मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कृष्णमुर्ती

चकल्या….. ३४२५

ज्ञानोबाचे पैजार ·

खेडूत 24/04/2017 - 12:24
:):) लोलच लोल! सोत्ता पाणडुब्बीत बसून आमाला भिजिवलंत हास्यरसात! लै भारी.

गामा पैलवान 01/05/2017 - 13:08
हा हा हा पैजारबुवा! ज्याम मजा आली. विशेषत: भजन गाण्यासाठी दारंखिडक्या बंद करण्याची वेळ आली यावरून बराच हसलो. आ.न., -गा.पै.

खेडूत 24/04/2017 - 12:24
:):) लोलच लोल! सोत्ता पाणडुब्बीत बसून आमाला भिजिवलंत हास्यरसात! लै भारी.

गामा पैलवान 01/05/2017 - 13:08
हा हा हा पैजारबुवा! ज्याम मजा आली. विशेषत: भजन गाण्यासाठी दारंखिडक्या बंद करण्याची वेळ आली यावरून बराच हसलो. आ.न., -गा.पै.
नमस्कार मंडळी. यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे. तिसरी कथा मजेदार आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता? … १) १२३४५६७८९…… मी माझ्या बायकोच्या दबावा मूळे या प्रयोगात सामिल झालो होतो. माझ्या कवटीला भोक पाडताना सुध्दा ती डॉक्टरांना अखंड सूचना देत होती. माझे डोके बधिर असल्यामुळे परत बधिर करायची गरज नाही असे तिनेच डॉक्टरांना सांगीतले होते, ऑपरेशन सक्सेसफुल, डॉक्टरांनी जाहिर केले, आणि हिच्या चेहर्यावर आन्ंदाचा महापुर उसळला, लगेच तिने पर्स मधुन एक बटाटा काढून डोक्याच्या पोकळीत टाकला. आणि आन्ंदाने म्हणाली “ बरं झाल!

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

मार्गी ·

अत्रे 20/04/2017 - 06:18
फारच मोठं लिहिलंय. क्रमश: 2-3 भागात लिहायला हवं होतं. मला जितपत समजलं, तुमचे सल्ले खालीलप्रमाणे आहेत. 1. दीर्घ श्वास घ्या. 2. दुसऱ्यावर/दुसऱ्याच्या व्यक्त होण्यावर/स्वतः व्यक्त होण्यावर बंधने टाकू नका. मनसोक्त भांडा. उरलेलं नन्तर वाचतो.

अत्रे 20/04/2017 - 06:24
बादवे, तुम्ही "गरीब लोकांना ताणतणाव कमी असतात" असं काहीतरी लिहिलेलं आहे. ते मुळीच पटत नाही. कर्जामुळे आत्महत्या करणारे लोकं गरीबच असतात.

छान लिहिलंय पत्र. पण खूप मोठं झाल्यामुळे थोडं उडतं उडतं वाचलं. एक मात्र लगेच जाणवतंय की ओशोच्या भाषणांचा लिखाणावर थेट परीणाम झालेला आहे.

भुजंगराव 04/07/2017 - 21:44
दैनंदिन जीवनातील ताणतणाव व त्यांवर समायोजन बुद्धी न बुद्ध यांचे नाते किती सहजरित्या समजून सांगितले, धन्यवाद उपयुक्त लेखाबद्दल

अत्रे 20/04/2017 - 06:18
फारच मोठं लिहिलंय. क्रमश: 2-3 भागात लिहायला हवं होतं. मला जितपत समजलं, तुमचे सल्ले खालीलप्रमाणे आहेत. 1. दीर्घ श्वास घ्या. 2. दुसऱ्यावर/दुसऱ्याच्या व्यक्त होण्यावर/स्वतः व्यक्त होण्यावर बंधने टाकू नका. मनसोक्त भांडा. उरलेलं नन्तर वाचतो.

अत्रे 20/04/2017 - 06:24
बादवे, तुम्ही "गरीब लोकांना ताणतणाव कमी असतात" असं काहीतरी लिहिलेलं आहे. ते मुळीच पटत नाही. कर्जामुळे आत्महत्या करणारे लोकं गरीबच असतात.

छान लिहिलंय पत्र. पण खूप मोठं झाल्यामुळे थोडं उडतं उडतं वाचलं. एक मात्र लगेच जाणवतंय की ओशोच्या भाषणांचा लिखाणावर थेट परीणाम झालेला आहे.

भुजंगराव 04/07/2017 - 21:44
दैनंदिन जीवनातील ताणतणाव व त्यांवर समायोजन बुद्धी न बुद्ध यांचे नाते किती सहजरित्या समजून सांगितले, धन्यवाद उपयुक्त लेखाबद्दल
नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन! दि. ३ जुलै २०१६ प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आज सकाळी उठल्यापासूनच लोकेशशी बोलणं सुरू होतं. तेव्हा म्हंटलं चला थोडं सविस्तर बोलू. त्या दिवशी आम्ही भेटलो असतानाही भेटायचं चाललं होतं. तेव्हा आता इथे पत्रातूनच भेटावं म्हंटलं. आणि मला पत्रातून भेटायला खूप आवडतं. जेव्हा प्रत्यक्ष भेटतो; तेव्हा खूप वेळ फॉर्मल बोलण्यात- हाय हॅलोमध्ये जातो किंवा जनरल बोलण्यात जातो.

एक वादळी जीवन: ओशो!

मार्गी ·

एकंदरीतच रजनीश आणि त्यांची फिलॉसॉफी ह्या विषयी कुतूहल म्हणा किंवा जिज्ञासा आहेच त्यामुळे अजून काही कळले तर हवेच आहे ... तथापि विनोद खन्ना सारखी लोक्स परत संसारात का आले हे हि जाणून घायचंय.. अर्थात अध्यात्म आणि तत्वज्ञान ह्यात डिस्क्लेमर्स आले कि मन थोडं खट्टू होतं..म्हणजे असं कि रामकृष्ण परमहंस ज्या प्रमाणे नरेंद्रला ठासून म्हणाले होते कि "हो मी देव पहिला आहे आणि मी तो तुलाही दाखवू शकतो" तसं कुणी म्हटलं कि जे वाटत ते "तुझा तू बघ ...परिणाम तुझ्या हातात नाहीत ... " वगैरे ऐकलं कि जरा कन्फ्युज होतं असो विषय मोठा आहे आणि असंख्य फाटे फुटू शकतात त्यामुळे लेखन सीमा

पैसा 25/01/2017 - 20:29
ओशोंच्या कथा निव्वळ मनोरंजन म्हणून वाचल्या तरी उत्कृष्ट वाटतात.

