग.

In reply to by प्रचेतस

@ गुर्जी नुसते ५ मिन्टं भेट देऊन निघून गेले बहुधा जुळ्यांच्या चौकशीचा मारा व्ह्यायच्या भितीने सूंबाल्या केला की का न कळे.>>> ╰_╯ ╰_╯ काड्यालाऊ दुष्ट हत्ती! ╰_╯ मला काम होतं हे माहीत असून ╰_╯ सवई प्रमाणे ╰_╯ आग लावालीस! ╰_╯ दू दू दू ╰_╯ ढिश्शुम! ╰_╯

मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! =)) आता काही फोटो... खास लोकाग्रहास्तव ;)... अचानक आलेल्या मुसळधार पावसाने मिपासैन्याची उडवलेली दाणादाण... (१)  . पावसाने चिंब होऊन विखुरलेल्या सैन्याने थोडा वेळ लढाई विसरून पाताळेश्वराच्या नंदीगृहाचा आसरा घेतला आणि आपापल्या कुमकेची परत जमवाजमव करून दुसर्‍या गटावरच्या हल्ल्याची आखणी सुरू केली त्यावेळची काही क्षणचित्रे... (२)  . (३)  . (४)  . (५)  डावीकडून: प्रशांत, सगा, अभ्या, इस्पिक एक्का, सूड, टका, वल्ली . (६)  डावीकडून: विनायक देशपांडे, सगा आणि अभ्या, निलकांत, टका, सूड, प्रशांत, चिनार, उपास (चिनारच्या मागे उंचावर), वल्ली . पावसाचा जोर थांबल्यावर परत घमासान सुरू झाले. बर्‍याच वेळाने दोन्ही बाजूंच्या पोटात कावळे ओरडू लागल्याने तह करून सर्वांनी "राजधानी"वर हल्ला करण्याचे ठरवले. शेवटी "सैन्य पोटावर चालते" असे म्हणतात ते खोटे नाही याचा प्रत्यय आला !! तहाचा पुरावा म्हणून सगळ्यांचे एकत्र फोटो झाले... (७)  डावीकडून: श्री. अजया, अजया, चिमी, सुरंगीताई, विशाखाताई, चिनार, ब्याट्या (खिशात हात), नीलकांत, प्रशांत, म्रुत्यंजय (खांद्यावर हात, पट्ट्यांचा ती शर्ट), सतीश गावडे (ज्याच्या खांद्यावर म्रुत्युंजयचे हात. एका हात खिशात, एक हात बाहेर), सूड (अर्धी चड्डी), अभ्या (सूड आणि सगाच्या मागील डोके), श्री आणि सौ उपास. . (८)  डावीकडूनः श्री. अजया, अजया, चिमी, सुरन्गीताई, विशाखा पाटील, चिनार, बॅटमॅन, नीलकांत, प्रशांत, मृत्युंजय, सगा, अभ्या, सूड, इस्पिकचा एक्का, उपास . नंतर सैन्य कूच करण्याआधी अनेक मैत्रीपूर्ण संवादांचे आदानप्रदान झाले... (९)  . (१०)  उजवीकडील टोपी घातलेले शशिकांत ओक, झब्बा घातलेले देशपांडेकाका आणि त्यांच्या बाजूला हिरव्या निळ्या पट्ट्यांचा टी शर्ट घातलेले दुबैस्थित वाचनमात्र मिपाकर. . सरतेशेवटी पोटातल्या कावळ्यांचा विजय होऊन सैन्याला पोटपूजेच्या दिशेने कूच करणे भाग पडले... (११) व (१२)  ... . शत्रूला हल्ल्याचा सुगावा लागू नये म्हणुन सैन्याने गटागटाने कूच केले... (१३)  . वाटेत अनेक शिलेदारांनी "गृहमंत्र्यांनी दिलेली तंबी" आणि "मित्रराष्ट्रांबरोबरचे करार" इत्यादी अनेक कारणे सांगून काढता पाय. असे अनेक मोहरे गळले तरीपण उरलेले सैन्य न घाबरता झाशीच्या राणीकडून स्फूर्ती घेत मोठ्या शिताफीने राजधानीवर चालून जात होते... (१४)  सर्व कुमक पोचेपर्यंत अगोदर पोहोचलेल्या पहिल्या फळीने राजधानीवर मोर्चेबंदी केली होतीच्च... मिपाकर फौजच ती, स्ट्रॅटेजीमध्ये कमी कशी पडेल ? ;) ... (१५)  . सगळी फौज जमल्यावर एकजुटीने राजधानीवर हल्ला चढवला आणि तिच्या खजिन्याची मनसोक्त लूट केली ! खजिन्याचा ठोकळ अंदाज येण्यासाठी हा त्याच्या साठवणीच्या रिकाम्या पेट्या. बाजारातला इनोचा खप वाढून त्याची चणचण भासू नये केवळ याच एका भूतदयावादी विचाराने सर्व भरलेल्या खजिन्याचे फोटो टाकले नाहीत ;) ... (१६)  खजिना लुटण्याच्या नादात आणि त्याबरोबर चाललेल्या टिपिकल मिपासंवादांत फोटो काढणे विसरलो, हे गुपित उघड न करण्याचे ठरले असल्याने, ते गुपित मी तुम्हाला सांगणार नाही ;) )... . (१७) व (१८)  ... सगळे जेवण वाढण्याअगोदरच जेवण सुरू करण्याची घाई पाहून सैन्य किती भुकेले होते आणि जेवण चवदार होते हेवेसांन :) . आधीच झालेल्या दमदार पावसानंतर झालेला टकानिरोपसमारंभ इतका हृदयद्रावक होता की त्याचे फोटो टाकले तर मिपावर महापूर येईल या भितीने त्याचे फोटो काढले नाही. ;) मात्र टकाला सुरन्गी तैंच्या अनुभवी शासकीय हाती सोपवून "इसको अच्चा खर्चापानी देनेका" असं सांगून टेंपोत... आपलं रिक्षात... बसवून दिले ;) :) .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाखु 08/06/2015 - 14:13
१६ फोटोपैकी ५ दिसले म्हणूर पाचोळी प्रतीसाद. सोत्ताच्या खिशात हात घातलेल्या बॅट्या आहे काय? मागे वळून पाहण्याचे प्रयोजन काय? पोट्पूजेला जाताना. प्रशांत भौ आणि सगा यांच्या सस्मित छबीने "हसमुखराय आणि कं" याद आली. झाशी राणी चौकातील शुक्शुकाटाचे कारण मिपा कट्टा नक्की नाहीये ना? शहा साहेब दिसले नाहीत (का मलाच ओळखू आले नाहीत) ख.खो.दे.जा. कट्टा वाचक नाखु

In reply to by नाखु

आमाला तर बॉ सग्ळे फोटू दिसताहेत ! :) (तुमचा एक साधारण तृतियांश गणेशा का झाला बर ?! ;) ) सोत्ताच्या खिशात हात घातलेल्या बॅट्या आहे काय? हो. झाशी राणी चौकातील शुक्शुकाटाचे कारण मिपा कट्टा नक्की नाहीये ना? मिपाफौज कूच करत असताना कोणाची टाप आहे की वाट मोकळी करून देणार नाही ?! :) शहा साहेब दिसले नाहीत जोरदार पावसामुळे ते घरी निघून गेले. मिपाकर एकमेकांची ओळख करून घेऊन मोकळेपणाने बोलू लागल्यावरच फोटो काढणे सुरू केले. त्यामुळे ते फोटोंत नाहीत. टीप : इतर व्यक्तीगत प्रश्नांना संबंधीत व्यक्तीच उत्तरे देऊ शकतील ;)

In reply to by नाखु

सूड 08/06/2015 - 14:48
मागे वळून पाहण्याचे प्रयोजन काय? पोट्पूजेला जाताना.
कोकणात फक्त गौर आणायला जाताना मागे वळून पाहात नाहीत, इथे तसला काही प्रकार नसल्याने लोक बिन्धास्त मागे वळून पाहात होते. प्रयोजन जाणून घ्यायचे असल्यास कट्यास हजेरी लावणेचे करावे. ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझा एकदोन नविन नावांत गोंधळ होण्याची शक्यता आहे. वल्ली कृपया फोटोखाली (निदान गृपफोटोखाली) नावे टाकावी ही विनंती.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे 08/06/2015 - 14:35
तहाचा पुरावा म्हणून सगळ्यांचे एकत्र फोटो झाले...
या ओळीखालिल फ़ोटोत डावीकडून: श्री. अजया, अजया, चिमी, सुरंगीताई, विशाखाताई, चिनार, ब्याट्या (खिशात हात), नीलकांत, प्रशांत, म्रुत्यंजय (खांद्यावर हात, पट्ट्यांचा ती शर्ट), सतीश गावडे (ज्याच्या खांद्यावर म्रुत्युंजयचे हात. एका हात खिशात, एक हात बाहेर), सूड (अर्धी चड्डी), अभ्या (सूड आणि सगाच्या मागील डोके), श्री आणि सौ उपास. त्याखालील फ़ोटोत हेच सारे. फक्त उजव्या टोकाला सौ उपास यांच्या जागी एक्का काका. बाकीचे इतरत्र फ़ोटोत विखुरले आहेत. स मं नी फ़ोटोंना क्रम दिल्यास कुठल्या फ़ोटोत कोण आहे हे सांगता येईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुफ्फान लिवलय हो येक्का काका! :-D @ आधीच झालेल्या दमदार पावसानंतर झालेला टकानिरोपसमारंभ इतका हृदयद्रावक होता की त्याचे फोटो टाकले तर मिपावर महापूर येईल या भितीने त्याचे फोटो काढले नाही. ;) मात्र टकाला सुरन्गी तैंच्या अनुभवी शासकीय हाती सोपवून "इसको अच्चा खर्चापानी देनेका" असं सांगून टेंपोत... आपलं रिक्षात... बसवून दिले ;) :) >> :-D __/\__ कहर! :-D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे 08/06/2015 - 14:57
फ़ोटो क्रं. ५ डावीकडून: प्रशांत, सगा, अभ्या, इस्पिक एक्का, सूड, टका, वल्ली फ़ोटो क्रं. ६ डावीकडून: विनायक देशपांडे, सगा आणि अभ्या, निलकांत, टका, सूड, प्रशांत, चिनार, उपास (चिनारच्या मागे उंचावर), वल्ली फ़ोटो क्रं. १० उजवीकडील टोपी घातलेले शशिकांत ओक आणि त्यांच्या बाजूला हिरव्या निळ्या पट्ट्यांचा टी शर्ट घातलेले दुबैस्थित वाचनमात्र मिपाकर.

In reply to by अजया

ब्येष्ट ! आता मात्र इनोचा खप एकाएकी वाढणार ! (आम्ही कट्ट्याला न येऊ शकलेल्या मिपाजनांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले होते, हे नमूद करून ठेवत आहोत.)

सूड 08/06/2015 - 15:55
सहा तारखेचा कट्टा उरकून रात्री घरी परतायला अंमळ उशीर झाल्याने भल्या पहाटे नऊ वाजता जाग आली. ब्रश करणे वैगरे आन्हिके उरकेस्तवर साडेनऊ होतायेत तोवर सगा उर्फ धन्या यांनी फोनवले. मग चहा घेऊन सगळे पाताळेश्वराला निघालो. गाडीला किक मारेस्तवर आपल्याला कुवेतकरांच्या काही कामाखातर दत्तवाडीत वाकडी वाट करायची असल्याचे कळले. ते झाल्यानंतर विश्रामबागवाडा कुठेशिक आला या प्रश्नाने धन्याने डोक्यात तारे चमकवले. कुवेतकरांना तुळशीबागेपाशी सोडून मंडळी मार्गस्थ झाली. कट्ट्याच्या ठिकाणी पोचल्यानंतर देशपांडेकाका, शरद, नीलकांत, प्रशांत, विशाखा पाटील ही सगळी मंडळी आधीच हजर होती. अत्रुप्तगुर्जींही हजर असल्याने त्यांच्याकडे 'कथानायकाच्या' जुळ्यांच्या बारशाची चौकशी झाली, पण फार काही माहिती मिळाली नाही. त्यांना एकेठिकाणी सुपारी असल्याने, बाकीच्यांना वाटाण्याच्या अक्षता देऊन ते निघून गेले. ते होतंय तोवर दमामि आला. त्याने ओळख करुन दिली. तेवढ्यात मिपाचे कोल्हापूर कट्ट्याला आलेले वाचक हर्षद शाह यांनी सपत्निक हजेरी लावली. वल्लीसोबत दोन डॉटवाला अभ्यादेखील आला आणि मग गप्पाटप्पा सुरु झाल्या. चिमी, विशाखातै, अजयाकाकूतै, सुरंगीतै वैगरे मंडळींचा अनाहिती कट्टा सुरु झाला. बाकीची मंडळी वाकाटकांपासून नुसत्याच टकापर्यंत चर्चा करण्यात गुंतली. पावसाने थोडी पांगापांग झाली. पाताळेश्वराच्या नंदीमंडपात पुन्हा लोक नवनवे काथ्ये घेऊन कुटत होते. 'त्यात आपण मोजकेच का लिहीतो' इथपासून ते 'मराठीत 'ळ' नव्हताच तो दिवाळीत आपण शेजार्‍यांकडनं सोर्‍या उसना आणतो तसा कर्नाटकातनं उसना आणला आहे' इथवर चर्चा झाल्या. अभ्याने आणलेल्या दाण्याच्या चटणीची पाकीटं माझ्या ब्यागेत पडली, त्यातलं एक नाईलाजाने प्रशांतला द्यावं लागलं. चटणीबद्दल आभार मानले असता अभ्याने 'गप बस *ड्या' अशी खास सोलापूरी प्रतिक्रिया दिली. पुढे सगळ्यांनी राजधानी गाठलं. राजधानीच्या अगदी समोरचाच रस्ता बघून ओककाकांना दाभोलकरांच्या आठवणीने भरुन आलं. पण एव्हाना आमच्या पोटात एव्हाना रेडे पळू लागल्याने स्वागतासाठी उभ्या असलेल्या टिळेकर्‍याकडनं टिळे लावून घेऊन आम्ही जेवणाच्या टेबलापाशी आलो. दाभोलकारांच्या आठवणींना उजाळा देणारी मंडळी येईस्तवर आम्ही हात धुवून आमरसाच्या वाट्या रित्या केल्या होत्या. दमामिला अनाहितांच्या समवेत बसावं लागलं तिथेच त्याने आपण टका असल्याचा गौप्यस्फोट केला आणि हिंदी शिरीयलीच्या फ्याशनीनुसार अजयाकाकूंपासून सुरंगीतैपर्यंत सगळ्यांनी 'काय' असे उद्गार काढले. आमच्याकडली लोकं पानातला मुगाचा शिरा संपवण्यात गुंग असल्याने तिकडे काय चाल्लंय त्याच्याशी शष्प घेणं-देणं नव्हतं. जेवणानंतर यत्ता दुशली ब च्या मुलांची सहल फुले संग्रहालयात गेली. दंबूकवाले डाक्टर येथे सोबत होते. ब्याट्याने हळुच्कन लायसन्स कसं मिळवायचं वैगरे माहिती काढून घेतली. भरल्या पोटाने आणि पेंगुळल्या डोळ्यांनी मंडळी आपापल्या घरी पोचली.