गामा पैलवान 25/01/2017 - 23:20
मार्गी, लेख आवडला. ओशोंची ओळख प्रभावीपणे करून दिलीये. मी ओशो फारसे वाचले/ऐकले नाहीयेत. वरवर पाहता त्यांचं म्हणणं पटतं. फक्त एकाच गोष्टीला माझा आक्षेप आहे. तो म्हणजे संभोगातून समाधीकडे जाण्यास. संभोगातून समाधीकडे जाता येतं. नाही असं नाही. पण त्यासाठी खडतर साधना करावी लागते. आता असं बघा की ओशो प्रस्थापित धर्मांवर अनावश्यक म्हणून टीका करतात. त्यांच्यातल्या निर्बंधांना गुलामगिरी म्हणतात. ठीकाय, काही हरकत नाही. पण मग खडतर साधना कशी करायची? जर निर्बंधच झुगारून लावायचे झाले, तर मग साधना या शब्दाला अर्थंच उरंत नाही. बिनसाधनेने संभोग करायला गेलं तर काय समाधीची प्राप्ती होणारे का? शक्यंच नाही. याचं ढळढळीत उदाहरण कोरेगाव पार्कात आहे. अनिर्बंध संभोगामुळे तिथलं रुग्णालय सदैव भरलेलं असे. या समस्येवर उपाय नाही. ओशो यांचे विचार कितीही श्रेयस्कर असले तरी संभोगातनं समाधीकडे थेट जाता येत नाही. शेवटी एक गोष्ट सांगतो. नवनाथ भक्तिसारातली आहे. मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यात सुखाने कालक्रमणा करंत होते. त्यांना तिथे मुलगाही झाला. ते गोरक्षनाथांचे गुरू. गोरक्षनाथ आपल्या गुरूंना शोधंत शोधंत स्त्रीराज्यात आले. तिथल्या सर्व संकटांवर मात करंत गुरुंसमोर उभे राहिले. शिष्यास पाहून गुरू प्रसन्न झाले. साहजिकंच गुरुपत्नी कीलोतळेसही आनंद झाला. तिने मोठ्या आग्रहाने गोरक्षास ठेवून घेतलं. पुढे अतिरिक्त पाहुणचारामुळे योगधर्माचा विसर पडू लागला. तेव्हा गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांस युक्तीप्रयुक्तीने स्त्रीराज्यातून बाहेर काढलं. अशा रीतीने मच्छिंद्रनाथ परत साधुजीवनी विराजमान झाले. स्त्रीराज्यातनं बाहेर पडल्यावर गोरक्षास म्हणाले की आपण दोघेही जीवन्मुक्त आहोत. आपण कसेही वागलो तरी आपल्याला पाप लागंत नाही. मग तू तिथून का निघालास? यावर गोरक्षनाथांनी दिलेलं उत्तर मोठं मननीय आहे. गोरक्षनाथ म्हणतात की, आपण दोघेही जीवन्मुक्त योगी आहोत हे खरंय. पण लोकांना तुमचा योग दिसणार आहे का? लोकं तुमचे भोगविलासंच लक्षात ठेवणार. लोकं तुमचा योग आचरणार नाहीयेत. आपला जन्म तर लोकांच्या उद्धारार्थ झाला आहे. कालानुक्रमे विलास नशिबात आले तरी ते कसोशीने मर्यादित केले पाहिजेत. ओशोंचं जीवन विलास मर्यादित करायला शिकवतं का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी अध्यात्मावर लिहीणं बंद केलं कारण नव्वद टक्के लोक भक्तीमार्गी असतात आणि देव ही केवळ मानवी कल्पना आहे असं म्हटलं की जनक्षोभ उसळतो. त्यामुळे अशा फोरमवर निखळ अध्यात्मिक चर्चा होऊ शकत नाही. तरीही हा लेख आला आहे आणि ओशो काय चिज आहे याची किमान कल्पना तरी यावी म्हणून लिहीतो. ओशो सिद्ध होते किंवा नाही याबद्दल मनात संदेह असेल तर त्यांच्या वाटेलाच न जाणं श्रेयस कारण तो संदेह ओशोंची बायोग्राफी बघतो आणि ते काय म्हणतायंत याच्याशी कधीही रिलेट होऊ शकत नाही. मी ओशोंना पूर्णपणे आत्मसात करु शकलो कारण मला तो संदेह नव्हता आणि नाही. १९९२ च्या सुमारास मी कम्युनची मेंबरशीप घेतली तेव्हा ओशो नव्हते आणि इतर साधक काय करतात किंवा दुनिया काय म्हणते याची मला कणमात्र फिकीर नव्हती. जवळजवळ पाच वर्ष मी तिथे इतकी मनःपूर्वक साधना केली आणि इतकं व्यापक वाचन केलं की माझ्याकडे त्यांच्या पुस्तकांची चाळीसएक हजार रुपयांची पर्सनल लायब्ररी होती. एकदा उलगडा झाल्यावर मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांच्या समाधीकक्षात जाऊन जे ध्यान केलं ते शेवटचं. त्यानंतर मी वाचन बंद केलं आणि सगळी पुस्तकं ज्या मित्रांना उपयोगी होतील असं वाटलं त्यांना भेट देऊन टाकली. थोडक्यात, ओशो सिद्ध होते हा माझा अनुभव आहे आणि जगातल्या कुणाशीही, कोणत्याही फोरमवर, म्हणाल त्या वेळी मी ओशोंविषयी निर्विवादपणे चर्चा करायला तयार आहे. शिवाय ओशोंना कुणीही कितीही शिव्या घातल्या आणि त्यांचा कसाही अपमान केला तरी मला शून्य फरक पडतो. माझ्या लेखी ओशोंची थोरवी अशीये की त्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला सत्य गवसू शकतं हा अफलातून संदेश जगाला दिला आणि आपल्या अफाट व्यासंगातून प्रचलीत अध्यात्मामुळे सामान्यांच्या मनात घर करुन बसलेला सिद्धत्वाविषयीचा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स पूर्णपणे पुसून टाकला. आता तुमचा मुद्दा : संभोगातून समाधीकडे जाता येतं. नाही असं नाही. पण त्यासाठी खडतर साधना करावी लागते. समाधीची तुमची कल्पना काय आहे यावर सगळी दारोमदार आहे. समाधीचा साधा आणि सरळ अर्थ समत्वाला आलेली चित्तदशा असा आहे. थोडक्यात, जीवनातल्या कोणत्याही प्रसंगात आणि शेवटी मृत्यूच्या वेळी सुद्धा तुम्ही मजेत राहू शकता हे समाधीचं फलीत आहे. संभोग समाधीकडे नेतो म्हणजे संभोगात, शरीराच्या कमालीच्या रिलॅक्सेशनमुळे आणि मनाचा कोलाहल काही काळ संपूर्ण शांत झाल्यानं, आपल्या जाणीवेचा रोख जो सतत जगाकडे लागलेला असतो, तो पुन्हा स्वतःप्रत येतो आणि आपण खुद्दच ती समस्थिती आहोत हा उलगडा होतो. त्यामुळे सिद्ध कायम संभोगाचं सुख उपभोगतो असं अध्यात्मात म्हटलं जातं. तस्मात, संभोग ही स्वतःप्रत येण्याची प्रक्रिया आहे. एकदा स्वरुपाचा उलगडा झाल्यावर साधनेची गरज राहात नाही. म्हणजे संभोग जीवनातून हद्दपार होतो असा नाही तर आपण कायम समचित्त दशेत राहातो. संभोग सिद्धाला उद्दिपित करु शकत नाही. त्यामुळे शिवाच्या तंत्रसाधनेत असं म्हटलंय की सिद्धाबरोबरचा संभोग साधकाला (टू बी स्पेसिफिक साधिकेला) समचित्तदशेत आणू शकतो. शिवलींगाचा प्रतिकात्मक अर्थ दि अपोझिट जेनीटल्स इंटरग्लूड टुगेदर असा आहे. ओशोंनी हे सांगायचा प्रयत्न केला. पण साधकांचं अवधान जर स्वतःकडे असण्याऐवजी संभोगाकडे असेल तर जाणीवेचा रोख स्वतःकडे वळण्याची शक्यता शून्य. मग संभोग ही साधना होत नाही, ती नेहेमीची कामक्रीडा होते. दुनियेला संभोगातच रस असल्यामुळे ओशो काय म्हणतायंत ते बाजूला राहीलं आणि संभोग करत करत एक दिवस आपण समाधीला पोहोचू असा सोयिस्कर अर्थ काढला गेला. आता संभोग साधना म्हणून केला तर जाणीवेचा रोख स्वतःप्रत येण्याची शक्यता आहे. ती साधना खडतर नाही तर साधकाचं आकलन महत्त्वाचंय. आणि माझ्या म्हणण्याचा नेमका प्रत्यय तुमच्याच प्रतिसादातल्या गोरक्षनाथांच्या वचनात आहे : पण लोकांना तुमचा योग दिसणार आहे का? लोकं तुमचे भोगविलासंच लक्षात ठेवणार. लोक ओशोंना भोगी समजण्याचं कारण त्यांची उत्सुकता संभोगात आहे. संभोगातून स्वतःप्रत येण्यात नाही.

मार्गी 26/01/2017 - 10:24
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!!! झालेली चर्चा आवडली. इतकंच म्हणेन की ओशो महासागरासारखे आहेत आणि त्यांना समजून घेण्यासाठी आपल्याला आपली क्षमता वाढवावी लागते; पहिले ब्लँक मनाने सहमत/ असहमत होण्याचा मोह टाळून त्यांना फक्त समजून घ्यावं लागतं. ज्यांना गंभीर रस असेल, त्यांनी इथून त्यांच्या प्रवचनांमधली संकलित बायोग्राफी डाउनलोड करून आवर्जून वाचावी. १३०३ पानांच्या बायोग्राफीपैकी किमान १०० पानं वाचून मग मत द्यावं/ जजमेंट करावं. धन्यवाद.

In reply to by मार्गी

ओशोंच्या जीवनाचा आभ्यास करण्यापेक्षा (बायोग्राफी), तुम्हाला भिडलेल्या त्यांच्या एखाद्याच वचनाची खुमारी रोजच्या जगण्यात उतरवता येईल का हा ध्यास घ्या, त्यानं आयुष्य बदलू शकतं. सहाशेहून जास्त टायटल्स असणारे ओशो स्वत : च्या वक्तृत्वशैलीबद्दल जे म्हणतात त्याचा मराठीत गोषवारा असा आहे : मी कोणतीही पूर्वतयारी न करता बोलतो कारण पूर्वतयारी असेल तर चूक होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे मला चुक होण्याची भीतीच नसते. इतकंच काय मला मी पुढचं वाक्य काय बोलणार ते सुद्धा माहित नसतं. तुम्हाला जेव्हा मी काय बोललो ते कळतं तेव्हाच मलाही कळतं.... तुम्हीच मला ऐकता असं नाही, मीही स्वतःला ऐकत असतो. या त्यांच्या वक्तव्यानं माझ्या मनाचा पुरता ठाव घेतला. एखादी व्यक्ती दोन-तीन हजार लोकांसमोर इतकं चित्तवेधक, क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवत नेणारं तास-दीड तासाचं प्रवचन कोणत्याही पूर्वतयारीशिवाय देऊ शकते तर तीचा आत्मविश्वास काय कमाल असेल. जी व्यक्ती समोरचा हजारोंचा जनसमूह आणि त्याचं आपल्याकडे वेधलेलं अवधान स्वतःच्या जाणीवेतून पूर्णपणे काढून स्वतःच स्वतःला ऐकत असेल तर ती वर्तमानाशी किती एकरुप असेल या विचारांनी मी इतका हर्षित झालो की सगळं आयुष्यपणाला लावून मी ओशोंच्या त्या चित्तदशेचा वेध घेण्याचं ठरवलं. कम्युनची मेंबरशिप घेतली, अनेकानेक दिवस तिथे जाऊन सकाळी सहा वाजता सुरु होणारं त्यांनी डिजाइन केलेलं डायनॅमिक मेडिटेशन केलं. बुकशॉपमधे जाऊन रोज एक पुस्तक वाचायचं आणि एक विकत घेऊन घरी आणून वाचायला लागलो. पुस्तक इतकं भन्नाट असायचं की कधीकधी रात्रीचे दोन-अडीच होऊन जायचे. मग एका उत्तररात्री असंच एक झेनवरचं पुस्तक वाचतांना माझी चित्तदशा संपूर्ण शून्य झाली आणि त्या क्षणी माझ्या जाणीवेनं अचानक यू टर्न घेतला. आपण स्वतःलाच शोधत होतो हा उलगडा झाला. माझा शोध संपला ! त्या दिवसापासून मीही असाच जगायला लागलो. वर्तमानाशी संपूर्ण संलग्न असल्यामुळे भविष्याची कणमात्र चिंता नाही. भूतकाळ तर निव्वळ स्मृती आहे त्यामुळे त्याचं ओझं नाही. पुढच्या क्षणी मी काय करेन याचा माझ्याकडे कोणताही प्लान नाही. अस्तित्व जे काही समोर आणेल त्याला तितकाच सहर्ष प्रतिसाद देऊन मी जगतो. अपयशाची मला भीती नसते कारण यशापयाचा धसका घालणारं मन मी पाराभूत केलं आहे. थोडक्यात, आधी मनानी ठरवलं आणि मी अनुसरण केलं असं आयुष्य नाही. जे घडतं ते केवळ उत्सफूर्त असतं . घटना, तिची जाणीव आणि मन कायम एकरुप असतात आणि मी त्या एकरुपतेची मजा घेत असतो.

In reply to by संजय क्षीरसागर

मार्गी 27/01/2017 - 10:42
संजयजी, आपल्या साधनेविषयी कळून आनंद वाटला. आपल्याशी व्यक्तिगत बोलायला आवडेल. आपण इतकी वर्षं कम्युनमध्ये होतात तर आपले साधना अनुभव ऐकायला आवडतील. मी बायोग्राफीचा उल्लेख यासाठी केला की ओशोंना समजून घेण्याचा तो एंट्री पॉईंट आहे असं मला वाटतं. आणि माझ्या साधनेबद्दल, माझ्या प्रवासाबद्दल म्हणाल तर मी इथे त्याविषयी लिहिलं आहे. आणि आपल्याशी व्यक्तिगतरित्याही त्यावर बोलू इच्छितो. धन्यवाद.

In reply to by मार्गी

सिद्धामधे आणि इतर यशस्वी व्यक्तीत हाच तर फरक आहे ! A realized one has no biography ! तो मुक्त आकाश झालेला असतो. त्यामुळे सिद्धाचा जीवनपट हा एंट्री पॉइंट नाही. त्याचं वक्तव्य हा वेध घेण्याचा मार्ग आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मार्गी 27/01/2017 - 13:05
अर्थातच, पण महासागर बघण्यासाठी एखाद्या किना-यावर तर उभं राहावं लागेल ना? मी त्यांच्याबद्दल म्हणत नसून त्यांना आपण कसे- कशा पद्धतीने समजून घेण्याकडे जाऊ शकतो, हे म्हणतोय. ते महानाट्य कसं उलगडत गेलं ह्यांची त्यांच्याच प्रवचनात त्यांनी सांगितलेल्या आठवणींमधून लोकांच्या सोयीसाठी केलेली संकलित बायोग्राफी. म्हणजे मग ते कोण होते, त्यांनी नक्की काय केलं अशा WH प्रश्नांची उत्तरं नवख्यांना मिळू शकतात, म्हणून त्यांच्यासाठी.

Ram ram 26/01/2017 - 16:16
मी इतरत्र दिलेल्या प्रतिक्रियांत संजयजीं बद्दल आदरानेच बोललो आहे, मला आज उलगडा झाला कि हा माणुस इतका चांगला विचार कसा करीत असेल. संजयजी क्षीरसागर मला आपला वैयक्तिक दूरभाष संपर्क मिळू शकेल काय?

गामा पैलवान 26/01/2017 - 20:08
संजय क्षीरसागर, तुमचा वरचा संदेश वाचला. ओशोंबद्दल तुम्ही जे लिहिलंत ते तो स्वानुभव आहे. त्यामुळे त्याबद्दल शंकाच नको. ज्याच्यामुळे आत्मानुभव आला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटणं अत्यंत साहजिक आहे. त्यामुळे तुम्हांस ओशोबद्दल आत्मीयता असणं नैसर्गिक आहे. आता असं पहा की, तुमच्यासारखे ओशोंचे ऋणी असलेले पंथबांधव भलत्यासलत्या कल्पनांत अडकून पडले आहेत. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही ओशोंबद्दल असलेले गैरसमज दूर करायचा प्रयत्न करावा. तुम्हाला जमेल ते. 'ओशो कसे बघावे' अशा स्वरूपाचं काही लेखन (पुस्तक, जालनिशी, वगैरे) करावं म्हणून सुचवेन. मात्र तत्पूर्वी तुम्हाला स्वत:ला संभोगातनं समाधीचा अनुभव आला आहे का हे लेखनात स्पष्ट करा. अर्थात, शेवटी निर्णय तुमचाच. ज्ञानेश्वरांनी बुडती हे जन न देखावे डोळां म्हणून लोकांना धीर देण्यासाठी लेखन केलं. तुम्हीही करा. जाताजाता, ज्ञानेश्वरांवरून आठवलं की तुम्ही समाधी म्हणजे काय म्हणून विचारलं होतं. याचं उत्तर माऊलींनी देऊन ठेवलंय. समाधी म्हणजे कुंडलिनी जागृत करणे. संभोगातनं कुंडली जागवायच्या वज्रोली क्रियेची रूपरेखा इथे आहे : http://nikhil-alchemy2.blogspot.co.uk/2010/09/vajroli-kriya-and-sahastrar-bhedan.html आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मला ओशोंविषयी कृतज्ञता आहे पण मी स्वतःच सत्याचा उलगडा करु शकतो त्यामुळे ओशोंना प्रमोट करण्यात मला रस नाही. तुम्हाला स्वत:ला संभोगातनं समाधीचा अनुभव आला आहे का हे लेखनात स्पष्ट करा मी सांख्यमार्गाचा पुरस्करता आहे. सत्याचं आकलन हा बोध आहे त्यासाठी क्रियेची आवश्यकता नाही याविषयी मी ठाम आहे. एकदा बोध झाल्यावर कोणत्याही प्रणालीच्या वॅलिडिटीबद्दल तुम्ही निश्चयात्मकरित्या बोलू शकता. संभोगाविषयीचा माझा वरचा प्रतिसाद त्याला साक्षी आहे. ज्ञानेश्वरांनी बुडती हे जन न देखावे डोळां म्हणून लोकांना धीर देण्यासाठी लेखन केलं. तुम्हीही करा. अध्यात्मावरचं माझं सर्वंकष पुस्तक मार्च महिन्यात प्रकाशित होईल. समाधी म्हणजे कुंडलिनी जागृत करणे. संभोगातनं कुंडली जागवायच्या वज्रोली क्रियेची रूपरेखा इथे आहे इतकी काँप्लीकेशन्स करण्यापेक्षा ज्ञानेश्वरांनी ही किती सोपी प्रक्रिया सांगितली आहे पाहा : अधिक देखणे जरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे मन आले ॐ मयी |

मार्गी 27/01/2017 - 10:38
इतक्या विविधांगी प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! मला इतकंच वाटतं की, बौद्धिक चर्चा करण्यापेक्षा त्या गोष्टीचा आस्वाद घेतला; चव घेतली तर आपोआप ती काय चीज आहे हे कळतं. श्रीखंड गोड आहे हे सांगून कळणं वेगळं आणि चाखून कळणं वेगळं. त्यामुळे प्रचिती हवी असेल तर तितकं ते चाखूनच बघावं लागतं. आणि प्रत्येक व्यक्ती ही अतिशय युनिक असते; त्यामुळे एकच मार्ग सगळ्यांसाठी असं नसतं. व्यक्ती तितके मार्ग, तितके पंथ! अस्तु.