In reply to by सूड

सतिश गावडे 08/06/2015 - 16:50
ते झाल्यानंतर विश्रामबागवाडा कुठेशिक आला या प्रश्नाने धन्याने डोक्यात तारे चमकवले.
हे नाट्यमयता आणण्यासाठी लिहिले आहे असे समजतो आणि तुम्हाला माफ करतो.
वल्लीसोबत दोन डॉटवाला अभ्यादेखील आला आणि मग गप्पाटप्पा सुरु झाल्या.
अभ्या तीन डॉटवाला आहे.
अभ्याने आणलेल्या दाण्याच्या चटणीची पाकीटं माझ्या ब्यागेत पडली, त्यातलं एक नाईलाजाने प्रशांतला द्यावं लागलं.
चटणीच्या दोन पाकिटांपैकी एक पाकिट मी घेणार होतो आणि एक वल्लीला देणार होतो. तुमच्याकडे ते तात्पुरते ठेवण्यास दिले होते. मी मन मोठे करून माझे पाकिट तुम्हाला दिले. दुसरे पाकिट तुम्ही प्रशांतला दिले. आता वल्ली जेव्हा "माझे पाकिट मला द्या" म्हणेल त्यास तेव्हा काय सांगावयाचे?
दाभोलकारांच्या आठवणींना उजाळा देणारी मंडळी येईस्तवर आम्ही हात धुवून आमरसाच्या वाट्या रित्या केल्या होत्या.
येथे सुकांता किंवा दुर्वांकूर प्रमाणे अमर्याद आमरस नसल्याने विरस झाला.

In reply to by सतिश गावडे

सूड 08/06/2015 - 17:05
आता वल्ली जेव्हा "माझे पाकिट मला द्या" म्हणेल त्यास तेव्हा काय सांगावयाचे?
त्यासाठी अभ्याचा सोलापूरी डॉयलॉक उपयोगात आणायचे ठरविले आहे, अर्धे पाकीट अुरले आहे. सांच्याला घेऊन जाअू शकता. नंतर शिल्लक न राहिल्यास मंडळ जबाबदार नाही.

In reply to by सूड

ब्याट्याने हळुच्कन लायसन्स कसं मिळवायचं वैगरे माहिती काढून घेतली.
बट बॅटमॅन डसन्ट नीड अ गन. ही डसन्ट किल.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 08/06/2015 - 12:52
पुढे तब्येतीप्रमाणे ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ (यातील स्वर व व्यंजनांचे प्रमाण स्वादानुसार ठरवावे) , दोनपाच स्मायल्या, इ. टाकाव्यात.

चिमी 08/06/2015 - 10:24
कट्टा कम वर्षा सहल बेस्ट्च झाली :) ते दुबईवासी कुटुंब शरद काकांचे नातेवाईक होते हे ऐकुन मनात विचार आला की हे जग किती लहान आहे ..... फोटो आणि पुढच्या कट्ट्याच्या प्रतिक्षेत.. -चिमी :)

नाखु 08/06/2015 - 11:04
देवा कट्टा करून फोटो न टाकंणार्यांना माफ कर !!! हळहळ सांत्वनकर खालची आळी पाराजवळ

मला खूप इच्छा होती कट्ट्याला हजेरी लावण्याची पण येऊ शकले नाही... पुढील कट्टा जर पुन्हा प्राधिकरण मध्ये झाला तर मला सोयीस्कर होईल. बघा काही जमते का.... फोटो टाका ... फोटो पाहून समाधान मानेन.

@आणि एक डु आय डीचा डु आयडी बनलेला दमामि(म्हणे)यांचे कटकारस्थान सुरु होते.अभ्याला प्रत्यक्ष न पाहिल्याने तो टका बनून लाजत आणि लपत होता.अभ्या कुठे फेडशील हे पाप?=)) या सर्वात एक पाहाताक्षणी वात्रट दिसाणारे कार्टे दमामि नाव घेऊन वावरत होते! दमामि अाम्ही ओळखल्या असल्याने त्याची पंचाईत होऊन तो असंबंध्द उत्तरं द्यायला लागला. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif पण तेवढ्यात जोराचा पाऊस आल्याने सगळ्यांची पळापळ सुरु झाली.पाताळेश्वराच्या नंदी असलेल्या वर्तुळाकृती जागेत काही तर पलीकडे काही असे आपोअाप दोन ग्रुप पडले.धोधो पावसाने शत्रुपक्ष आणि आम्ही यामधला खंदक पाण्याने भरुन गेला;) >>> इथे मला आमने सामने ढणुष्य बाण रोखलेल्या फौजा दिसल्या! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing009.gif @तेवढ्यात बॅटमॅन हजर झाल्याने खंदका पलिकडची कूमक वाढली!मग या सर्वांचा समाचार घ्यायला मी आणि विशाखा खंदक ओलांडुन डायरेक शत्रुपक्षात एन्ट्री मारली! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif आ.........क्रमण! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

नूतन सावंत 08/06/2015 - 11:41
अजया, मी येण्याआधीच आणि मी गेल्यानंतरच्या वृतान्ताने बहार आणली.टकासाठी वधूसंशोनाचे काम माझ्या नणंदेकडे सोपण्यात आले आहे. त्याची वधूच्या बाबतीतील मुख्य अटसुद्धा तिला सांगितली आहे. टकाला अनाहितांमध्ये बसवण्याचा कट झाला असयाचे लक्षात आले होते.पण त्यात एक्काजीही सामील असल्याचे आताच कळते आहे.उपस्थित सर्व मिपाकरांना भेटून आनंद झाला. इतक्या अनोळखी व्यक्तींसोबत (पण अनोळखी तरी कसं म्हणू?) मी इतका वेळ सहजपणे आनंदात काढणे हे आजवर मला ओळखणाऱ्या माझ्यासाठीही नवीन होते. शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या व्यक्तीला लिफ्ट देताना मनात कसलीच शंका आली नाही हे मिपाचे यश म्हणावे लागेल. जय मिपा.

In reply to by नूतन सावंत

टवाळ कार्टा 08/06/2015 - 11:46
शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या व्यक्तीला लिफ्ट देताना मनात कसलीच शंका आली नाही हे मिपाचे यश म्हणावे लागेल.
आणि इथे उग्गीच काहीजणी ....जौदे ;) रच्याकने आपला एक कंपू बनवावा कै?

In reply to by टवाळ कार्टा

खटपट्या 08/06/2015 - 16:58
भावना पोचल्या... बाकी कट्टा जबरद्स्त झालेला दीसतोय. अजयातै, ई.ए., सूड, वल्ली यांचे व्रुत्तांत जबराट आहेत...

यायची इच्छा होती, पण रवीवारी नेमके काही वैयक्तीक कारणामुळे श्रीवर्धनला एका मित्राच्या घरी जावे लागले. त्यामुळे उत्सुकता परत वाढीला लागली आहे. पुढच्या कट्ट्याच्या वेळी हजर राहण्याचा प्रयत्न करेन. ता.क. (हवेतर आगाऊ जाहिरात म्हणा ;) ) माझ्या मागील)दिवे आगारच्या पोस्टवर मिपाकरांनी 'रुपनारायणा'बद्दथोआवर्जून चौकशी केल्यामुळे उत्सुकता बळावली होती. त्यामुळे पुन्हा एकदा वाट वाकडी करुन तिथे भेट देवून आलो. लवकरच वृत्तांत पोस्टेन स्वतंत्र धाग्यावर.

मृत्युन्जय 08/06/2015 - 12:25
काय बोलता तो दमामि दमामि नव्हता? टक्का होता? आणि अनाहितांनी दमामिला ओळखले आहे? आयला तर मग दमामि म्हणजे नक्की कोण हे कृपया स्पष्ट करावे. एकुण चाललेल्या कुजबुजीवरुन दमामि हा अनाहितांपैकी कोणाचा तरी आयडी आहे असे समजते. तर मग दमामि कोण? बाक्की दोन्ही कट्टे मस्त झाले.

In reply to by टवाळ कार्टा

सूड 10/06/2015 - 17:49
चायला आधी गुलाबजाम आणि आता जोडे???
ते रसगुल्ले होते. जल्लां मना र्‍हाव्न र्‍हाव्न येक संवशेव येतांय. ह्या टक्यान खाल्लेले रसगुल्ले आन ह्या दमामिस द्यायाच्या जोड्यांचा संबंध टक्यान् लावला कसां? नाय म्हंजे मना काय बोलियाचा हाय ता कल्ला कांय मंडली?

विनोद१८ 08/06/2015 - 12:34
@...सुरन्गी :- शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या व्यक्तीला लिफ्ट देताना मनात कसलीच शंका आली नाही हे मिपाचे यश म्हणावे लागेल. यातच सारे आले, असा विश्वास निर्माण होणे हेच मिपाचे यश.

In reply to by हाडक्या

सहमत. आणि अतिअवांतर होईल तरी सांगतो. टक्या इथे कितीही मस्ती करत असला तरी सज्जन आहे (माझ्यापेक्षा जरा कमी, पण सज्जन).

In reply to by अजया

सदस्यनाम 09/06/2015 - 08:16
वा वा. थोड्याच् दिवसात अन्नाहिता विरचित मर्यादापुरुषोत्तम टका रामाचे गुणवर्णन वाचायला मिळणार. धन्य त्या पैठणी कला.

प्रचेतस 08/06/2015 - 12:56
तसं बघायला गेलं तर सर्वात आधी मी पाताळेश्वरला जाऊन पोचलो होतो. १०.१५ वाजताच. लेणी बघून नंदीमंडपाच्या ओसरीवर जाऊन बसलो तेव्हढ्यात अभ्याचा फोन आला की तो डेक्कनला ५/१० मिनिटात पोचतोय. मग तिथून डेक्कनवर चितळेबंधूंपाशी त्याला घ्यायला गेलो. अजूनही त्याला यायला ५ मिनिटे बाकी होती तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस येथून वि.ल. भावे कृत 'महाराष्ट्र सारस्वत' हाअजोड ग्रंथ खरेदी केला. दुसर्‍या खंडात शं. गो. तुळपुळे यांनी लिहिलेली पुरवणी आहे. तेव्हढ्यात अभ्या आलाच. मग त्याला घेऊन पाताळेश्वरात पोचलो. बहुतेक सर्व मिपाकर आले होते. तुफ्फान कलकल नुसती. गुर्जी नुसते ५ मिन्टं भेट देऊन निघून गेले बहुधा जुळ्यांच्या चौकशीचा मारा व्ह्यायच्या भितीने सूंबाल्या केला की का न कळे. हर्षद शहा त्यांच्या पत्नीसह आले होते. शरदकाकांना भेटून एकदम मस्त वाटले. त्यांच्याशी परत एकदा निवांतपणे गप्पा मारायची इच्छा आहेच. नंतर काय मुसळधार पावसात गप्पा सुरु झाल्या. पाऊस उघडल्यावर परत एकदा मी, टका आणि ओककाका यांचेबरोबर लेणीदर्शनाचा कार्यक्रम झाला. मग राजधानीत गेलो. आमरस अमर्यादित नसल्याने खूपच निराशा झाली. हाटेलला दिलेल्या नकारार्थी फीडबॅकमुळे आमचे एक सभ्य मित्र खूप रागावले होते :). नंतर उरलेले मोजके जण म. फुले वस्तुसंग्रहालयात गेलो. फारसे काही बघण्यासारखे नहई पण टॅक्सिडर्मी आणि प्राचीन बंदुका, तलवारी यांचे दालन छान आहे. तिथेच एक ताम्रपट होता. बॅट्या आणि मी तो वाचण्यासा अल्पसा प्रयत्न केला. धन्या तिथेच खुर्चीवर बसल्याबसल्या झोपायचा प्रयत्न करत होता. संग्रहालयातच परत थोड्या गप्पा मारुन निघालो मग.