गामा पैलवान 27/01/2017 - 13:51
संजय क्षीरसागर, तुमचा इथला संदेश वाचला. १.
इतकी काँप्लीकेशन्स करण्यापेक्षा ज्ञानेश्वरांनी ही किती सोपी प्रक्रिया सांगितली आहे पाहा :
मैथुनातून समाधी साधण्याची प्रक्रिया अस्तित्वात आहे एव्हढं सांगण्यासाठीच वाज्रोली क्रियेचा उल्लेख केला होता. ती आचरणांत आणावी असा सूर अभिप्रेत नाही. :-) किंबहुना ती वामपंथी क्रिया असल्याने तिच्यापासून दूरंच राहावे असं माझं मत आहे. २.
मी सांख्यमार्गाचा पुरस्करता आहे. सत्याचं आकलन हा बोध आहे त्यासाठी क्रियेची आवश्यकता नाही याविषयी मी ठाम आहे. एकदा बोध झाल्यावर कोणत्याही प्रणालीच्या वॅलिडिटीबद्दल तुम्ही निश्चयात्मकरित्या बोलू शकता. संभोगाविषयीचा माझा वरचा प्रतिसाद त्याला साक्षी आहे.
बोधोतर क्रिया देखील असते. त्यास ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. अतिरिक्त पाहुणचारांपायी गोरक्षनाथांना योग्धर्मविचारांचा विसर पडू लागला होता. हे ज्ञानोत्तर कर्म क्षीण झाल्याचं निर्देशक आहे. म्हणूनंच त्यांनी स्त्रीराज्य सोडण्याचं ठरवलं. ३.
मला ओशोंविषयी कृतज्ञता आहे पण मी स्वतःच सत्याचा उलगडा करु शकतो त्यामुळे ओशोंना प्रमोट करण्यात मला रस नाही.
तुमच्या निर्णयाचा आदर आहे. आ.न., -गा.पै.

थोडं क्लॅरिफेकेशन करतो बोधोतर क्रिया देखील असते. त्यास ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. बोधोत्तर स्थितीत आराधक, आराध्य आणि त्या दोहोंमधला संबंध भक्ती, लोप पावतो. कारण सत्य एकल आहे हा उलगडा झालेला असतो. तस्मात ज्ञानोत्तर भक्तीची गरज उरत नाही. सगळं जीवन मस्त आणि मजेत जगायला उपलब्ध होतं . अतिरिक्त पाहुणचारांपायी गोरक्षनाथांना योग्धर्मविचारांचा विसर पडू लागला होता. हे ज्ञानोत्तर कर्म क्षीण झाल्याचं निर्देशक आहे. म्हणूनंच त्यांनी स्त्रीराज्य सोडण्याचं ठरवलं. रियली डोंट नो. देह म्हणजे आपण नव्हे हे कळल्यावर स्त्री-पुरुष हा भेद फारशी एक्साइटमेंट निर्माण करत नाही. ज्ञानोत्तर कर्म क्षीण होण्यापेक्षा सॉलीड मजेचं होतं असा अनुभव आहे कारण अकर्ता गवसल्यानं कर्म स्वच्छंद झालेलं असतं.

In reply to by संजय क्षीरसागर

गामा पैलवान 27/01/2017 - 22:55
संजय क्षीरसागर,
तस्मात ज्ञानोत्तर भक्तीची गरज उरत नाही. सगळं जीवन मस्त आणि मजेत जगायला उपलब्ध होतं .
मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ दोघेही राजमहाली आणि भिक्षाटनात दोन्ही परिस्थितींत सारखेच आनंदी होते. मात्र तरीही त्यांना ज्ञानोत्तर योगभक्तीची गरज वाटंत होती. लोकोद्धार करणे ही त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता होती. तुमच्या बाबतीत हे बंधन नाही, हे मान्य. आ.न., -गा.पै.

एकंदरीतच रजनीश आणि त्यांची फिलॉसॉफी ह्या विषयी कुतूहल म्हणा किंवा जिज्ञासा आहेच त्यामुळे अजून काही कळले तर हवेच आहे ... तथापि विनोद खन्ना सारखी लोक्स परत संसारात का आले हे हि जाणून घायचंय.. अर्थात अध्यात्म आणि तत्वज्ञान ह्यात डिस्क्लेमर्स आले कि मन थोडं खट्टू होतं..म्हणजे असं कि रामकृष्ण परमहंस ज्या प्रमाणे नरेंद्रला ठासून म्हणाले होते कि "हो मी देव पहिला आहे आणि मी तो तुलाही दाखवू शकतो" तसं कुणी म्हटलं कि जे वाटत ते "तुझा तू बघ ...परिणाम तुझ्या हातात नाहीत ... " वगैरे ऐकलं कि जरा कन्फ्युज होतं असो विषय मोठा आहे आणि असंख्य फाटे फुटू शकतात त्यामुळे लेखन सीमा

पैसा 25/01/2017 - 20:29
ओशोंच्या कथा निव्वळ मनोरंजन म्हणून वाचल्या तरी उत्कृष्ट वाटतात.

गामा पैलवान 25/01/2017 - 23:20
मार्गी, लेख आवडला. ओशोंची ओळख प्रभावीपणे करून दिलीये. मी ओशो फारसे वाचले/ऐकले नाहीयेत. वरवर पाहता त्यांचं म्हणणं पटतं. फक्त एकाच गोष्टीला माझा आक्षेप आहे. तो म्हणजे संभोगातून समाधीकडे जाण्यास. संभोगातून समाधीकडे जाता येतं. नाही असं नाही. पण त्यासाठी खडतर साधना करावी लागते. आता असं बघा की ओशो प्रस्थापित धर्मांवर अनावश्यक म्हणून टीका करतात. त्यांच्यातल्या निर्बंधांना गुलामगिरी म्हणतात. ठीकाय, काही हरकत नाही. पण मग खडतर साधना कशी करायची? जर निर्बंधच झुगारून लावायचे झाले, तर मग साधना या शब्दाला अर्थंच उरंत नाही. बिनसाधनेने संभोग करायला गेलं तर काय समाधीची प्राप्ती होणारे का? शक्यंच नाही. याचं ढळढळीत उदाहरण कोरेगाव पार्कात आहे. अनिर्बंध संभोगामुळे तिथलं रुग्णालय सदैव भरलेलं असे. या समस्येवर उपाय नाही. ओशो यांचे विचार कितीही श्रेयस्कर असले तरी संभोगातनं समाधीकडे थेट जाता येत नाही. शेवटी एक गोष्ट सांगतो. नवनाथ भक्तिसारातली आहे. मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यात सुखाने कालक्रमणा करंत होते. त्यांना तिथे मुलगाही झाला. ते गोरक्षनाथांचे गुरू. गोरक्षनाथ आपल्या गुरूंना शोधंत शोधंत स्त्रीराज्यात आले. तिथल्या सर्व संकटांवर मात करंत गुरुंसमोर उभे राहिले. शिष्यास पाहून गुरू प्रसन्न झाले. साहजिकंच गुरुपत्नी कीलोतळेसही आनंद झाला. तिने मोठ्या आग्रहाने गोरक्षास ठेवून घेतलं. पुढे अतिरिक्त पाहुणचारामुळे योगधर्माचा विसर पडू लागला. तेव्हा गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांस युक्तीप्रयुक्तीने स्त्रीराज्यातून बाहेर काढलं. अशा रीतीने मच्छिंद्रनाथ परत साधुजीवनी विराजमान झाले. स्त्रीराज्यातनं बाहेर पडल्यावर गोरक्षास म्हणाले की आपण दोघेही जीवन्मुक्त आहोत. आपण कसेही वागलो तरी आपल्याला पाप लागंत नाही. मग तू तिथून का निघालास? यावर गोरक्षनाथांनी दिलेलं उत्तर मोठं मननीय आहे. गोरक्षनाथ म्हणतात की, आपण दोघेही जीवन्मुक्त योगी आहोत हे खरंय. पण लोकांना तुमचा योग दिसणार आहे का? लोकं तुमचे भोगविलासंच लक्षात ठेवणार. लोकं तुमचा योग आचरणार नाहीयेत. आपला जन्म तर लोकांच्या उद्धारार्थ झाला आहे. कालानुक्रमे विलास नशिबात आले तरी ते कसोशीने मर्यादित केले पाहिजेत. ओशोंचं जीवन विलास मर्यादित करायला शिकवतं का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी अध्यात्मावर लिहीणं बंद केलं कारण नव्वद टक्के लोक भक्तीमार्गी असतात आणि देव ही केवळ मानवी कल्पना आहे असं म्हटलं की जनक्षोभ उसळतो. त्यामुळे अशा फोरमवर निखळ अध्यात्मिक चर्चा होऊ शकत नाही. तरीही हा लेख आला आहे आणि ओशो काय चिज आहे याची किमान कल्पना तरी यावी म्हणून लिहीतो. ओशो सिद्ध होते किंवा नाही याबद्दल मनात संदेह असेल तर त्यांच्या वाटेलाच न जाणं श्रेयस कारण तो संदेह ओशोंची बायोग्राफी बघतो आणि ते काय म्हणतायंत याच्याशी कधीही रिलेट होऊ शकत नाही. मी ओशोंना पूर्णपणे आत्मसात करु शकलो कारण मला तो संदेह नव्हता आणि नाही. १९९२ च्या सुमारास मी कम्युनची मेंबरशीप घेतली तेव्हा ओशो नव्हते आणि इतर साधक काय करतात किंवा दुनिया काय म्हणते याची मला कणमात्र फिकीर नव्हती. जवळजवळ पाच वर्ष मी तिथे इतकी मनःपूर्वक साधना केली आणि इतकं व्यापक वाचन केलं की माझ्याकडे त्यांच्या पुस्तकांची चाळीसएक हजार रुपयांची पर्सनल लायब्ररी होती. एकदा उलगडा झाल्यावर मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांच्या समाधीकक्षात जाऊन जे ध्यान केलं ते शेवटचं. त्यानंतर मी वाचन बंद केलं आणि सगळी पुस्तकं ज्या मित्रांना उपयोगी होतील असं वाटलं त्यांना भेट देऊन टाकली. थोडक्यात, ओशो सिद्ध होते हा माझा अनुभव आहे आणि जगातल्या कुणाशीही, कोणत्याही फोरमवर, म्हणाल त्या वेळी मी ओशोंविषयी निर्विवादपणे चर्चा करायला तयार आहे. शिवाय ओशोंना कुणीही कितीही शिव्या घातल्या आणि त्यांचा कसाही अपमान केला तरी मला शून्य फरक पडतो. माझ्या लेखी ओशोंची थोरवी अशीये की त्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला सत्य गवसू शकतं हा अफलातून संदेश जगाला दिला आणि आपल्या अफाट व्यासंगातून प्रचलीत अध्यात्मामुळे सामान्यांच्या मनात घर करुन बसलेला सिद्धत्वाविषयीचा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स पूर्णपणे पुसून टाकला. आता तुमचा मुद्दा : संभोगातून समाधीकडे जाता येतं. नाही असं नाही. पण त्यासाठी खडतर साधना करावी लागते. समाधीची तुमची कल्पना काय आहे यावर सगळी दारोमदार आहे. समाधीचा साधा आणि सरळ अर्थ समत्वाला आलेली चित्तदशा असा आहे. थोडक्यात, जीवनातल्या कोणत्याही प्रसंगात आणि शेवटी मृत्यूच्या वेळी सुद्धा तुम्ही मजेत राहू शकता हे समाधीचं फलीत आहे. संभोग समाधीकडे नेतो म्हणजे संभोगात, शरीराच्या कमालीच्या रिलॅक्सेशनमुळे आणि मनाचा कोलाहल काही काळ संपूर्ण शांत झाल्यानं, आपल्या जाणीवेचा रोख जो सतत जगाकडे लागलेला असतो, तो पुन्हा स्वतःप्रत येतो आणि आपण खुद्दच ती समस्थिती आहोत हा उलगडा होतो. त्यामुळे सिद्ध कायम संभोगाचं सुख उपभोगतो असं अध्यात्मात म्हटलं जातं. तस्मात, संभोग ही स्वतःप्रत येण्याची प्रक्रिया आहे. एकदा स्वरुपाचा उलगडा झाल्यावर साधनेची गरज राहात नाही. म्हणजे संभोग जीवनातून हद्दपार होतो असा नाही तर आपण कायम समचित्त दशेत राहातो. संभोग सिद्धाला उद्दिपित करु शकत नाही. त्यामुळे शिवाच्या तंत्रसाधनेत असं म्हटलंय की सिद्धाबरोबरचा संभोग साधकाला (टू बी स्पेसिफिक साधिकेला) समचित्तदशेत आणू शकतो. शिवलींगाचा प्रतिकात्मक अर्थ दि अपोझिट जेनीटल्स इंटरग्लूड टुगेदर असा आहे. ओशोंनी हे सांगायचा प्रयत्न केला. पण साधकांचं अवधान जर स्वतःकडे असण्याऐवजी संभोगाकडे असेल तर जाणीवेचा रोख स्वतःकडे वळण्याची शक्यता शून्य. मग संभोग ही साधना होत नाही, ती नेहेमीची कामक्रीडा होते. दुनियेला संभोगातच रस असल्यामुळे ओशो काय म्हणतायंत ते बाजूला राहीलं आणि संभोग करत करत एक दिवस आपण समाधीला पोहोचू असा सोयिस्कर अर्थ काढला गेला. आता संभोग साधना म्हणून केला तर जाणीवेचा रोख स्वतःप्रत येण्याची शक्यता आहे. ती साधना खडतर नाही तर साधकाचं आकलन महत्त्वाचंय. आणि माझ्या म्हणण्याचा नेमका प्रत्यय तुमच्याच प्रतिसादातल्या गोरक्षनाथांच्या वचनात आहे : पण लोकांना तुमचा योग दिसणार आहे का? लोकं तुमचे भोगविलासंच लक्षात ठेवणार. लोक ओशोंना भोगी समजण्याचं कारण त्यांची उत्सुकता संभोगात आहे. संभोगातून स्वतःप्रत येण्यात नाही.

मार्गी 26/01/2017 - 10:24
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!!! झालेली चर्चा आवडली. इतकंच म्हणेन की ओशो महासागरासारखे आहेत आणि त्यांना समजून घेण्यासाठी आपल्याला आपली क्षमता वाढवावी लागते; पहिले ब्लँक मनाने सहमत/ असहमत होण्याचा मोह टाळून त्यांना फक्त समजून घ्यावं लागतं. ज्यांना गंभीर रस असेल, त्यांनी इथून त्यांच्या प्रवचनांमधली संकलित बायोग्राफी डाउनलोड करून आवर्जून वाचावी. १३०३ पानांच्या बायोग्राफीपैकी किमान १०० पानं वाचून मग मत द्यावं/ जजमेंट करावं. धन्यवाद.

In reply to by मार्गी

ओशोंच्या जीवनाचा आभ्यास करण्यापेक्षा (बायोग्राफी), तुम्हाला भिडलेल्या त्यांच्या एखाद्याच वचनाची खुमारी रोजच्या जगण्यात उतरवता येईल का हा ध्यास घ्या, त्यानं आयुष्य बदलू शकतं. सहाशेहून जास्त टायटल्स असणारे ओशो स्वत : च्या वक्तृत्वशैलीबद्दल जे म्हणतात त्याचा मराठीत गोषवारा असा आहे : मी कोणतीही पूर्वतयारी न करता बोलतो कारण पूर्वतयारी असेल तर चूक होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे मला चुक होण्याची भीतीच नसते. इतकंच काय मला मी पुढचं वाक्य काय बोलणार ते सुद्धा माहित नसतं. तुम्हाला जेव्हा मी काय बोललो ते कळतं तेव्हाच मलाही कळतं.... तुम्हीच मला ऐकता असं नाही, मीही स्वतःला ऐकत असतो. या त्यांच्या वक्तव्यानं माझ्या मनाचा पुरता ठाव घेतला. एखादी व्यक्ती दोन-तीन हजार लोकांसमोर इतकं चित्तवेधक, क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवत नेणारं तास-दीड तासाचं प्रवचन कोणत्याही पूर्वतयारीशिवाय देऊ शकते तर तीचा आत्मविश्वास काय कमाल असेल. जी व्यक्ती समोरचा हजारोंचा जनसमूह आणि त्याचं आपल्याकडे वेधलेलं अवधान स्वतःच्या जाणीवेतून पूर्णपणे काढून स्वतःच स्वतःला ऐकत असेल तर ती वर्तमानाशी किती एकरुप असेल या विचारांनी मी इतका हर्षित झालो की सगळं आयुष्यपणाला लावून मी ओशोंच्या त्या चित्तदशेचा वेध घेण्याचं ठरवलं. कम्युनची मेंबरशिप घेतली, अनेकानेक दिवस तिथे जाऊन सकाळी सहा वाजता सुरु होणारं त्यांनी डिजाइन केलेलं डायनॅमिक मेडिटेशन केलं. बुकशॉपमधे जाऊन रोज एक पुस्तक वाचायचं आणि एक विकत घेऊन घरी आणून वाचायला लागलो. पुस्तक इतकं भन्नाट असायचं की कधीकधी रात्रीचे दोन-अडीच होऊन जायचे. मग एका उत्तररात्री असंच एक झेनवरचं पुस्तक वाचतांना माझी चित्तदशा संपूर्ण शून्य झाली आणि त्या क्षणी माझ्या जाणीवेनं अचानक यू टर्न घेतला. आपण स्वतःलाच शोधत होतो हा उलगडा झाला. माझा शोध संपला ! त्या दिवसापासून मीही असाच जगायला लागलो. वर्तमानाशी संपूर्ण संलग्न असल्यामुळे भविष्याची कणमात्र चिंता नाही. भूतकाळ तर निव्वळ स्मृती आहे त्यामुळे त्याचं ओझं नाही. पुढच्या क्षणी मी काय करेन याचा माझ्याकडे कोणताही प्लान नाही. अस्तित्व जे काही समोर आणेल त्याला तितकाच सहर्ष प्रतिसाद देऊन मी जगतो. अपयशाची मला भीती नसते कारण यशापयाचा धसका घालणारं मन मी पाराभूत केलं आहे. थोडक्यात, आधी मनानी ठरवलं आणि मी अनुसरण केलं असं आयुष्य नाही. जे घडतं ते केवळ उत्सफूर्त असतं . घटना, तिची जाणीव आणि मन कायम एकरुप असतात आणि मी त्या एकरुपतेची मजा घेत असतो.