In reply to by प्रचेतस

@ गुर्जी नुसते ५ मिन्टं भेट देऊन निघून गेले बहुधा जुळ्यांच्या चौकशीचा मारा व्ह्यायच्या भितीने सूंबाल्या केला की का न कळे.>>> ╰_╯ ╰_╯ काड्यालाऊ दुष्ट हत्ती! ╰_╯ मला काम होतं हे माहीत असून ╰_╯ सवई प्रमाणे ╰_╯ आग लावालीस! ╰_╯ दू दू दू ╰_╯ ढिश्शुम! ╰_╯

मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! =)) आता काही फोटो... खास लोकाग्रहास्तव ;)... अचानक आलेल्या मुसळधार पावसाने मिपासैन्याची उडवलेली दाणादाण... (१)  . पावसाने चिंब होऊन विखुरलेल्या सैन्याने थोडा वेळ लढाई विसरून पाताळेश्वराच्या नंदीगृहाचा आसरा घेतला आणि आपापल्या कुमकेची परत जमवाजमव करून दुसर्‍या गटावरच्या हल्ल्याची आखणी सुरू केली त्यावेळची काही क्षणचित्रे... (२)  . (३)  . (४)  . (५)  डावीकडून: प्रशांत, सगा, अभ्या, इस्पिक एक्का, सूड, टका, वल्ली . (६)  डावीकडून: विनायक देशपांडे, सगा आणि अभ्या, निलकांत, टका, सूड, प्रशांत, चिनार, उपास (चिनारच्या मागे उंचावर), वल्ली . पावसाचा जोर थांबल्यावर परत घमासान सुरू झाले. बर्‍याच वेळाने दोन्ही बाजूंच्या पोटात कावळे ओरडू लागल्याने तह करून सर्वांनी "राजधानी"वर हल्ला करण्याचे ठरवले. शेवटी "सैन्य पोटावर चालते" असे म्हणतात ते खोटे नाही याचा प्रत्यय आला !! तहाचा पुरावा म्हणून सगळ्यांचे एकत्र फोटो झाले... (७)  डावीकडून: श्री. अजया, अजया, चिमी, सुरंगीताई, विशाखाताई, चिनार, ब्याट्या (खिशात हात), नीलकांत, प्रशांत, म्रुत्यंजय (खांद्यावर हात, पट्ट्यांचा ती शर्ट), सतीश गावडे (ज्याच्या खांद्यावर म्रुत्युंजयचे हात. एका हात खिशात, एक हात बाहेर), सूड (अर्धी चड्डी), अभ्या (सूड आणि सगाच्या मागील डोके), श्री आणि सौ उपास. . (८)  डावीकडूनः श्री. अजया, अजया, चिमी, सुरन्गीताई, विशाखा पाटील, चिनार, बॅटमॅन, नीलकांत, प्रशांत, मृत्युंजय, सगा, अभ्या, सूड, इस्पिकचा एक्का, उपास . नंतर सैन्य कूच करण्याआधी अनेक मैत्रीपूर्ण संवादांचे आदानप्रदान झाले... (९)  . (१०)  उजवीकडील टोपी घातलेले शशिकांत ओक, झब्बा घातलेले देशपांडेकाका आणि त्यांच्या बाजूला हिरव्या निळ्या पट्ट्यांचा टी शर्ट घातलेले दुबैस्थित वाचनमात्र मिपाकर. . सरतेशेवटी पोटातल्या कावळ्यांचा विजय होऊन सैन्याला पोटपूजेच्या दिशेने कूच करणे भाग पडले... (११) व (१२)  ... . शत्रूला हल्ल्याचा सुगावा लागू नये म्हणुन सैन्याने गटागटाने कूच केले... (१३)  . वाटेत अनेक शिलेदारांनी "गृहमंत्र्यांनी दिलेली तंबी" आणि "मित्रराष्ट्रांबरोबरचे करार" इत्यादी अनेक कारणे सांगून काढता पाय. असे अनेक मोहरे गळले तरीपण उरलेले सैन्य न घाबरता झाशीच्या राणीकडून स्फूर्ती घेत मोठ्या शिताफीने राजधानीवर चालून जात होते... (१४)  सर्व कुमक पोचेपर्यंत अगोदर पोहोचलेल्या पहिल्या फळीने राजधानीवर मोर्चेबंदी केली होतीच्च... मिपाकर फौजच ती, स्ट्रॅटेजीमध्ये कमी कशी पडेल ? ;) ... (१५)  . सगळी फौज जमल्यावर एकजुटीने राजधानीवर हल्ला चढवला आणि तिच्या खजिन्याची मनसोक्त लूट केली ! खजिन्याचा ठोकळ अंदाज येण्यासाठी हा त्याच्या साठवणीच्या रिकाम्या पेट्या. बाजारातला इनोचा खप वाढून त्याची चणचण भासू नये केवळ याच एका भूतदयावादी विचाराने सर्व भरलेल्या खजिन्याचे फोटो टाकले नाहीत ;) ... (१६)  खजिना लुटण्याच्या नादात आणि त्याबरोबर चाललेल्या टिपिकल मिपासंवादांत फोटो काढणे विसरलो, हे गुपित उघड न करण्याचे ठरले असल्याने, ते गुपित मी तुम्हाला सांगणार नाही ;) )... . (१७) व (१८)  ... सगळे जेवण वाढण्याअगोदरच जेवण सुरू करण्याची घाई पाहून सैन्य किती भुकेले होते आणि जेवण चवदार होते हेवेसांन :) . आधीच झालेल्या दमदार पावसानंतर झालेला टकानिरोपसमारंभ इतका हृदयद्रावक होता की त्याचे फोटो टाकले तर मिपावर महापूर येईल या भितीने त्याचे फोटो काढले नाही. ;) मात्र टकाला सुरन्गी तैंच्या अनुभवी शासकीय हाती सोपवून "इसको अच्चा खर्चापानी देनेका" असं सांगून टेंपोत... आपलं रिक्षात... बसवून दिले ;) :) .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाखु 08/06/2015 - 14:13
१६ फोटोपैकी ५ दिसले म्हणूर पाचोळी प्रतीसाद. सोत्ताच्या खिशात हात घातलेल्या बॅट्या आहे काय? मागे वळून पाहण्याचे प्रयोजन काय? पोट्पूजेला जाताना. प्रशांत भौ आणि सगा यांच्या सस्मित छबीने "हसमुखराय आणि कं" याद आली. झाशी राणी चौकातील शुक्शुकाटाचे कारण मिपा कट्टा नक्की नाहीये ना? शहा साहेब दिसले नाहीत (का मलाच ओळखू आले नाहीत) ख.खो.दे.जा. कट्टा वाचक नाखु

In reply to by नाखु

आमाला तर बॉ सग्ळे फोटू दिसताहेत ! :) (तुमचा एक साधारण तृतियांश गणेशा का झाला बर ?! ;) ) सोत्ताच्या खिशात हात घातलेल्या बॅट्या आहे काय? हो. झाशी राणी चौकातील शुक्शुकाटाचे कारण मिपा कट्टा नक्की नाहीये ना? मिपाफौज कूच करत असताना कोणाची टाप आहे की वाट मोकळी करून देणार नाही ?! :) शहा साहेब दिसले नाहीत जोरदार पावसामुळे ते घरी निघून गेले. मिपाकर एकमेकांची ओळख करून घेऊन मोकळेपणाने बोलू लागल्यावरच फोटो काढणे सुरू केले. त्यामुळे ते फोटोंत नाहीत. टीप : इतर व्यक्तीगत प्रश्नांना संबंधीत व्यक्तीच उत्तरे देऊ शकतील ;)

In reply to by नाखु

सूड 08/06/2015 - 14:48
मागे वळून पाहण्याचे प्रयोजन काय? पोट्पूजेला जाताना.
कोकणात फक्त गौर आणायला जाताना मागे वळून पाहात नाहीत, इथे तसला काही प्रकार नसल्याने लोक बिन्धास्त मागे वळून पाहात होते. प्रयोजन जाणून घ्यायचे असल्यास कट्यास हजेरी लावणेचे करावे. ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझा एकदोन नविन नावांत गोंधळ होण्याची शक्यता आहे. वल्ली कृपया फोटोखाली (निदान गृपफोटोखाली) नावे टाकावी ही विनंती.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे 08/06/2015 - 14:35
तहाचा पुरावा म्हणून सगळ्यांचे एकत्र फोटो झाले...
या ओळीखालिल फ़ोटोत डावीकडून: श्री. अजया, अजया, चिमी, सुरंगीताई, विशाखाताई, चिनार, ब्याट्या (खिशात हात), नीलकांत, प्रशांत, म्रुत्यंजय (खांद्यावर हात, पट्ट्यांचा ती शर्ट), सतीश गावडे (ज्याच्या खांद्यावर म्रुत्युंजयचे हात. एका हात खिशात, एक हात बाहेर), सूड (अर्धी चड्डी), अभ्या (सूड आणि सगाच्या मागील डोके), श्री आणि सौ उपास. त्याखालील फ़ोटोत हेच सारे. फक्त उजव्या टोकाला सौ उपास यांच्या जागी एक्का काका. बाकीचे इतरत्र फ़ोटोत विखुरले आहेत. स मं नी फ़ोटोंना क्रम दिल्यास कुठल्या फ़ोटोत कोण आहे हे सांगता येईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुफ्फान लिवलय हो येक्का काका! :-D @ आधीच झालेल्या दमदार पावसानंतर झालेला टकानिरोपसमारंभ इतका हृदयद्रावक होता की त्याचे फोटो टाकले तर मिपावर महापूर येईल या भितीने त्याचे फोटो काढले नाही. ;) मात्र टकाला सुरन्गी तैंच्या अनुभवी शासकीय हाती सोपवून "इसको अच्चा खर्चापानी देनेका" असं सांगून टेंपोत... आपलं रिक्षात... बसवून दिले ;) :) >> :-D __/\__ कहर! :-D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे 08/06/2015 - 14:57
फ़ोटो क्रं. ५ डावीकडून: प्रशांत, सगा, अभ्या, इस्पिक एक्का, सूड, टका, वल्ली फ़ोटो क्रं. ६ डावीकडून: विनायक देशपांडे, सगा आणि अभ्या, निलकांत, टका, सूड, प्रशांत, चिनार, उपास (चिनारच्या मागे उंचावर), वल्ली फ़ोटो क्रं. १० उजवीकडील टोपी घातलेले शशिकांत ओक आणि त्यांच्या बाजूला हिरव्या निळ्या पट्ट्यांचा टी शर्ट घातलेले दुबैस्थित वाचनमात्र मिपाकर.

In reply to by अजया

ब्येष्ट ! आता मात्र इनोचा खप एकाएकी वाढणार ! (आम्ही कट्ट्याला न येऊ शकलेल्या मिपाजनांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले होते, हे नमूद करून ठेवत आहोत.)

सूड 08/06/2015 - 15:55
सहा तारखेचा कट्टा उरकून रात्री घरी परतायला अंमळ उशीर झाल्याने भल्या पहाटे नऊ वाजता जाग आली. ब्रश करणे वैगरे आन्हिके उरकेस्तवर साडेनऊ होतायेत तोवर सगा उर्फ धन्या यांनी फोनवले. मग चहा घेऊन सगळे पाताळेश्वराला निघालो. गाडीला किक मारेस्तवर आपल्याला कुवेतकरांच्या काही कामाखातर दत्तवाडीत वाकडी वाट करायची असल्याचे कळले. ते झाल्यानंतर विश्रामबागवाडा कुठेशिक आला या प्रश्नाने धन्याने डोक्यात तारे चमकवले. कुवेतकरांना तुळशीबागेपाशी सोडून मंडळी मार्गस्थ झाली. कट्ट्याच्या ठिकाणी पोचल्यानंतर देशपांडेकाका, शरद, नीलकांत, प्रशांत, विशाखा पाटील ही सगळी मंडळी आधीच हजर होती. अत्रुप्तगुर्जींही हजर असल्याने त्यांच्याकडे 'कथानायकाच्या' जुळ्यांच्या बारशाची चौकशी झाली, पण फार काही माहिती मिळाली नाही. त्यांना एकेठिकाणी सुपारी असल्याने, बाकीच्यांना वाटाण्याच्या अक्षता देऊन ते निघून गेले. ते होतंय तोवर दमामि आला. त्याने ओळख करुन दिली. तेवढ्यात मिपाचे कोल्हापूर कट्ट्याला आलेले वाचक हर्षद शाह यांनी सपत्निक हजेरी लावली. वल्लीसोबत दोन डॉटवाला अभ्यादेखील आला आणि मग गप्पाटप्पा सुरु झाल्या. चिमी, विशाखातै, अजयाकाकूतै, सुरंगीतै वैगरे मंडळींचा अनाहिती कट्टा सुरु झाला. बाकीची मंडळी वाकाटकांपासून नुसत्याच टकापर्यंत चर्चा करण्यात गुंतली. पावसाने थोडी पांगापांग झाली. पाताळेश्वराच्या नंदीमंडपात पुन्हा लोक नवनवे काथ्ये घेऊन कुटत होते. 'त्यात आपण मोजकेच का लिहीतो' इथपासून ते 'मराठीत 'ळ' नव्हताच तो दिवाळीत आपण शेजार्‍यांकडनं सोर्‍या उसना आणतो तसा कर्नाटकातनं उसना आणला आहे' इथवर चर्चा झाल्या. अभ्याने आणलेल्या दाण्याच्या चटणीची पाकीटं माझ्या ब्यागेत पडली, त्यातलं एक नाईलाजाने प्रशांतला द्यावं लागलं. चटणीबद्दल आभार मानले असता अभ्याने 'गप बस *ड्या' अशी खास सोलापूरी प्रतिक्रिया दिली. पुढे सगळ्यांनी राजधानी गाठलं. राजधानीच्या अगदी समोरचाच रस्ता बघून ओककाकांना दाभोलकरांच्या आठवणीने भरुन आलं. पण एव्हाना आमच्या पोटात एव्हाना रेडे पळू लागल्याने स्वागतासाठी उभ्या असलेल्या टिळेकर्‍याकडनं टिळे लावून घेऊन आम्ही जेवणाच्या टेबलापाशी आलो. दाभोलकारांच्या आठवणींना उजाळा देणारी मंडळी येईस्तवर आम्ही हात धुवून आमरसाच्या वाट्या रित्या केल्या होत्या. दमामिला अनाहितांच्या समवेत बसावं लागलं तिथेच त्याने आपण टका असल्याचा गौप्यस्फोट केला आणि हिंदी शिरीयलीच्या फ्याशनीनुसार अजयाकाकूंपासून सुरंगीतैपर्यंत सगळ्यांनी 'काय' असे उद्गार काढले. आमच्याकडली लोकं पानातला मुगाचा शिरा संपवण्यात गुंग असल्याने तिकडे काय चाल्लंय त्याच्याशी शष्प घेणं-देणं नव्हतं. जेवणानंतर यत्ता दुशली ब च्या मुलांची सहल फुले संग्रहालयात गेली. दंबूकवाले डाक्टर येथे सोबत होते. ब्याट्याने हळुच्कन लायसन्स कसं मिळवायचं वैगरे माहिती काढून घेतली. भरल्या पोटाने आणि पेंगुळल्या डोळ्यांनी मंडळी आपापल्या घरी पोचली.