In reply to by संजय क्षीरसागर

मार्गी 27/01/2017 - 10:42
संजयजी, आपल्या साधनेविषयी कळून आनंद वाटला. आपल्याशी व्यक्तिगत बोलायला आवडेल. आपण इतकी वर्षं कम्युनमध्ये होतात तर आपले साधना अनुभव ऐकायला आवडतील. मी बायोग्राफीचा उल्लेख यासाठी केला की ओशोंना समजून घेण्याचा तो एंट्री पॉईंट आहे असं मला वाटतं. आणि माझ्या साधनेबद्दल, माझ्या प्रवासाबद्दल म्हणाल तर मी इथे त्याविषयी लिहिलं आहे. आणि आपल्याशी व्यक्तिगतरित्याही त्यावर बोलू इच्छितो. धन्यवाद.

In reply to by मार्गी

सिद्धामधे आणि इतर यशस्वी व्यक्तीत हाच तर फरक आहे ! A realized one has no biography ! तो मुक्त आकाश झालेला असतो. त्यामुळे सिद्धाचा जीवनपट हा एंट्री पॉइंट नाही. त्याचं वक्तव्य हा वेध घेण्याचा मार्ग आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मार्गी 27/01/2017 - 13:05
अर्थातच, पण महासागर बघण्यासाठी एखाद्या किना-यावर तर उभं राहावं लागेल ना? मी त्यांच्याबद्दल म्हणत नसून त्यांना आपण कसे- कशा पद्धतीने समजून घेण्याकडे जाऊ शकतो, हे म्हणतोय. ते महानाट्य कसं उलगडत गेलं ह्यांची त्यांच्याच प्रवचनात त्यांनी सांगितलेल्या आठवणींमधून लोकांच्या सोयीसाठी केलेली संकलित बायोग्राफी. म्हणजे मग ते कोण होते, त्यांनी नक्की काय केलं अशा WH प्रश्नांची उत्तरं नवख्यांना मिळू शकतात, म्हणून त्यांच्यासाठी.

Ram ram 26/01/2017 - 16:16
मी इतरत्र दिलेल्या प्रतिक्रियांत संजयजीं बद्दल आदरानेच बोललो आहे, मला आज उलगडा झाला कि हा माणुस इतका चांगला विचार कसा करीत असेल. संजयजी क्षीरसागर मला आपला वैयक्तिक दूरभाष संपर्क मिळू शकेल काय?

गामा पैलवान 26/01/2017 - 20:08
संजय क्षीरसागर, तुमचा वरचा संदेश वाचला. ओशोंबद्दल तुम्ही जे लिहिलंत ते तो स्वानुभव आहे. त्यामुळे त्याबद्दल शंकाच नको. ज्याच्यामुळे आत्मानुभव आला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटणं अत्यंत साहजिक आहे. त्यामुळे तुम्हांस ओशोबद्दल आत्मीयता असणं नैसर्गिक आहे. आता असं पहा की, तुमच्यासारखे ओशोंचे ऋणी असलेले पंथबांधव भलत्यासलत्या कल्पनांत अडकून पडले आहेत. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही ओशोंबद्दल असलेले गैरसमज दूर करायचा प्रयत्न करावा. तुम्हाला जमेल ते. 'ओशो कसे बघावे' अशा स्वरूपाचं काही लेखन (पुस्तक, जालनिशी, वगैरे) करावं म्हणून सुचवेन. मात्र तत्पूर्वी तुम्हाला स्वत:ला संभोगातनं समाधीचा अनुभव आला आहे का हे लेखनात स्पष्ट करा. अर्थात, शेवटी निर्णय तुमचाच. ज्ञानेश्वरांनी बुडती हे जन न देखावे डोळां म्हणून लोकांना धीर देण्यासाठी लेखन केलं. तुम्हीही करा. जाताजाता, ज्ञानेश्वरांवरून आठवलं की तुम्ही समाधी म्हणजे काय म्हणून विचारलं होतं. याचं उत्तर माऊलींनी देऊन ठेवलंय. समाधी म्हणजे कुंडलिनी जागृत करणे. संभोगातनं कुंडली जागवायच्या वज्रोली क्रियेची रूपरेखा इथे आहे : http://nikhil-alchemy2.blogspot.co.uk/2010/09/vajroli-kriya-and-sahastrar-bhedan.html आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मला ओशोंविषयी कृतज्ञता आहे पण मी स्वतःच सत्याचा उलगडा करु शकतो त्यामुळे ओशोंना प्रमोट करण्यात मला रस नाही. तुम्हाला स्वत:ला संभोगातनं समाधीचा अनुभव आला आहे का हे लेखनात स्पष्ट करा मी सांख्यमार्गाचा पुरस्करता आहे. सत्याचं आकलन हा बोध आहे त्यासाठी क्रियेची आवश्यकता नाही याविषयी मी ठाम आहे. एकदा बोध झाल्यावर कोणत्याही प्रणालीच्या वॅलिडिटीबद्दल तुम्ही निश्चयात्मकरित्या बोलू शकता. संभोगाविषयीचा माझा वरचा प्रतिसाद त्याला साक्षी आहे. ज्ञानेश्वरांनी बुडती हे जन न देखावे डोळां म्हणून लोकांना धीर देण्यासाठी लेखन केलं. तुम्हीही करा. अध्यात्मावरचं माझं सर्वंकष पुस्तक मार्च महिन्यात प्रकाशित होईल. समाधी म्हणजे कुंडलिनी जागृत करणे. संभोगातनं कुंडली जागवायच्या वज्रोली क्रियेची रूपरेखा इथे आहे इतकी काँप्लीकेशन्स करण्यापेक्षा ज्ञानेश्वरांनी ही किती सोपी प्रक्रिया सांगितली आहे पाहा : अधिक देखणे जरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे मन आले ॐ मयी |

मार्गी 27/01/2017 - 10:38
इतक्या विविधांगी प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! मला इतकंच वाटतं की, बौद्धिक चर्चा करण्यापेक्षा त्या गोष्टीचा आस्वाद घेतला; चव घेतली तर आपोआप ती काय चीज आहे हे कळतं. श्रीखंड गोड आहे हे सांगून कळणं वेगळं आणि चाखून कळणं वेगळं. त्यामुळे प्रचिती हवी असेल तर तितकं ते चाखूनच बघावं लागतं. आणि प्रत्येक व्यक्ती ही अतिशय युनिक असते; त्यामुळे एकच मार्ग सगळ्यांसाठी असं नसतं. व्यक्ती तितके मार्ग, तितके पंथ! अस्तु.

गामा पैलवान 27/01/2017 - 13:51
संजय क्षीरसागर, तुमचा इथला संदेश वाचला. १.
इतकी काँप्लीकेशन्स करण्यापेक्षा ज्ञानेश्वरांनी ही किती सोपी प्रक्रिया सांगितली आहे पाहा :
मैथुनातून समाधी साधण्याची प्रक्रिया अस्तित्वात आहे एव्हढं सांगण्यासाठीच वाज्रोली क्रियेचा उल्लेख केला होता. ती आचरणांत आणावी असा सूर अभिप्रेत नाही. :-) किंबहुना ती वामपंथी क्रिया असल्याने तिच्यापासून दूरंच राहावे असं माझं मत आहे. २.
मी सांख्यमार्गाचा पुरस्करता आहे. सत्याचं आकलन हा बोध आहे त्यासाठी क्रियेची आवश्यकता नाही याविषयी मी ठाम आहे. एकदा बोध झाल्यावर कोणत्याही प्रणालीच्या वॅलिडिटीबद्दल तुम्ही निश्चयात्मकरित्या बोलू शकता. संभोगाविषयीचा माझा वरचा प्रतिसाद त्याला साक्षी आहे.
बोधोतर क्रिया देखील असते. त्यास ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. अतिरिक्त पाहुणचारांपायी गोरक्षनाथांना योग्धर्मविचारांचा विसर पडू लागला होता. हे ज्ञानोत्तर कर्म क्षीण झाल्याचं निर्देशक आहे. म्हणूनंच त्यांनी स्त्रीराज्य सोडण्याचं ठरवलं. ३.
मला ओशोंविषयी कृतज्ञता आहे पण मी स्वतःच सत्याचा उलगडा करु शकतो त्यामुळे ओशोंना प्रमोट करण्यात मला रस नाही.
तुमच्या निर्णयाचा आदर आहे. आ.न., -गा.पै.

थोडं क्लॅरिफेकेशन करतो बोधोतर क्रिया देखील असते. त्यास ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. बोधोत्तर स्थितीत आराधक, आराध्य आणि त्या दोहोंमधला संबंध भक्ती, लोप पावतो. कारण सत्य एकल आहे हा उलगडा झालेला असतो. तस्मात ज्ञानोत्तर भक्तीची गरज उरत नाही. सगळं जीवन मस्त आणि मजेत जगायला उपलब्ध होतं . अतिरिक्त पाहुणचारांपायी गोरक्षनाथांना योग्धर्मविचारांचा विसर पडू लागला होता. हे ज्ञानोत्तर कर्म क्षीण झाल्याचं निर्देशक आहे. म्हणूनंच त्यांनी स्त्रीराज्य सोडण्याचं ठरवलं. रियली डोंट नो. देह म्हणजे आपण नव्हे हे कळल्यावर स्त्री-पुरुष हा भेद फारशी एक्साइटमेंट निर्माण करत नाही. ज्ञानोत्तर कर्म क्षीण होण्यापेक्षा सॉलीड मजेचं होतं असा अनुभव आहे कारण अकर्ता गवसल्यानं कर्म स्वच्छंद झालेलं असतं.

In reply to by संजय क्षीरसागर

गामा पैलवान 27/01/2017 - 22:55
संजय क्षीरसागर,
तस्मात ज्ञानोत्तर भक्तीची गरज उरत नाही. सगळं जीवन मस्त आणि मजेत जगायला उपलब्ध होतं .
मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ दोघेही राजमहाली आणि भिक्षाटनात दोन्ही परिस्थितींत सारखेच आनंदी होते. मात्र तरीही त्यांना ज्ञानोत्तर योगभक्तीची गरज वाटंत होती. लोकोद्धार करणे ही त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता होती. तुमच्या बाबतीत हे बंधन नाही, हे मान्य. आ.न., -गा.पै.
एक वादळी जीवन: ओशो! सर्व मान्यवरांना नमस्कार! हा लेख उघडल्याबद्दल धन्यवाद. नुकतीच ओशोंची पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने लिहिलेला लेख आपल्यासोबत शेअर करत आहे. मी ओशोंवर पूर्वी लिहिलेला लेख इथे वाचता येईल. विसाव्या शतकात भारतामध्येच नाही तर जागतिक पातळीवरील क्रांतीकारी व्यक्तींमध्ये ओशोंचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. १९३१ ते १९९० ह्या ५९ वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे वादळ निर्माण केलं ते अजूनही सुरू आहे. १९ जानेवारी १९९० रोजी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला.

(डोलकरांचे मनोगत)

ज्ञानोबाचे पैजार ·

टायटलपासून कविनामापर्यंत सगळंच भारी ! आता मोह नित्यनवे या देहाला, बाला बाराची यावी मम सेवेला, हे हृदय हर्षिले, शीश उचलले, वंदन करण्या त्या टंच गोरीला !!

In reply to by संजय क्षीरसागर

क्या बात है सर... जिओ.... बाराची बाला खरोखर सेवेला आली तर मात्र पंचाईत होईल. बार बालांबद्दल वाचताना "शीश" ऐवजी चुकून भलतेच काहितरी वाचले गेले आणि दांडी उडाली पैजारबुवा,

नीलमोहर 12/01/2017 - 15:00
प्रेरणा कवितेतील विचार काय, तुम्ही लिहिता काय, यामुळेच आपला देश आज जिथे आहे तिथे(च) आहे. लोक घ्यायचं ते घेत नाहीत, नाही ते घेतात. काय मेलं त्या बाटल्यांत जीव अडकतो काय माहीत.

नीलमोहर 12/01/2017 - 15:07
सिरिअसली मी डोलकर, दर्याचा राजा वाल्या डोलकराचे मनोगत वाचायला आले होते :(

खेडूत 13/01/2017 - 10:28
धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले रिक्षात? एकट्यानंच का जायचं पण? असो, कविता जब्बरदस्त- नेहेमीप्रमाणेच. (हे नेहेमी का म्हणायचे? बाकरवडीपेक्षा सातत्य आहे आपल्या काव्याच्या चविष्टपणात)

टायटलपासून कविनामापर्यंत सगळंच भारी ! आता मोह नित्यनवे या देहाला, बाला बाराची यावी मम सेवेला, हे हृदय हर्षिले, शीश उचलले, वंदन करण्या त्या टंच गोरीला !!

In reply to by संजय क्षीरसागर

क्या बात है सर... जिओ.... बाराची बाला खरोखर सेवेला आली तर मात्र पंचाईत होईल. बार बालांबद्दल वाचताना "शीश" ऐवजी चुकून भलतेच काहितरी वाचले गेले आणि दांडी उडाली पैजारबुवा,

नीलमोहर 12/01/2017 - 15:00
प्रेरणा कवितेतील विचार काय, तुम्ही लिहिता काय, यामुळेच आपला देश आज जिथे आहे तिथे(च) आहे. लोक घ्यायचं ते घेत नाहीत, नाही ते घेतात. काय मेलं त्या बाटल्यांत जीव अडकतो काय माहीत.

नीलमोहर 12/01/2017 - 15:07
सिरिअसली मी डोलकर, दर्याचा राजा वाल्या डोलकराचे मनोगत वाचायला आले होते :(

खेडूत 13/01/2017 - 10:28
धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले रिक्षात? एकट्यानंच का जायचं पण? असो, कविता जब्बरदस्त- नेहेमीप्रमाणेच. (हे नेहेमी का म्हणायचे? बाकरवडीपेक्षा सातत्य आहे आपल्या काव्याच्या चविष्टपणात)
(डोलकरांचे मनोगत) पेरणा अर्थातच शतदा भरला एक प्याला शेवटचा मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा रिचवले हजारो पेग मी उदरात सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा चखण्याची देउन आहुती पोटाला मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला नसता जेवण व्यर्थ मानले असते मज आहे कारण आज घरी जाण्याला धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले कुठे जायचे ते अडखळत सांगितले जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !! हे विजय मल्या थोर तुझे उपकार तू दिली आम्हाला रम व्हिस्की बीयर गायबला जरी तू बँकांना देउन तुरी सदैव राहिल तुझी

(मुलिंनी धरु नये अबोला)

ज्ञानोबाचे पैजार ·

फक्त एवढेच वाटते की... उपेक्षा मुलांची कुठेही नसावी मुलींची मुलांशी गोड गट्टी असावी नसलेल्या सौंदर्याचा नको गर्व त्यांना मुलांचे स्मरण असो टवळ्यांना - चलदूर अंघोळकर

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हसुन हसुन लोळलो. :=)) कवितेचे, नावांचे आणि प्रतिक्रियेचेही विडंबण.... सर्वच अप्रतिम !! तुमच्या कल्पनाशक्तीला आमचा मनापासुन दंडवत !!

पैसा 25/12/2016 - 09:48
=)) मी पैला लिहायचं राहिलं का पैजारबुवा!

पैजारबुवा! =)) =)) कवितेचं ठीक आहे, त्यावरच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचही विडंबन ठीकच आहे, पण =)) =)) "चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =)) उखळातलं कांडण तुफान झालंय!! Sandy

In reply to by चांदणे संदीप

आदूबाळ 25/12/2016 - 15:30
"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))
+१ पैजारबुवांना ही सिद्धी प्राप्त आहे. मागे एकदा त्यांनी आशु जोग यांच्या प्रतिसादाचं विडंबन करून खाली "पशु रोग" अशी सही केली होती!

नीलमोहर 26/12/2016 - 11:00
मुलांनी मुलींशी अबोला धरुन फुकटचा भाव खाऊ नये, त्यांच्या मनात, हा बरा की तो, असा विचार चालू असतो डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात ती सोबत असता उठसूठ पल्सरला ब्रेक मारू नये, असले जुने पुराणे फंडे मुली पुरत्या ओळखून असतात ती ऑनलाइन असता व्हाट्सअपवर बोलावे, बळेच टायपायला वेळ लावू नये, वरवर बिझ्झी आहे म्हणताना तुमच्या मन में लड्डू फुटत असतातच आपली तीक्ष्ण नजर तिच्या स्वप्नाळू नजरेत गुंफू नये, स्वतःवर ताबा ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांचे इमले मग कोसळू लागतात इमान राखावं एकीशी, उगाच इथे तिथे गळ टाकू नये, तुमच्यासाठी ती कुणी एक असते, त्या एकीसाठी तुम्ही सारं जग असता, याचे भान राखावे - भावना सांडणे

In reply to by नीलमोहर

लैच भावना सांडणारी कविता. अक्षरशः शब्द न शब्द काळजाला भिडला. रच्याकने :- डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे सोडून बाकी सारे पटले. पैजारबुवा,

श्वेता२४ 23/09/2022 - 17:02
ढबोल्या इतके नाही आवडले पण....मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो हे अगदी पटले...... आमच्याइथे हे लागू आहे. त्यामुळे यापुढे अबोला धरणे बंद.... :))

मस्तच वाचुन हासणे अन् हासून ते लोळणे मग लोळता लोळता पोट का दुखावे? मी ओळखून आहे सारे...... डोळ्यांत पापण्यांना मग का पुर यावा? मिटताच पापण्यांना का पैजारबुवा दिसावा? हे चित्र जीवघेणे हरती इथे मिपाणे मी ओळखून आहे सारे .......

nutanm 26/09/2022 - 01:40
ज्ञानोबांचे पैजार यांच्या मूळ कवितेपेक्षा अर्थात ज्ञा पै यांचीक्षमा मागून नीलमोहर यांची कविता खूप आवडली.श्र्वेता24 यांचेही म्हणणे नाही पटले मुलींनि मुलांशी अबोला धरू नये का तर म्हणे मुलांच्या डोक्यात म्हणे विराट म्हणजे क्रिकेट ई० चे विचार चालू असतात( केवढा मोठा task नाही?) आणि मूली काम सोडून तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे बरोबर नाही , हे बरोबरच आहे ,कारण एखादीच अशी असेल भाग्यवान जिला घरात काम सांगितले जात नाही, अगदी एकुलती एक असो किंवा चारातली एक घरकाम डोक्यावर आसतेच काही नाहीतर घर आवरून स्वच्छ नीटनेटके ठेवणे ही बहुतेक घराघरांत मुलीचीच जबाबदारी मानली जाते. मुलाची नाही .