In reply to by सूड

सतिश गावडे 08/06/2015 - 16:50
ते झाल्यानंतर विश्रामबागवाडा कुठेशिक आला या प्रश्नाने धन्याने डोक्यात तारे चमकवले.
हे नाट्यमयता आणण्यासाठी लिहिले आहे असे समजतो आणि तुम्हाला माफ करतो.
वल्लीसोबत दोन डॉटवाला अभ्यादेखील आला आणि मग गप्पाटप्पा सुरु झाल्या.
अभ्या तीन डॉटवाला आहे.
अभ्याने आणलेल्या दाण्याच्या चटणीची पाकीटं माझ्या ब्यागेत पडली, त्यातलं एक नाईलाजाने प्रशांतला द्यावं लागलं.
चटणीच्या दोन पाकिटांपैकी एक पाकिट मी घेणार होतो आणि एक वल्लीला देणार होतो. तुमच्याकडे ते तात्पुरते ठेवण्यास दिले होते. मी मन मोठे करून माझे पाकिट तुम्हाला दिले. दुसरे पाकिट तुम्ही प्रशांतला दिले. आता वल्ली जेव्हा "माझे पाकिट मला द्या" म्हणेल त्यास तेव्हा काय सांगावयाचे?
दाभोलकारांच्या आठवणींना उजाळा देणारी मंडळी येईस्तवर आम्ही हात धुवून आमरसाच्या वाट्या रित्या केल्या होत्या.
येथे सुकांता किंवा दुर्वांकूर प्रमाणे अमर्याद आमरस नसल्याने विरस झाला.

In reply to by सतिश गावडे

सूड 08/06/2015 - 17:05
आता वल्ली जेव्हा "माझे पाकिट मला द्या" म्हणेल त्यास तेव्हा काय सांगावयाचे?
त्यासाठी अभ्याचा सोलापूरी डॉयलॉक उपयोगात आणायचे ठरविले आहे, अर्धे पाकीट अुरले आहे. सांच्याला घेऊन जाअू शकता. नंतर शिल्लक न राहिल्यास मंडळ जबाबदार नाही.

In reply to by सूड

ब्याट्याने हळुच्कन लायसन्स कसं मिळवायचं वैगरे माहिती काढून घेतली.
बट बॅटमॅन डसन्ट नीड अ गन. ही डसन्ट किल.
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

ठाणे पोपट कट्टा - न पाहिलेले पक्षी

सर्वसाक्षी ·

पैसा 26/05/2015 - 22:11
असले एक मूठभर महाशय हल्ली आमच्या घरासमोर बसलेले असतात. परवा एकदा बरेच दिवस बंद असलेल्या कपाटात सापडलेल्या डब्यातली बारीक झुरळे बाल्कनीत नेऊन ओतली, तेव्हा हा येऊन एकेक झुरळ घेऊन जात होता! मात्र एकच दिसतो नेहमी. त्याचं घर किंवा जोडीदार कुठे आहे काही कळलं नाही.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 27/05/2015 - 11:21
परवा एकदा बरेच दिवस बंद असलेल्या कपाटात सापडलेल्या डब्यातली बारीक झुरळे बाल्कनीत नेऊन ओतली
तुम्ही झुरळे बाटलीत जमा करून ठेवता? =))

कंजूस 27/05/2015 - 05:53
खूप छान आलेत फोटो. यांची घरे मुंब्राच्या खाडीपरिसरात चिखलात आहेत .मधमाशांचे कर्दनकाळ.बिचाय्रा मध गोळा करायला जातात परत येण्याची ग्यारंटी पसते. तुंगारेश्वर जाण्याचं काही ठरलं का?

पैसा 26/05/2015 - 22:11
असले एक मूठभर महाशय हल्ली आमच्या घरासमोर बसलेले असतात. परवा एकदा बरेच दिवस बंद असलेल्या कपाटात सापडलेल्या डब्यातली बारीक झुरळे बाल्कनीत नेऊन ओतली, तेव्हा हा येऊन एकेक झुरळ घेऊन जात होता! मात्र एकच दिसतो नेहमी. त्याचं घर किंवा जोडीदार कुठे आहे काही कळलं नाही.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 27/05/2015 - 11:21
परवा एकदा बरेच दिवस बंद असलेल्या कपाटात सापडलेल्या डब्यातली बारीक झुरळे बाल्कनीत नेऊन ओतली
तुम्ही झुरळे बाटलीत जमा करून ठेवता? =))

कंजूस 27/05/2015 - 05:53
खूप छान आलेत फोटो. यांची घरे मुंब्राच्या खाडीपरिसरात चिखलात आहेत .मधमाशांचे कर्दनकाळ.बिचाय्रा मध गोळा करायला जातात परत येण्याची ग्यारंटी पसते. तुंगारेश्वर जाण्याचं काही ठरलं का?
डॉ नी पुढाकार घेतला आणि मिपाकरांचे पाय रविवारी घराला लागले. सुरुवातीला बाणाने आणि डॉ नी कॅमेरे सरसावले व थोडे फोटो काढले, पण मग नकळ गप्पांचा फड रंगला आणि सगळे आसनस्थ झाली, आखाड्यात आले. खरेतर आधी घरातून दिसणारे पक्षी पाहायचे, मग खाली उतरुन मागच्या पिंपळावरचे, पलिकडच्या झाडीतले व बागेतल्या दाट झाडांमधले पक्षी पाहायचे असा बेत होता. पण मैफल अशी जमली की लोकांची निघायची वेळ झाली. पुढचा कट्टा कधी जमतोय ते पाहु. तोपर्यंत मी घरुन टिपलेली पक्षांची ही काही चित्रे बी ईटर - मराठी नाव शोधले पण प्रचलित मराठी नाव समजले नाही, माहितगारांनी सांगावे.

बाटली आणि दारू.....

माम्लेदारचा पन्खा ·

पैसा 23/05/2015 - 13:46
लै भारी! यातले काहीजण आपला एक आयडी धराशायी झाला की परत दुसरा घेऊन येतात. त्यांचं मिपावर एवढं प्रेम की कितीही वेळा बॅन झाले तरी परतून येतात आणि येताना आपण कोण आहोत हे लपवायचा प्रयत्नही करत नाहीत. आणि दुसरा प्रकार म्हणजे पकडले गेले तरी त मी नव्हेच वाले!

द-बाहुबली 23/05/2015 - 19:29
याच कारणासाठी माझे हात जोडून सर्वांना सांगणे आहे, नेहमी ओरीजनल राहा. म्हणजे पहिला आयडी बॅन झाल्याशिवाय दुसरा काढायच्या फंदात अजिबात पडु नका. *
खर्‍या आयडीने बोलता येईना मनातले गरळ ओकता येईना...
खिक्क... मिपाबद्दलच हे भाष्य आहे की आणखी कशाबद्दल हे जरा विस्कटुन सांगाल काय ?

पैसा 23/05/2015 - 13:46
लै भारी! यातले काहीजण आपला एक आयडी धराशायी झाला की परत दुसरा घेऊन येतात. त्यांचं मिपावर एवढं प्रेम की कितीही वेळा बॅन झाले तरी परतून येतात आणि येताना आपण कोण आहोत हे लपवायचा प्रयत्नही करत नाहीत. आणि दुसरा प्रकार म्हणजे पकडले गेले तरी त मी नव्हेच वाले!

द-बाहुबली 23/05/2015 - 19:29
याच कारणासाठी माझे हात जोडून सर्वांना सांगणे आहे, नेहमी ओरीजनल राहा. म्हणजे पहिला आयडी बॅन झाल्याशिवाय दुसरा काढायच्या फंदात अजिबात पडु नका. *
खर्‍या आयडीने बोलता येईना मनातले गरळ ओकता येईना...
खिक्क... मिपाबद्दलच हे भाष्य आहे की आणखी कशाबद्दल हे जरा विस्कटुन सांगाल काय ?
खर्‍या आयडीने बोलता येईना मनातले गरळ ओकता येईना... डुआयडीने आता सगळे.... "स्कोअर सेटल" करू.....!! उपद्र्व हा अनंत काळचा... मिपाबरोबर कायम रहायचा... घरात चारच माणसे आणि... दारात चारशे चपला सारू..... नव्या आयडीच्या बाटलीत भरली शिळ्या विचारांची जुनीच दारु.... त्यांना वाटतं आतातरी भपकारा येणार नाही... मिपाकरांच्या नाकाचं किती कौतुक करू !! आडून आडून सगळे करिती हल्ला... भुरट्यांचा ठाऊक असे मोहल्ला.... एकटा दुकटा कोणी लागता हाती.... चला त्याला आडवे करू !!

पानिपत

बिपिन कार्यकर्ते ·

अप्रतिम लिहिलंय. या ठिकाणी गेल्यावर मनातल्या भावना शब्दांत उतरवणे हे आव्हान यशस्वीपणे झेललंय. एकाच मैदानात काही तासांत एतक्या माणसांचे (बहुधा १ लक्षाहून अधिक) अनैसर्गिक मृत्यू होण्याचा हा दुर्दैवी विक्रम असावा असे मागे लोकप्रभेतील एका लेखात वाचले होते.

पानिपतची तगमग शब्दां-शब्दा तुन जाणवली. अजुनही पानिपतच्या आठवणींचे कढ येतात,त्याबद्दल वाचवत नाही, खरं खोटं,चुक-बरोबर ह्याच्या परिसीमा ओलांडुन त्या ठीकाणाची सफर घडवुन आणल्याबद्दल बहुत धन्यवाद. -मयुरा.

पैसा 20/05/2015 - 23:30
कौरव-पांडव संगर-तांडव द्वापराकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती.
मराठी माणसाच्या खर्‍या तीर्थक्षेत्राची यात्रा घडली तुला!

आदूबाळ 21/05/2015 - 00:55
काय छान लिहिलंय! काला आंब स्मारकाचं श्रेय अजित जोशी या पानिपतमध्ये कार्यरत असलेल्या मराठी सनदी अधिकाऱ्याकडे जातं. काही युद्धं टाळणंच योग्य...

चित्रगुप्त 21/05/2015 - 01:06
पानिपत पासून अवघ्या अडीच तासांच्या अंतरावर गेली पंचवीस वर्षे रहात असूनही तिथे न जाण्यातली चूक आज हा लेख वाचून उमजली, आता नक्की जाणार, आणि जेही मिपाकर पुढे जेंव्हाही तिकडे जाणार असतील, त्या सर्वांना घरी येण्याचे कायमचे आमंत्रण देऊन ठेवतो.

In reply to by प्रचेतस

नाखु 21/05/2015 - 12:41
एकदा अशी लांबची यात्रा काढा आता तुम्हीच. साला जीवनात या दोन ठिकाणी भेट दिलीच पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले आहे. एक पानीपत+ बाजीरावाची समाधी आणि दुसरे अंदमानची सावरकरांची खोली.(बाकी चारी धाम नाही झाले तरी बेहत्तर) नतमस्तक नाखु

सौंदाळा 21/05/2015 - 10:34
सुंदर लिहिलं आहे. खरच मराठी माणसासाठी पानिपत तीर्थक्षेत्राहुन कमी नाही. एकदा तरी जायची इच्छा आहे. या जमिनीला मानवी रक्ताची चटक लागली होती असे वाटते आणि तिन्ही युद्धात स्वकियांचा पराभव झाला त्यामुळे तर अजुनच अस्वस्थता येते.
जयंत नारळीकरांनीदेखील त्यांच्या एका विज्ञानकथेत, पानपतावर सदाशिवरावभाऊंना बाण न लागता तर पुढे मराठी राज्याची वाटचाल कशी झाली असती अशी कथा रंगवली आहे
ह्या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळेल का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

नारळीकरांच्या ’यक्षांची देणगी’ मध्ये आहे ती कथा. पानपतावर मराठ्यांचा जय होतो. त्यामुळे ते अधिकाधिक बलवान होत जातात. इंग्रज कधीच शिरजोर होत नाहीत. विसाव्या शतकाच्या शेवटाचा पावशतकात ही कथा घडते. त्यावेळेसही मुंबई इंग्रजांची आणि बाकी सगळीकडे पेशव्यांचे राज्य. हिंदुस्तान अखंडच आहे. पुण्याहून मुंबईला जायला पासपोर्ट तर कराचीला वगैरे जायला थेट ट्रेन्स. असं सगळं आहे.

शेखर काळे 21/05/2015 - 10:38
आपण भारतिय तसे इतिहासाबद्दल उदासीन असतो. भारतिय सरकारने पानिपतच्या युद्धस्थळी स्मारक ऊभारल्याचे वाचून आनंद झाला. तुम्ही त्या स्थळी गेलात, वाचून छान वाटले. कदाचित हे स्थळ कुठे युरोपात असते, तर तिथे भव्य स्मारक असते. मराठे लढलेल्या पानिपताच्या युद्धाने भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. या युद्धानंतर हिंदुस्थान परकियांच्या ताब्यात जाण्याची सुरुवात झाली. छान लिहिलत.

भुमन्यु 21/05/2015 - 10:39
अप्रतिम लिहिलंय. आजही पानिपताचा उल्लेख वाचला की मराठ्यांच्या कर्तुत्वाची प्रशंसा कराविशी वाटते कुठे पुणे आणि कुठे पानिपत. धन्य ते पेशवे आणि धन्य ते मराठा सैन्य. वाचतांनाच उगिच ओळ आठवुन गेली "भिमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा"

पानिपत हे मराठ्यांच्या पराभवाचे प्रतिक समजत ... त्याचा कोणताही उल्लेख / उदात्तीकरण किंवा गवगवा त्यांना मान्य नव्हता ... युद्धशास्त्रात केलेली घोडचूक समजत ते ...

In reply to by अत्रन्गि पाउस

चित्रगुप्त 21/05/2015 - 11:42
सावरकरांचा पानिपत वरील लेख जालावर उपलब्ध आहे का ? असल्यास दुवा द्यावा. वेगळ्या दृष्टीकोनातून केलेली मीमासा पण वाचली पाहिजे.

आनंद 21/05/2015 - 11:52
मस्त लेख! पत्र स्वरुपात लिहल्या मुळे आणखिनच छान. कित्येक वर्षात पत्र वाचल्याचे आठवत नाही.

जगप्रवासी 21/05/2015 - 12:37
छान लिहिलंय, सौंदाळा जयंत नारळीकर यांनी "यक्षाची देणगी" या पुस्तकात पानिपत युद्धावर कथा लिहिली आहे, छान वाचण्यासारखे पुस्तक आहे, शाळेत असतानाच वाचल होत तेव्हा आवडल म्हणून लगेच खरेदी केल पण काही मित्रांनी वाचायला घेतलं ते परत काही दिल नाही.

निओ 21/05/2015 - 13:21
पानिपत वर देह ठेवलेल्या बहाद्दर मराठ्यांना अनेक सलाम . एक प्रश्न, मागे राहिलेल्या मराठ्यांना 'रोड मराठा' का म्हणत असावेत ?

सिरुसेरि 21/05/2015 - 14:04
श्रीवर्धनचे पेशवे स्मारक खुपच दुर्लक्षित , उपेक्षित राहिले आहे . त्याची हा लेख वाचुन आठवण आली . दत्ताजी शिंदे , जनकोजी शिंदे यांचे बलीदान , महादजी शिंदे यांच्या कारकिर्दीची सुरुवात , नानासाहेब पेशवे यांचे बंधुशोकाने निधन, व त्यामुळे माधवराव पेशवे यांच्यावर आलेली पेशवेपदाचे जबाबदारी अशा अनेक ईतिहासातील महत्वाच्या घटना पानिपत युद्धामुळे घडल्या आहेत .

In reply to by सिरुसेरि

चैदजा 13/06/2015 - 21:03
श्रीवर्धनचे पेशवे स्मारक ? छे. ते तर तिथल्या मुलांचे क्रिकेट खेळण्याचे मैदान आहे. याच आठअवड्यात मोठ्या अपेक्षेने गेलो होतो, पण तिथला नजारा पाहुन आत पाऊल ठेवायची हिंमत झाली नाही.

स्मिता. 21/05/2015 - 14:46
अतिदीर्घ विश्रांतीनंतर असं काही लिहिणार असाल तर चालेल तुम्ही तशी विश्रांती घेणं!! बाकी लेख आणि त्यातल्या भावनांकरता _/\_

विनोद१८ 21/05/2015 - 15:42
...अतिशय सुरेख लिहीलय बिपिन कार्यकर्ते, एक मात्र खरे की 'पानिपत म्हणजे महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलेला घाव '.

In reply to by विनोद१८

टवाळ कार्टा 21/05/2015 - 16:07
पानिपत म्हणजे महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलेला घाव '.
हे वाक्य आपणच बदलून पानिपत म्हणजे मराठ्यांची क्षमता असे करावे

In reply to by टवाळ कार्टा

खटपट्या 01/06/2015 - 09:01
"मराठ्यांची क्षमता" हे सार्थ ठरेल कारण शेवटच्या पानीपताच्या युध्दानंतर अब्दालीची भारतात पुन्हा यायची हींमत झाली नाही.

In reply to by खटपट्या

अब्दाल्ली परत इकडे आला नाही याचे कारण मला वाटते शीखांनी जो लढा दिला तो... तो इतिहास आपल्याकडे विशेष माहिती नाही....पण मी लिहिन तो एकदा... अबदाली एकदा म्हणाला होता "मी उभे केलेले साम्राज्य माझ्या डोळ्यादेखत हे शीख नष्ट करणार असे वाटते'.....

In reply to by जयंत कुलकर्णी

खटपट्या 04/06/2015 - 20:59
शिखांचा ईतीहास वाचायला आवडेल सर... मला शीख लोकांचा नेहमीच अभीमान वाटत आला आहे. दोन तीन रुम पार्ट्नर शीख असल्यामुळे त्यांचे विशीष्ठ स्वभावविशेष चांगलेच लक्षात राहीले आहेत.

In reply to by खटपट्या

कर्ण-२ 02/02/2016 - 17:32
१८५७ च्या उठवत हे लोक इंग्र्झाच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. (Ref : The Last Mughal by William Dalrymple) …. रझाकार जेंव्हा दंगे करत होते तेंव्हा हे लोक दंगे झालेल्या भागात truck ने यायचे आणि लुटायचे असे जुने लोक म्हणतात … माझ्या आजीने सांगितले होते कि एका शिखाने (द्या येउन) त्यांना सर्व वस्तू उकिरड्यात लपवण्यासाठी सांगितले होते ….

In reply to by जयंत कुलकर्णी

प्रचेतस 05/06/2015 - 10:34
शिखांचा लढा हे एक काराण तर होतेच पण अफगाणात-अब्दालीच्या राज्यातही त्यावेळी बंडाळी माजली होती असे वाचल्याचे आठवतेय.

चिगो 21/05/2015 - 17:03
अप्रतिम लेख, बिका.. स्मिताताईंनी लिहील्यसारखं "अतिदीर्घ विश्रांतीनंतर असं काही लिहिणार असाल तर चालेल तुम्ही तशी विश्रांती घेणं!!"

बाबा पाटील 21/05/2015 - 20:11
सहन होत नाही,जे मनी दाटते. पराभवातुन विजयाचा इतिहास उभा करण्यार्‍या त्या लाखो अनाम विरांना मानाचा मुजरा.

दा विन्ची 26/05/2015 - 12:17
बिपिनजी अतिशय सुंदर लेख. मी पण गेले वर्षभर आणि आणखी किमान दोन वर्षे उत्तराखंड मध्ये आहे. पानिपत माझ्या ठिकाणापासून अवघे तीन चार तासावर आहे. बरेच दिवस पानिपतचे दर्शन घ्यायचे मनात आहे पण जमले नाही . पण आता ठरले , जाणार म्हणजे जाणारच. असो . पानिपतच्या लढाईत वाचलेले काही मराठा सरदार आणि सैनिक याच भागात काही वर्षे लाऊन छपून रहिले. आता ते रोड मराठा म्हणून या भागात प्रसिध्द आहेत. पंजाबमधील जालंधर भाग तसेच उत्तराखंड व पर्वतीय भागात बरीच रोड मराठा वस्ती आहे. त्यांचे सणवार, घरांचे बांधकाम , व सर्व धार्मिक विधी मराठा पद्धतीने होतात . याविषयी एक छान लेख इंडिया टुडे मध्ये आला होता . माझ्याकडे लिंक नाही पण गुगल वर लगेच सापडेल . त्यांची आडनावेही जाधव , पवार, भोसले, अशी आहेत . इतकेच काय उत्तराखंड डोंगरी भागातील जोशी, पन्त कुटुंबे म्हणजे पेशव्या बरोबर असलेली ब्राह्मण कुटुंबे होत . पुन्हा एकदा लेख खूप आवडला हे सांगतो

In reply to by दा विन्ची

साहेब, माझे इथले वास्तव्य अगदीच थोडे आहे. संपलेच आहे म्हणा. पण तुम्ही तिथे आहात तर प्लीज रोड मराठांवर थोडा रीसर्च कराल का? इंडिया टुडेमधलं आर्टिकल मी वाचलं आहे. पण तुम्ही स्वत: काही माहिती जमा करू शकाल का? मी आत्ता जिथे आहे तो भाग रोड मराठा बहुल आहे. माझ्या आजूबाजूला हजारो रोड मराठा वावरत आहेत. पण मला जमलं नाही भेटायला किंवा माहिती करून घ्यायला.

In reply to by दा विन्ची

गामा पैलवान 26/05/2015 - 16:36
धन्यवाद दा विन्ची! इंटुमधला लेख इथे आहे : http://indiatoday.intoday.in/story/haryana-rods-trace-their-lineage-to-maratha-soldiers-third-battle-of-panipat/1/168685.html आपला नम्र, -गामा पैलवान

In reply to by स्पंदना

धन्यवाद, ताई. पूर्वी http://www.misalpav.com/user/322/authored या लिंकवर माझे सर्व लेखन असायचे. पण काल परवापासून लिंक बदलली आहे बहुतेक. :(

स्पंदना 01/06/2015 - 09:55
लेखाच्या सुरवातीच्या पॅरेग्राफशी पुर्णतः सहमत बिका!! काही क्षण, काही भावना आणि काही स्थळे अनुभवताना त्या त्या तोलाची साथ लागते. संभाजीराजांनी पन्हाळ्यावरुन खाली मारलेली उडी, रायगडाच्या पायथ्याशी उभे राहुन त्याच्या छायेतुन वर पहाताना उन्नत माथ्याचा एक पुरुष उभा दिसणे (गड जर माझ्या नजरेने पहाल, तर तो एक रुंद खांद्याचा पुरुष, हात कमरेवर ठेवुन उभा आहे) जेथे दिडलाख बांगडी फुटली त्या स्थळाबद्दल तर काय वर्णाव? तरीही प्रत्यक्षात तेथे उभा राहिल्यावर मरणोन्मुखाला, धर्म, जात, वतन नसल्याची तुम्हाला झालेली जाणिव खोलवर हलवुन गेली. त्या परिसरात ओढे ओहळातुन लपून छपुन प़ळत सुटलेल्या आपल्या लोकांच्या हलाखीचे वर्णन कुठेतरी वाचलेले आठवतेय. युद्धाच्या गर्जनेत, त्या घनगोर गर्दीत उसळत्या रक्तानीशी तुटुन पडलेले भाऊ, त्यांच्या भोवताली कडे करुन प्राणपणाने त्यांचा बचाव करणारे स्वामीनिष्ठ मावळे, अन तरीही तुटलेला तो आभाळीचा तारा!! स्वामिनिष्ठेची इमानाची अन वतननिष्ठेची झालेली हार! नजरेसमोरुन नाहीसा झालेलं कुंकु पहात धाय्मोकलुन रडणार्‍या खाश्या स्वार्‍या अन तेथुन पुढे मरेपर्यंत वाट पहाणारी पार्वतीबाई! तोतया प्रकरण!! काय काय गुंफल नाही या युद्धाने ??? स्मारक म्हणजे निर्विकार बांधकाम ही भावना काहीशी पटली नाही, पण तरीही हे स्थळ राखण्यासाठी केला गेलेला प्रय्त्न समजला. बघू ! अशी आपल्यासारखी ज्वलंत भावना असणारी आण्खी दोनचार डोकी उठतीलही, आणि एखादं या भावनांना साजेसं स्मारक उभेही राहील या ठिकाणी. लेखाच्या योगाने आम्हाला तुमच्या मनात डोकावण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद बिका.

तिमा 01/06/2015 - 13:59
लहानपणी , वर्तमानपत्रांत अमुक ह्याचे पानिपत झाले, अशा बातम्या वाचायचो. पुढे इतिहास बारकाईने अभ्यासला तेंव्हा या अफाट साहसाची कल्पना आली आणि विश्वास पाटीलांचे पुस्तक वाचल्यावर तर जीव गलबलला. तुमच्या लेखातील नुसते फोटो पाहून एक अत्यंत उदासी आली. प्रत्यक्ष जर कधी तिथे गेलो तर मला रडू कोसळेल. ज्या पुढच्या पिढ्यांसाठी त्या वीरांनी आपले जीव टाकले त्यांना त्याची काय पर्वा आहे ? इतिहास हा विषय न आवडणार्‍या आत्ताच्या पिढीविषयी माझ्या मनांत उद्वेग आहे.

फारच हेलावुन जाणारे लेखन आहे.जियो बिकाशेठ हे वाचुन आमची रावेरखेडची भेट स्मरली.त्या स्मारकातली पहील्या बाजीरावाची छत्री व त्यावरचे लेखन वाचून डोळे घळाघळा वाहत होते...ते सारे झर्रकन सरकले डोळ्यापुढून हे वाचताना....

प्यारे१ 02/06/2015 - 18:12
बिकांची लेखणी लिहू लागली ही अतिशय समाधानाची बाब आहे. पानिपत हा मराठ्यांच्या हरण्याचा इतिहास आहे असं मानलें तरी तो फ़क्त एका लढाईमध्ये हरण्याचा इतिहास आहे. 1761 मध्ये मराठे हरले किंवा मारले गेले तरी त्यानंतर 10 च वर्षात पुन्हा पानपतावर चालून जाण्याची हिम्मत मराठ्यांनी दाखवलेली आहे. बाकी युद्धात हार किंवा जीत रणांगण सोडून नक्की कुणाची होते हा संशोधनाचा विषय आहे हे मात्र नक्की!

पद्मावति 04/06/2015 - 14:47
एखादी गोष्ट मनाला भिडते हे बर्‍याच वेळेला होतं. पण ती भावना वाचकांपर्यंत तेवढ्याच तीव्रतेने पोहोचाविणे हे कठीण आहे. पण हे सुद्धा तुम्हाला शंभर टक्के जमलं आहे.

हेमन्त वाघे 04/06/2015 - 18:24
पानिपत हि येक संतापजनक आणि उद्विग्न करणारी पराभवाची कहाणी आहे., संताप येतो तो आपल्याच लोकांचा . एक शिवाजी महाराज होते ज्यांनी अत्यंत अपुर्या साधनसामग्री त ( resources - including human resource) युद्ध कसे जिंकावे याचा वस्तुपाठ घालून दिला , योग्य जागी माघार कशी घ्यावी ते शिकवले. आणि त्यांचेच वंशज - युद्धावर हजारो बाजार बुणगे , बायका , वेश्या , नाच्या आणि trip मारणारे ब्राह्मण घेवून गेले. खरोखर या युद्धात योद्धे आणि बेकार लोक यांचे गुणोत्तर की होते ? युधाआधीच आपण हरणार होतो - किंवा तीच आपली लायकी होती. इथे कोठल्याही जातीवर टीका करायची नाही.... पण युद्ध करताना मुहूर्त कसले बघता ? आणि हे मुहूर्त तर पूर्णपणे फासले तरी लोकांचा मुहूर्तावरच विश्वास बसतो . आणि नेत्यांना फाजील आत्मविश्वास होता म्हणून मुख्य नेता अंबारीत बसून होता . आणि महाराजांच्या निर्वाणानंतर नेता नसताना लढणारे इथे नेता मारताच गर्भगळीत झाले ! आधुनिक युद्धात युद्धभूमीवर जवळपास सर्व जण युद्ध करू शकतात . खरेच पानिपात्वर हे प्रमाण काय होते ? माझ्यामते हे दुखद नवे तर संतापजनक प्रकरण आहे ...

In reply to by हेमन्त वाघे

तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांच्या आशयाच्या विरुद्ध बाजूचे विचार चेपूवर कालच वाचले होते - दुवा. हा लेख त्या युद्धाची मिमांसा करण्याकरिता प्रकाशित केला आहे असे वाटत नसल्याने या मुद्द्यावर अधिक काही लिहत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

विनोद१८ 04/06/2015 - 23:37
..त्या दुव्याबद्दल धन्यवाद, त्यामुळे 'अतिरीक्त संखेच्या बाजारबुणग्यांसंबंधीचे' गैरसमज दुर व्हायला मदतच झाली. इथल्या प्रत्येकाने तो वाचावा असे वाटते.

In reply to by हेमन्त वाघे

विनोद१८ 04/06/2015 - 23:25
..आप्ला अभिप्राय मला अतिशय आवडिला आहे, तो आत्ताच मी वाचिला. मी खात्रीने छातीठोकपणे असे सांगु शकतो की, आपण जर त्याकाळी जन्मला असता आणि पाणिपतावर 'सेनापती' म्हणुण गेला असता तर आपण ती पानिपतावरची लढाई आपल्या पराक्रमी नेत्रूत्वाखाली नक्कीच जिंकलो असतो. तुमच्याशि मि सहमत आहे.

rahul ghate 01/02/2016 - 19:12
बिपीनदा , सुंदर लेख लिहून 1 भलभाळती जखम उघडी केली। लेख मनापासून आवडला इतिहास प्रेमी राहुल

चौथा कोनाडा 16/04/2020 - 12:52
अप्रतिम, उत्कट असं लिहिलंय. स्मारकाला भेट देण्याचा अनुभव वाचून नि:शब्द झालो ! स्मारकाचे फोटो अप्रतिम ! मराठी शौर्याच्या या तीर्थक्षेत्राला भेट दिलीच पाहिजे असे वाटू लागलेय ! बिपिन कार्यकर्ते _/\_

अप्रतिम लिहिलंय. या ठिकाणी गेल्यावर मनातल्या भावना शब्दांत उतरवणे हे आव्हान यशस्वीपणे झेललंय. एकाच मैदानात काही तासांत एतक्या माणसांचे (बहुधा १ लक्षाहून अधिक) अनैसर्गिक मृत्यू होण्याचा हा दुर्दैवी विक्रम असावा असे मागे लोकप्रभेतील एका लेखात वाचले होते.

पानिपतची तगमग शब्दां-शब्दा तुन जाणवली. अजुनही पानिपतच्या आठवणींचे कढ येतात,त्याबद्दल वाचवत नाही, खरं खोटं,चुक-बरोबर ह्याच्या परिसीमा ओलांडुन त्या ठीकाणाची सफर घडवुन आणल्याबद्दल बहुत धन्यवाद. -मयुरा.

पैसा 20/05/2015 - 23:30
कौरव-पांडव संगर-तांडव द्वापराकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती.
मराठी माणसाच्या खर्‍या तीर्थक्षेत्राची यात्रा घडली तुला!

आदूबाळ 21/05/2015 - 00:55
काय छान लिहिलंय! काला आंब स्मारकाचं श्रेय अजित जोशी या पानिपतमध्ये कार्यरत असलेल्या मराठी सनदी अधिकाऱ्याकडे जातं. काही युद्धं टाळणंच योग्य...

चित्रगुप्त 21/05/2015 - 01:06
पानिपत पासून अवघ्या अडीच तासांच्या अंतरावर गेली पंचवीस वर्षे रहात असूनही तिथे न जाण्यातली चूक आज हा लेख वाचून उमजली, आता नक्की जाणार, आणि जेही मिपाकर पुढे जेंव्हाही तिकडे जाणार असतील, त्या सर्वांना घरी येण्याचे कायमचे आमंत्रण देऊन ठेवतो.

In reply to by प्रचेतस

नाखु 21/05/2015 - 12:41
एकदा अशी लांबची यात्रा काढा आता तुम्हीच. साला जीवनात या दोन ठिकाणी भेट दिलीच पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले आहे. एक पानीपत+ बाजीरावाची समाधी आणि दुसरे अंदमानची सावरकरांची खोली.(बाकी चारी धाम नाही झाले तरी बेहत्तर) नतमस्तक नाखु

सौंदाळा 21/05/2015 - 10:34
सुंदर लिहिलं आहे. खरच मराठी माणसासाठी पानिपत तीर्थक्षेत्राहुन कमी नाही. एकदा तरी जायची इच्छा आहे. या जमिनीला मानवी रक्ताची चटक लागली होती असे वाटते आणि तिन्ही युद्धात स्वकियांचा पराभव झाला त्यामुळे तर अजुनच अस्वस्थता येते.
जयंत नारळीकरांनीदेखील त्यांच्या एका विज्ञानकथेत, पानपतावर सदाशिवरावभाऊंना बाण न लागता तर पुढे मराठी राज्याची वाटचाल कशी झाली असती अशी कथा रंगवली आहे
ह्या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळेल का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

नारळीकरांच्या ’यक्षांची देणगी’ मध्ये आहे ती कथा. पानपतावर मराठ्यांचा जय होतो. त्यामुळे ते अधिकाधिक बलवान होत जातात. इंग्रज कधीच शिरजोर होत नाहीत. विसाव्या शतकाच्या शेवटाचा पावशतकात ही कथा घडते. त्यावेळेसही मुंबई इंग्रजांची आणि बाकी सगळीकडे पेशव्यांचे राज्य. हिंदुस्तान अखंडच आहे. पुण्याहून मुंबईला जायला पासपोर्ट तर कराचीला वगैरे जायला थेट ट्रेन्स. असं सगळं आहे.

शेखर काळे 21/05/2015 - 10:38
आपण भारतिय तसे इतिहासाबद्दल उदासीन असतो. भारतिय सरकारने पानिपतच्या युद्धस्थळी स्मारक ऊभारल्याचे वाचून आनंद झाला. तुम्ही त्या स्थळी गेलात, वाचून छान वाटले. कदाचित हे स्थळ कुठे युरोपात असते, तर तिथे भव्य स्मारक असते. मराठे लढलेल्या पानिपताच्या युद्धाने भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. या युद्धानंतर हिंदुस्थान परकियांच्या ताब्यात जाण्याची सुरुवात झाली. छान लिहिलत.

भुमन्यु 21/05/2015 - 10:39
अप्रतिम लिहिलंय. आजही पानिपताचा उल्लेख वाचला की मराठ्यांच्या कर्तुत्वाची प्रशंसा कराविशी वाटते कुठे पुणे आणि कुठे पानिपत. धन्य ते पेशवे आणि धन्य ते मराठा सैन्य. वाचतांनाच उगिच ओळ आठवुन गेली "भिमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा"

पानिपत हे मराठ्यांच्या पराभवाचे प्रतिक समजत ... त्याचा कोणताही उल्लेख / उदात्तीकरण किंवा गवगवा त्यांना मान्य नव्हता ... युद्धशास्त्रात केलेली घोडचूक समजत ते ...

In reply to by अत्रन्गि पाउस

चित्रगुप्त 21/05/2015 - 11:42
सावरकरांचा पानिपत वरील लेख जालावर उपलब्ध आहे का ? असल्यास दुवा द्यावा. वेगळ्या दृष्टीकोनातून केलेली मीमासा पण वाचली पाहिजे.

आनंद 21/05/2015 - 11:52
मस्त लेख! पत्र स्वरुपात लिहल्या मुळे आणखिनच छान. कित्येक वर्षात पत्र वाचल्याचे आठवत नाही.

जगप्रवासी 21/05/2015 - 12:37
छान लिहिलंय, सौंदाळा जयंत नारळीकर यांनी "यक्षाची देणगी" या पुस्तकात पानिपत युद्धावर कथा लिहिली आहे, छान वाचण्यासारखे पुस्तक आहे, शाळेत असतानाच वाचल होत तेव्हा आवडल म्हणून लगेच खरेदी केल पण काही मित्रांनी वाचायला घेतलं ते परत काही दिल नाही.

निओ 21/05/2015 - 13:21
पानिपत वर देह ठेवलेल्या बहाद्दर मराठ्यांना अनेक सलाम . एक प्रश्न, मागे राहिलेल्या मराठ्यांना 'रोड मराठा' का म्हणत असावेत ?

सिरुसेरि 21/05/2015 - 14:04
श्रीवर्धनचे पेशवे स्मारक खुपच दुर्लक्षित , उपेक्षित राहिले आहे . त्याची हा लेख वाचुन आठवण आली . दत्ताजी शिंदे , जनकोजी शिंदे यांचे बलीदान , महादजी शिंदे यांच्या कारकिर्दीची सुरुवात , नानासाहेब पेशवे यांचे बंधुशोकाने निधन, व त्यामुळे माधवराव पेशवे यांच्यावर आलेली पेशवेपदाचे जबाबदारी अशा अनेक ईतिहासातील महत्वाच्या घटना पानिपत युद्धामुळे घडल्या आहेत .

In reply to by सिरुसेरि

चैदजा 13/06/2015 - 21:03
श्रीवर्धनचे पेशवे स्मारक ? छे. ते तर तिथल्या मुलांचे क्रिकेट खेळण्याचे मैदान आहे. याच आठअवड्यात मोठ्या अपेक्षेने गेलो होतो, पण तिथला नजारा पाहुन आत पाऊल ठेवायची हिंमत झाली नाही.

स्मिता. 21/05/2015 - 14:46
अतिदीर्घ विश्रांतीनंतर असं काही लिहिणार असाल तर चालेल तुम्ही तशी विश्रांती घेणं!! बाकी लेख आणि त्यातल्या भावनांकरता _/\_

विनोद१८ 21/05/2015 - 15:42
...अतिशय सुरेख लिहीलय बिपिन कार्यकर्ते, एक मात्र खरे की 'पानिपत म्हणजे महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलेला घाव '.

In reply to by विनोद१८

टवाळ कार्टा 21/05/2015 - 16:07
पानिपत म्हणजे महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलेला घाव '.
हे वाक्य आपणच बदलून पानिपत म्हणजे मराठ्यांची क्षमता असे करावे

In reply to by टवाळ कार्टा

खटपट्या 01/06/2015 - 09:01
"मराठ्यांची क्षमता" हे सार्थ ठरेल कारण शेवटच्या पानीपताच्या युध्दानंतर अब्दालीची भारतात पुन्हा यायची हींमत झाली नाही.

In reply to by खटपट्या

अब्दाल्ली परत इकडे आला नाही याचे कारण मला वाटते शीखांनी जो लढा दिला तो... तो इतिहास आपल्याकडे विशेष माहिती नाही....पण मी लिहिन तो एकदा... अबदाली एकदा म्हणाला होता "मी उभे केलेले साम्राज्य माझ्या डोळ्यादेखत हे शीख नष्ट करणार असे वाटते'.....

In reply to by जयंत कुलकर्णी

खटपट्या 04/06/2015 - 20:59
शिखांचा ईतीहास वाचायला आवडेल सर... मला शीख लोकांचा नेहमीच अभीमान वाटत आला आहे. दोन तीन रुम पार्ट्नर शीख असल्यामुळे त्यांचे विशीष्ठ स्वभावविशेष चांगलेच लक्षात राहीले आहेत.

In reply to by खटपट्या

कर्ण-२ 02/02/2016 - 17:32
१८५७ च्या उठवत हे लोक इंग्र्झाच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. (Ref : The Last Mughal by William Dalrymple) …. रझाकार जेंव्हा दंगे करत होते तेंव्हा हे लोक दंगे झालेल्या भागात truck ने यायचे आणि लुटायचे असे जुने लोक म्हणतात … माझ्या आजीने सांगितले होते कि एका शिखाने (द्या येउन) त्यांना सर्व वस्तू उकिरड्यात लपवण्यासाठी सांगितले होते ….

In reply to by जयंत कुलकर्णी

प्रचेतस 05/06/2015 - 10:34
शिखांचा लढा हे एक काराण तर होतेच पण अफगाणात-अब्दालीच्या राज्यातही त्यावेळी बंडाळी माजली होती असे वाचल्याचे आठवतेय.

चिगो 21/05/2015 - 17:03
अप्रतिम लेख, बिका.. स्मिताताईंनी लिहील्यसारखं "अतिदीर्घ विश्रांतीनंतर असं काही लिहिणार असाल तर चालेल तुम्ही तशी विश्रांती घेणं!!"

बाबा पाटील 21/05/2015 - 20:11
सहन होत नाही,जे मनी दाटते. पराभवातुन विजयाचा इतिहास उभा करण्यार्‍या त्या लाखो अनाम विरांना मानाचा मुजरा.

दा विन्ची 26/05/2015 - 12:17
बिपिनजी अतिशय सुंदर लेख. मी पण गेले वर्षभर आणि आणखी किमान दोन वर्षे उत्तराखंड मध्ये आहे. पानिपत माझ्या ठिकाणापासून अवघे तीन चार तासावर आहे. बरेच दिवस पानिपतचे दर्शन घ्यायचे मनात आहे पण जमले नाही . पण आता ठरले , जाणार म्हणजे जाणारच. असो . पानिपतच्या लढाईत वाचलेले काही मराठा सरदार आणि सैनिक याच भागात काही वर्षे लाऊन छपून रहिले. आता ते रोड मराठा म्हणून या भागात प्रसिध्द आहेत. पंजाबमधील जालंधर भाग तसेच उत्तराखंड व पर्वतीय भागात बरीच रोड मराठा वस्ती आहे. त्यांचे सणवार, घरांचे बांधकाम , व सर्व धार्मिक विधी मराठा पद्धतीने होतात . याविषयी एक छान लेख इंडिया टुडे मध्ये आला होता . माझ्याकडे लिंक नाही पण गुगल वर लगेच सापडेल . त्यांची आडनावेही जाधव , पवार, भोसले, अशी आहेत . इतकेच काय उत्तराखंड डोंगरी भागातील जोशी, पन्त कुटुंबे म्हणजे पेशव्या बरोबर असलेली ब्राह्मण कुटुंबे होत . पुन्हा एकदा लेख खूप आवडला हे सांगतो

In reply to by दा विन्ची

साहेब, माझे इथले वास्तव्य अगदीच थोडे आहे. संपलेच आहे म्हणा. पण तुम्ही तिथे आहात तर प्लीज रोड मराठांवर थोडा रीसर्च कराल का? इंडिया टुडेमधलं आर्टिकल मी वाचलं आहे. पण तुम्ही स्वत: काही माहिती जमा करू शकाल का? मी आत्ता जिथे आहे तो भाग रोड मराठा बहुल आहे. माझ्या आजूबाजूला हजारो रोड मराठा वावरत आहेत. पण मला जमलं नाही भेटायला किंवा माहिती करून घ्यायला.

In reply to by दा विन्ची

गामा पैलवान 26/05/2015 - 16:36
धन्यवाद दा विन्ची! इंटुमधला लेख इथे आहे : http://indiatoday.intoday.in/story/haryana-rods-trace-their-lineage-to-maratha-soldiers-third-battle-of-panipat/1/168685.html आपला नम्र, -गामा पैलवान

In reply to by स्पंदना

धन्यवाद, ताई. पूर्वी http://www.misalpav.com/user/322/authored या लिंकवर माझे सर्व लेखन असायचे. पण काल परवापासून लिंक बदलली आहे बहुतेक. :(

स्पंदना 01/06/2015 - 09:55
लेखाच्या सुरवातीच्या पॅरेग्राफशी पुर्णतः सहमत बिका!! काही क्षण, काही भावना आणि काही स्थळे अनुभवताना त्या त्या तोलाची साथ लागते. संभाजीराजांनी पन्हाळ्यावरुन खाली मारलेली उडी, रायगडाच्या पायथ्याशी उभे राहुन त्याच्या छायेतुन वर पहाताना उन्नत माथ्याचा एक पुरुष उभा दिसणे (गड जर माझ्या नजरेने पहाल, तर तो एक रुंद खांद्याचा पुरुष, हात कमरेवर ठेवुन उभा आहे) जेथे दिडलाख बांगडी फुटली त्या स्थळाबद्दल तर काय वर्णाव? तरीही प्रत्यक्षात तेथे उभा राहिल्यावर मरणोन्मुखाला, धर्म, जात, वतन नसल्याची तुम्हाला झालेली जाणिव खोलवर हलवुन गेली. त्या परिसरात ओढे ओहळातुन लपून छपुन प़ळत सुटलेल्या आपल्या लोकांच्या हलाखीचे वर्णन कुठेतरी वाचलेले आठवतेय. युद्धाच्या गर्जनेत, त्या घनगोर गर्दीत उसळत्या रक्तानीशी तुटुन पडलेले भाऊ, त्यांच्या भोवताली कडे करुन प्राणपणाने त्यांचा बचाव करणारे स्वामीनिष्ठ मावळे, अन तरीही तुटलेला तो आभाळीचा तारा!! स्वामिनिष्ठेची इमानाची अन वतननिष्ठेची झालेली हार! नजरेसमोरुन नाहीसा झालेलं कुंकु पहात धाय्मोकलुन रडणार्‍या खाश्या स्वार्‍या अन तेथुन पुढे मरेपर्यंत वाट पहाणारी पार्वतीबाई! तोतया प्रकरण!! काय काय गुंफल नाही या युद्धाने ??? स्मारक म्हणजे निर्विकार बांधकाम ही भावना काहीशी पटली नाही, पण तरीही हे स्थळ राखण्यासाठी केला गेलेला प्रय्त्न समजला. बघू ! अशी आपल्यासारखी ज्वलंत भावना असणारी आण्खी दोनचार डोकी उठतीलही, आणि एखादं या भावनांना साजेसं स्मारक उभेही राहील या ठिकाणी. लेखाच्या योगाने आम्हाला तुमच्या मनात डोकावण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद बिका.

तिमा 01/06/2015 - 13:59
लहानपणी , वर्तमानपत्रांत अमुक ह्याचे पानिपत झाले, अशा बातम्या वाचायचो. पुढे इतिहास बारकाईने अभ्यासला तेंव्हा या अफाट साहसाची कल्पना आली आणि विश्वास पाटीलांचे पुस्तक वाचल्यावर तर जीव गलबलला. तुमच्या लेखातील नुसते फोटो पाहून एक अत्यंत उदासी आली. प्रत्यक्ष जर कधी तिथे गेलो तर मला रडू कोसळेल. ज्या पुढच्या पिढ्यांसाठी त्या वीरांनी आपले जीव टाकले त्यांना त्याची काय पर्वा आहे ? इतिहास हा विषय न आवडणार्‍या आत्ताच्या पिढीविषयी माझ्या मनांत उद्वेग आहे.

फारच हेलावुन जाणारे लेखन आहे.जियो बिकाशेठ हे वाचुन आमची रावेरखेडची भेट स्मरली.त्या स्मारकातली पहील्या बाजीरावाची छत्री व त्यावरचे लेखन वाचून डोळे घळाघळा वाहत होते...ते सारे झर्रकन सरकले डोळ्यापुढून हे वाचताना....

प्यारे१ 02/06/2015 - 18:12
बिकांची लेखणी लिहू लागली ही अतिशय समाधानाची बाब आहे. पानिपत हा मराठ्यांच्या हरण्याचा इतिहास आहे असं मानलें तरी तो फ़क्त एका लढाईमध्ये हरण्याचा इतिहास आहे. 1761 मध्ये मराठे हरले किंवा मारले गेले तरी त्यानंतर 10 च वर्षात पुन्हा पानपतावर चालून जाण्याची हिम्मत मराठ्यांनी दाखवलेली आहे. बाकी युद्धात हार किंवा जीत रणांगण सोडून नक्की कुणाची होते हा संशोधनाचा विषय आहे हे मात्र नक्की!

पद्मावति 04/06/2015 - 14:47
एखादी गोष्ट मनाला भिडते हे बर्‍याच वेळेला होतं. पण ती भावना वाचकांपर्यंत तेवढ्याच तीव्रतेने पोहोचाविणे हे कठीण आहे. पण हे सुद्धा तुम्हाला शंभर टक्के जमलं आहे.

हेमन्त वाघे 04/06/2015 - 18:24
पानिपत हि येक संतापजनक आणि उद्विग्न करणारी पराभवाची कहाणी आहे., संताप येतो तो आपल्याच लोकांचा . एक शिवाजी महाराज होते ज्यांनी अत्यंत अपुर्या साधनसामग्री त ( resources - including human resource) युद्ध कसे जिंकावे याचा वस्तुपाठ घालून दिला , योग्य जागी माघार कशी घ्यावी ते शिकवले. आणि त्यांचेच वंशज - युद्धावर हजारो बाजार बुणगे , बायका , वेश्या , नाच्या आणि trip मारणारे ब्राह्मण घेवून गेले. खरोखर या युद्धात योद्धे आणि बेकार लोक यांचे गुणोत्तर की होते ? युधाआधीच आपण हरणार होतो - किंवा तीच आपली लायकी होती. इथे कोठल्याही जातीवर टीका करायची नाही.... पण युद्ध करताना मुहूर्त कसले बघता ? आणि हे मुहूर्त तर पूर्णपणे फासले तरी लोकांचा मुहूर्तावरच विश्वास बसतो . आणि नेत्यांना फाजील आत्मविश्वास होता म्हणून मुख्य नेता अंबारीत बसून होता . आणि महाराजांच्या निर्वाणानंतर नेता नसताना लढणारे इथे नेता मारताच गर्भगळीत झाले ! आधुनिक युद्धात युद्धभूमीवर जवळपास सर्व जण युद्ध करू शकतात . खरेच पानिपात्वर हे प्रमाण काय होते ? माझ्यामते हे दुखद नवे तर संतापजनक प्रकरण आहे ...

In reply to by हेमन्त वाघे

तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांच्या आशयाच्या विरुद्ध बाजूचे विचार चेपूवर कालच वाचले होते - दुवा. हा लेख त्या युद्धाची मिमांसा करण्याकरिता प्रकाशित केला आहे असे वाटत नसल्याने या मुद्द्यावर अधिक काही लिहत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

विनोद१८ 04/06/2015 - 23:37
..त्या दुव्याबद्दल धन्यवाद, त्यामुळे 'अतिरीक्त संखेच्या बाजारबुणग्यांसंबंधीचे' गैरसमज दुर व्हायला मदतच झाली. इथल्या प्रत्येकाने तो वाचावा असे वाटते.

In reply to by हेमन्त वाघे

विनोद१८ 04/06/2015 - 23:25
..आप्ला अभिप्राय मला अतिशय आवडिला आहे, तो आत्ताच मी वाचिला. मी खात्रीने छातीठोकपणे असे सांगु शकतो की, आपण जर त्याकाळी जन्मला असता आणि पाणिपतावर 'सेनापती' म्हणुण गेला असता तर आपण ती पानिपतावरची लढाई आपल्या पराक्रमी नेत्रूत्वाखाली नक्कीच जिंकलो असतो. तुमच्याशि मि सहमत आहे.

rahul ghate 01/02/2016 - 19:12
बिपीनदा , सुंदर लेख लिहून 1 भलभाळती जखम उघडी केली। लेख मनापासून आवडला इतिहास प्रेमी राहुल

चौथा कोनाडा 16/04/2020 - 12:52
अप्रतिम, उत्कट असं लिहिलंय. स्मारकाला भेट देण्याचा अनुभव वाचून नि:शब्द झालो ! स्मारकाचे फोटो अप्रतिम ! मराठी शौर्याच्या या तीर्थक्षेत्राला भेट दिलीच पाहिजे असे वाटू लागलेय ! बिपिन कार्यकर्ते _/\_
प्रिय अमोल, काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा.

हम तो तेरे आशिक है...

मृत्युन्जय ·

एस 13/05/2015 - 20:30
असो. सिंहगडाची सध्या जी क्रुर चेष्टा चालु आहे ती बघता लवकरच गडाला भेट देउन या. सिंहगडाचा लव्करच लव्हर्स पॉइंट होणार बहुधा.
झालाय कधीच. :-(

यसवायजी 13/05/2015 - 20:34
लैच घाण करुन ठेवतात !@#$%^. मागे या धाग्यावर पॅडलॉक्सचा पर्याय (माहिती) दिला होता म्या. तो त्यातल्या त्यात बरा वाटतो. :D ८. पूल टू धमाल.. पूल आणी कुलपे- याच नदीवर असणार्‍या Hohenzollern Bridge वर रेल्वे धावतात. जवळपास अर्धा किलोमिटर लांबी असेल. इथे एक इंटरेस्टींग गोष्ट पहायला मिळते. या संपुर्ण पुलावर आतल्या बाजुने तारांची एक जाळी आहे. याला असंख्य रंगी-बेरंगी, आकर्षक कुलपं लावली आहेत. चौकशी केल्यावर समजले की, प्रेमात पडलेली आणी नुकतच लग्न झालेली जोडपी इथे येतात आणी या कुलपांवर आपले नाव, बदाम, तारीख वगैरे कोरुन ती इथे अडकवतात. हो.. इथे-तिथे माणसं सारखीच की.. आपले वासु-सपना किल्याच्या भिंतीवर विटांनी नावे कोरतात अगदी तस्सेच. फकस्त फर्क इतनाइच है के, कोल्श लोक्स थोडे इस्टाईलसे करतात. कुलुपात अडकल्यावर किल्ल्या र्‍हाईनला अर्पण केल्या जातात. पण आजकाल मुळात कुलपांवर विश्वास कितपत ठेवायचा हाच मोठा प्रश्न आहे.. :( हे प्रकार बर्‍याच ठिकाणी पहायाला मिळातात. या कुलपांना 'पॅडलॉक्स' म्हणतात. a

In reply to by यसवायजी

शब्दबम्बाळ 13/05/2015 - 21:26
पॅरिसमधल्या प्रसिद्ध 'लव्ह लॉक' ब्रिज ची हालत फारच वाईट होती त्या कुलुपांमुळे… जाळीला कुलूप अडकवायला जागा शिल्लक नसल्यामुळे आधीच्या कुलुपालाच नवीन कुलूप लावली गेली होती आणि त्याची एक भिंतच झाली होती. त्यामुळे या कुलुपांविरोधात आंदोलन हि सुरु झालं. "The locks strapped onto the rails caused part of the bridge to collapse into the River Seine" हि पहा लिंक. locks हे पाहून शरम वाटली, तुम्ही फक्त सिंहगड म्हणताय इकडे पॅरिसपर्यंत मजल आहे लोकांची! pyaar

In reply to by शब्दबम्बाळ

रेवती 13/05/2015 - 22:11
आईग्ग! खरच की! प्यारभरा संदेश पाहून मन द्रवले. लिहू द्या त्यांना! ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सूड 13/05/2015 - 23:40
मी तेच म्हणणार होतो. पण म्हटलं आत आपण आहोत हे सांगायला कडी लावण्याऐवजी गाणी गाण्याची, शिट्ट्या वाजवण्याची पद्धत असावी.

In reply to by यसवायजी

मी पण कुलूप लावले आहे आणि चावी फेकून दिली कुलपावर स्टेनलेस स्टील च्या डब्यांवर जसे नाव लिहितात तसे लिहिले आहे , पण आता जाऊन त्या कुलपांच्या जंगलातून आमचे कुलूप शोधणे म्हणजे .... असो

आदूबाळ 13/05/2015 - 21:15
बेकार हसतोय! पिल्लु आणि बेबी वरची टिप्पणी वाचून त्वरित काढता पाय घेतला आणि बाहेर जाऊन पोटभर हसून आलो. कॅक्टसच्या पानावर लिहायची आयड्याच खतरनाक आहे!

प्यारे१ 13/05/2015 - 23:50
खंगरी लेख. बाकी दगडी बांधकामांवर 'कोरीव' काम करण्यापेक्षा पानांवर केलेलं बरं असा पुरातत्व खात्याच्या मदतीपोटी केलेला विचार म्हणून सोडून द्यावं. इथून पुढे वृक्षारोपण करण्यासाठी निवडूंगाची ऑर्डर देण्यात यावी अशी सत्कार समितीकडे विनंती.

भन्नाट आहे, निरिक्षण, छायाचित्रण, लेखन अन भाष्य. यावरून आठवले - कशेळे महाकट्टयाच्या वृत्तांतामध्ये काही फोटो पाहिले होते. तिथल्या अभिप्रायवहीत प्रेमीजनांनी स्वतःच्या प्रेमाबद्दल जे काही खरडले होते त्या मजकुराचे होते. मी शोधायचा बराच प्रयत्न केला पण यश मिळाले नाही.

नाखु 14/05/2015 - 09:16
जबरदस्त चिरफाड. ह्या झुडुपांवार नावे लिहून ठेवली तर नंतर एक्मेकांचे काटे टोचायचे कमी होतात काय यावर एक संशोधन समीती नेमावी. ल़क्ष्मी रोड वरील सार्वजनीक+सरकारी ग्रंथालयाचे अभिप्रायवहीतही प्रेम संदेश वाचलेला. एक अनुभवी वाचक नाखु

आपापल्या लाईनची ही अशी नाव लिहण्याच्या ह्या फोटोज वरून बालक पालक सिनेमातला एक सीन आठवला ज्यात प्रथमेश परब (विशू) त्याच्या लाईनच (संपदा) नाव स्वत: च्या हातावर करकटकने लिहित असतो. आणि स्पेलिंग मिस्टेकमुळे संपदाच "सानपाडा" होत.

मदनबाण 14/05/2015 - 13:46
आज मी हसुन हसुन वेडा झालोय... एकदम ढिनच्याक लिहलं आहेस ! डोळ्यातुन पाणी आले... आजचा दिवस तुझाच... काश्मीर टू सिंहगड व्हाया उटी प्रवास झाला माझा... जबराट ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व Why on earth is Narendra Modi going to Mongolia? Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li India’s foreign policy must continue to move past the parochial Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery guns

इशा१२३ 14/05/2015 - 16:04
मस्त निरिक्षण!ऐतिहासिक भिंतीवर असले अमर प्रेम अनेक ठिकाणी पाहिले आहे.वास्तुचे कोरिवकाम बघायचे सोडुन ते असे कुरूप करण्यार्‍यांचा अत्यंत संताप येतो. हे वनस्पती कोरिवकाम मात्र पहिल्यांदाच बघतेय.असोच.नवयुवकांचे प्रेमहि या पानांएवढेच टिकत असावे.त्याहुनहि कमी टिकले तर ते पान तोडून नविन पानावर नवे नाव लिहायला मोकळेच.

बॅटमॅन 14/05/2015 - 18:15
इतिहासाचे हेही एक नवीन साधनच! कोण म्हणतं की भारतीयांना डोक्युमेंटेशेनचे वावडे आहे म्हणून? बाकी शेलारमामांनी नाही तर तानाजीनेच उदेभानास मारल्याचे वाचलेय. दोघेही एकमेकांच्या वाराने गतप्राण झाले इ.इ. पुन्हा एकदा नीट पाहिले पाहिजे.

झकासराव 15/05/2015 - 13:19
भन्नाट लेख. :) प्रेमाचा रस्ता निवडुन्गासारखा काटेरी आहे अस प्रतिक शोधणार्‍यास दन्डवत. लोळुन हसणारी स्मायली इमॅजिनावी.

अजया 02/06/2015 - 08:44
अरे!हा जबराट लेख वाचायचा सुटलेला!काटेरी निवडुंग ज्यांच्या प्रेमाच्या इजहाराने पावन झालाय,त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला! बेबी आणि पिल्लुचे पान लक्षात ठेवल्या गेले आहे=))शोध घ्यावा लागणार या नव्या ऐतिहासिक खुणांचा!!

एस 13/05/2015 - 20:30
असो. सिंहगडाची सध्या जी क्रुर चेष्टा चालु आहे ती बघता लवकरच गडाला भेट देउन या. सिंहगडाचा लव्करच लव्हर्स पॉइंट होणार बहुधा.
झालाय कधीच. :-(

यसवायजी 13/05/2015 - 20:34
लैच घाण करुन ठेवतात !@#$%^. मागे या धाग्यावर पॅडलॉक्सचा पर्याय (माहिती) दिला होता म्या. तो त्यातल्या त्यात बरा वाटतो. :D ८. पूल टू धमाल.. पूल आणी कुलपे- याच नदीवर असणार्‍या Hohenzollern Bridge वर रेल्वे धावतात. जवळपास अर्धा किलोमिटर लांबी असेल. इथे एक इंटरेस्टींग गोष्ट पहायला मिळते. या संपुर्ण पुलावर आतल्या बाजुने तारांची एक जाळी आहे. याला असंख्य रंगी-बेरंगी, आकर्षक कुलपं लावली आहेत. चौकशी केल्यावर समजले की, प्रेमात पडलेली आणी नुकतच लग्न झालेली जोडपी इथे येतात आणी या कुलपांवर आपले नाव, बदाम, तारीख वगैरे कोरुन ती इथे अडकवतात. हो.. इथे-तिथे माणसं सारखीच की.. आपले वासु-सपना किल्याच्या भिंतीवर विटांनी नावे कोरतात अगदी तस्सेच. फकस्त फर्क इतनाइच है के, कोल्श लोक्स थोडे इस्टाईलसे करतात. कुलुपात अडकल्यावर किल्ल्या र्‍हाईनला अर्पण केल्या जातात. पण आजकाल मुळात कुलपांवर विश्वास कितपत ठेवायचा हाच मोठा प्रश्न आहे.. :( हे प्रकार बर्‍याच ठिकाणी पहायाला मिळातात. या कुलपांना 'पॅडलॉक्स' म्हणतात. a

In reply to by यसवायजी

शब्दबम्बाळ 13/05/2015 - 21:26
पॅरिसमधल्या प्रसिद्ध 'लव्ह लॉक' ब्रिज ची हालत फारच वाईट होती त्या कुलुपांमुळे… जाळीला कुलूप अडकवायला जागा शिल्लक नसल्यामुळे आधीच्या कुलुपालाच नवीन कुलूप लावली गेली होती आणि त्याची एक भिंतच झाली होती. त्यामुळे या कुलुपांविरोधात आंदोलन हि सुरु झालं. "The locks strapped onto the rails caused part of the bridge to collapse into the River Seine" हि पहा लिंक. locks हे पाहून शरम वाटली, तुम्ही फक्त सिंहगड म्हणताय इकडे पॅरिसपर्यंत मजल आहे लोकांची! pyaar

In reply to by शब्दबम्बाळ

रेवती 13/05/2015 - 22:11
आईग्ग! खरच की! प्यारभरा संदेश पाहून मन द्रवले. लिहू द्या त्यांना! ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सूड 13/05/2015 - 23:40
मी तेच म्हणणार होतो. पण म्हटलं आत आपण आहोत हे सांगायला कडी लावण्याऐवजी गाणी गाण्याची, शिट्ट्या वाजवण्याची पद्धत असावी.

In reply to by यसवायजी

मी पण कुलूप लावले आहे आणि चावी फेकून दिली कुलपावर स्टेनलेस स्टील च्या डब्यांवर जसे नाव लिहितात तसे लिहिले आहे , पण आता जाऊन त्या कुलपांच्या जंगलातून आमचे कुलूप शोधणे म्हणजे .... असो

आदूबाळ 13/05/2015 - 21:15
बेकार हसतोय! पिल्लु आणि बेबी वरची टिप्पणी वाचून त्वरित काढता पाय घेतला आणि बाहेर जाऊन पोटभर हसून आलो. कॅक्टसच्या पानावर लिहायची आयड्याच खतरनाक आहे!

प्यारे१ 13/05/2015 - 23:50
खंगरी लेख. बाकी दगडी बांधकामांवर 'कोरीव' काम करण्यापेक्षा पानांवर केलेलं बरं असा पुरातत्व खात्याच्या मदतीपोटी केलेला विचार म्हणून सोडून द्यावं. इथून पुढे वृक्षारोपण करण्यासाठी निवडूंगाची ऑर्डर देण्यात यावी अशी सत्कार समितीकडे विनंती.

भन्नाट आहे, निरिक्षण, छायाचित्रण, लेखन अन भाष्य. यावरून आठवले - कशेळे महाकट्टयाच्या वृत्तांतामध्ये काही फोटो पाहिले होते. तिथल्या अभिप्रायवहीत प्रेमीजनांनी स्वतःच्या प्रेमाबद्दल जे काही खरडले होते त्या मजकुराचे होते. मी शोधायचा बराच प्रयत्न केला पण यश मिळाले नाही.

नाखु 14/05/2015 - 09:16
जबरदस्त चिरफाड. ह्या झुडुपांवार नावे लिहून ठेवली तर नंतर एक्मेकांचे काटे टोचायचे कमी होतात काय यावर एक संशोधन समीती नेमावी. ल़क्ष्मी रोड वरील सार्वजनीक+सरकारी ग्रंथालयाचे अभिप्रायवहीतही प्रेम संदेश वाचलेला. एक अनुभवी वाचक नाखु

आपापल्या लाईनची ही अशी नाव लिहण्याच्या ह्या फोटोज वरून बालक पालक सिनेमातला एक सीन आठवला ज्यात प्रथमेश परब (विशू) त्याच्या लाईनच (संपदा) नाव स्वत: च्या हातावर करकटकने लिहित असतो. आणि स्पेलिंग मिस्टेकमुळे संपदाच "सानपाडा" होत.

मदनबाण 14/05/2015 - 13:46
आज मी हसुन हसुन वेडा झालोय... एकदम ढिनच्याक लिहलं आहेस ! डोळ्यातुन पाणी आले... आजचा दिवस तुझाच... काश्मीर टू सिंहगड व्हाया उटी प्रवास झाला माझा... जबराट ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व Why on earth is Narendra Modi going to Mongolia? Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li India’s foreign policy must continue to move past the parochial Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery guns

इशा१२३ 14/05/2015 - 16:04
मस्त निरिक्षण!ऐतिहासिक भिंतीवर असले अमर प्रेम अनेक ठिकाणी पाहिले आहे.वास्तुचे कोरिवकाम बघायचे सोडुन ते असे कुरूप करण्यार्‍यांचा अत्यंत संताप येतो. हे वनस्पती कोरिवकाम मात्र पहिल्यांदाच बघतेय.असोच.नवयुवकांचे प्रेमहि या पानांएवढेच टिकत असावे.त्याहुनहि कमी टिकले तर ते पान तोडून नविन पानावर नवे नाव लिहायला मोकळेच.

बॅटमॅन 14/05/2015 - 18:15
इतिहासाचे हेही एक नवीन साधनच! कोण म्हणतं की भारतीयांना डोक्युमेंटेशेनचे वावडे आहे म्हणून? बाकी शेलारमामांनी नाही तर तानाजीनेच उदेभानास मारल्याचे वाचलेय. दोघेही एकमेकांच्या वाराने गतप्राण झाले इ.इ. पुन्हा एकदा नीट पाहिले पाहिजे.

झकासराव 15/05/2015 - 13:19
भन्नाट लेख. :) प्रेमाचा रस्ता निवडुन्गासारखा काटेरी आहे अस प्रतिक शोधणार्‍यास दन्डवत. लोळुन हसणारी स्मायली इमॅजिनावी.

अजया 02/06/2015 - 08:44
अरे!हा जबराट लेख वाचायचा सुटलेला!काटेरी निवडुंग ज्यांच्या प्रेमाच्या इजहाराने पावन झालाय,त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला! बेबी आणि पिल्लुचे पान लक्षात ठेवल्या गेले आहे=))शोध घ्यावा लागणार या नव्या ऐतिहासिक खुणांचा!!
सन १९८१ साली या देशात २ क्रांतिकारी घटना घडल्या. एक माझा जन्म झाला दूसरी एक दुजे के लिये रिलीज झाला. रातोरात वासू - सपना ही जोडी हीर - रांझा, सोनी-महिवाल, सलीम - अनारकली यांच्या पंक्तीत जाउन बसली. पण वासू - सपना या जोडीचा वारसा इतर सर्व जोड्यांपेक्षा अविनाशी ठरला. हा वारसा होता जिथे जागा मिळेल तिथे आपली स्वतःची "वासू - सपना" जोडी कोरण्याचा.