फक्त एवढेच वाटते की... उपेक्षा मुलांची कुठेही नसावी मुलींची मुलांशी गोड गट्टी असावी नसलेल्या सौंदर्याचा नको गर्व त्यांना मुलांचे स्मरण असो टवळ्यांना - चलदूर अंघोळकर

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हसुन हसुन लोळलो. :=)) कवितेचे, नावांचे आणि प्रतिक्रियेचेही विडंबण.... सर्वच अप्रतिम !! तुमच्या कल्पनाशक्तीला आमचा मनापासुन दंडवत !!

पैसा 25/12/2016 - 09:48
=)) मी पैला लिहायचं राहिलं का पैजारबुवा!

पैजारबुवा! =)) =)) कवितेचं ठीक आहे, त्यावरच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचही विडंबन ठीकच आहे, पण =)) =)) "चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =)) उखळातलं कांडण तुफान झालंय!! Sandy

In reply to by चांदणे संदीप

आदूबाळ 25/12/2016 - 15:30
"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))
+१ पैजारबुवांना ही सिद्धी प्राप्त आहे. मागे एकदा त्यांनी आशु जोग यांच्या प्रतिसादाचं विडंबन करून खाली "पशु रोग" अशी सही केली होती!

नीलमोहर 26/12/2016 - 11:00
मुलांनी मुलींशी अबोला धरुन फुकटचा भाव खाऊ नये, त्यांच्या मनात, हा बरा की तो, असा विचार चालू असतो डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात ती सोबत असता उठसूठ पल्सरला ब्रेक मारू नये, असले जुने पुराणे फंडे मुली पुरत्या ओळखून असतात ती ऑनलाइन असता व्हाट्सअपवर बोलावे, बळेच टायपायला वेळ लावू नये, वरवर बिझ्झी आहे म्हणताना तुमच्या मन में लड्डू फुटत असतातच आपली तीक्ष्ण नजर तिच्या स्वप्नाळू नजरेत गुंफू नये, स्वतःवर ताबा ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांचे इमले मग कोसळू लागतात इमान राखावं एकीशी, उगाच इथे तिथे गळ टाकू नये, तुमच्यासाठी ती कुणी एक असते, त्या एकीसाठी तुम्ही सारं जग असता, याचे भान राखावे - भावना सांडणे

In reply to by नीलमोहर

लैच भावना सांडणारी कविता. अक्षरशः शब्द न शब्द काळजाला भिडला. रच्याकने :- डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे सोडून बाकी सारे पटले. पैजारबुवा,

श्वेता२४ 23/09/2022 - 17:02
ढबोल्या इतके नाही आवडले पण....मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो हे अगदी पटले...... आमच्याइथे हे लागू आहे. त्यामुळे यापुढे अबोला धरणे बंद.... :))

मस्तच वाचुन हासणे अन् हासून ते लोळणे मग लोळता लोळता पोट का दुखावे? मी ओळखून आहे सारे...... डोळ्यांत पापण्यांना मग का पुर यावा? मिटताच पापण्यांना का पैजारबुवा दिसावा? हे चित्र जीवघेणे हरती इथे मिपाणे मी ओळखून आहे सारे .......

nutanm 26/09/2022 - 01:40
ज्ञानोबांचे पैजार यांच्या मूळ कवितेपेक्षा अर्थात ज्ञा पै यांचीक्षमा मागून नीलमोहर यांची कविता खूप आवडली.श्र्वेता24 यांचेही म्हणणे नाही पटले मुलींनि मुलांशी अबोला धरू नये का तर म्हणे मुलांच्या डोक्यात म्हणे विराट म्हणजे क्रिकेट ई० चे विचार चालू असतात( केवढा मोठा task नाही?) आणि मूली काम सोडून तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे बरोबर नाही , हे बरोबरच आहे ,कारण एखादीच अशी असेल भाग्यवान जिला घरात काम सांगितले जात नाही, अगदी एकुलती एक असो किंवा चारातली एक घरकाम डोक्यावर आसतेच काही नाहीतर घर आवरून स्वच्छ नीटनेटके ठेवणे ही बहुतेक घराघरांत मुलीचीच जबाबदारी मानली जाते. मुलाची नाही .
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो. पेरणा अर्थातच (मुलिंनी धरु नये अबोला) मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्‍या (आणि न दिसणार्‍या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा

(कोरडी भाकर)

ज्ञानोबाचे पैजार ·

या भावूक ओळींचा : मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर हा जुगाड : मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर तितकाच भारी जमवलांय!

या भावूक ओळींचा : मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर हा जुगाड : मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर तितकाच भारी जमवलांय!
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता, त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर मी किती दडवून ठेवले या ढेरीला कुत्सित नजरा घाव घालती.. या..!

अमर - कथा

jp_pankaj ·
"आर..जा..र भाड्या, म्या काय लगच मरत नाय.संमद्यांना घालुन मरीण,म्या अमर हाय". केश्याच्या बाप बसल्या जागी किरकीरला. ***************************************************************************************** .केश्याचा बाप गावचा मांत्रीक होता. आखा गाव त्याच्या कड याचा, भुत्,भानामती की सर्दी ,पडसं गाव वाल्याला मात्रींका शिवाय पर्याय नव्हता. केश्याच्या बापाला पाच वर्षापुर्वी अंगावरन वार गेलत्,बाप बसल्या जागीच सगळ करायचा,कुणी गावातल सकुन बगायला आल की केश्याच काम असायच बापाला देवी म्होर नेऊन ठेवायच.बाप बसल्या जागी घुमायचा. पयका बरा भेटायच पण केश्याची जिंदगी बापा भोवतीच फिरायची.

(लिहितो विडंबन स्वतःच साठी)

ज्ञानोबाचे पैजार ·

नाखु 23/11/2016 - 14:01
या प्रतिसादात्मक काव्यासाठी तरी मूळ काव्याला श्रेय द्यायला पाहिजे.
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा
जमालगोटा कडवे खास ठेवणीतले. अमक्या तमक्या यमक्यातला नाखु

In reply to by नाखु

आम्ही ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे बुवा मुख्याध्यापक आहेत. (इथे कानाला (स्वतःच्या) हात लावणारी स्मायली कल्पावी) पैजारबुवा,

अजया 23/11/2016 - 21:06
=)) महान विडंबक आहेत पैजारबुवा!

@पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका. ››› =)) अच्च क्काय! =)) दू दू दू ! थांबा हं आता तुम्हाला ना Ssssss तांब्या घेऊन . . . . . . . . . . नळावरच पाठवतो! ;)

बरखा 05/12/2016 - 17:08
"विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस" हे भारी....

नाखु 23/11/2016 - 14:01
या प्रतिसादात्मक काव्यासाठी तरी मूळ काव्याला श्रेय द्यायला पाहिजे.
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा
जमालगोटा कडवे खास ठेवणीतले. अमक्या तमक्या यमक्यातला नाखु

In reply to by नाखु

आम्ही ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे बुवा मुख्याध्यापक आहेत. (इथे कानाला (स्वतःच्या) हात लावणारी स्मायली कल्पावी) पैजारबुवा,

अजया 23/11/2016 - 21:06
=)) महान विडंबक आहेत पैजारबुवा!

@पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका. ››› =)) अच्च क्काय! =)) दू दू दू ! थांबा हं आता तुम्हाला ना Ssssss तांब्या घेऊन . . . . . . . . . . नळावरच पाठवतो! ;)

बरखा 05/12/2016 - 17:08
"विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस" हे भारी....
लिहितो विडंबन स्वतःच साठी समोर दिसता कच्चा माल शब्द कल्पना यमके सारी आपसुक धरती त्यावर ताल विषय निवडीचा नसे विकल्प चारोळी, गजल की पोवाडा, जो कविने विषय मांडला त्यावरी केवळ तुटून पडा वाचून किंवा दुर्लक्षूनही डोळ्यांपुढती नाचत राही मग डोक्याची होते मंडई लेखणी खुपसून फाडून खाई लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका पैजारबुवा,

(काळी असे कुणाची)

ज्ञानोबाचे पैजार ·

वेल्लाभट 19/11/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस 20/11/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,

वेल्लाभट 19/11/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस 20/11/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले.... काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची, मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे, सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही, ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे, काही करु पहातो, नसतात लोक तेथे, पूसता कळे असे की, तो लायनीत आहे, परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे, की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे, -(पैजारबुवा) आनंदीआनंद

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

अभ्या.. ·

In reply to by यशोधरा

नाखु 01/11/2016 - 13:17
आणि पिंचितलयाही कट्ट्याला अनुमोदन.. बाकी काही धोतरांना (असेच)सोडून का दिलेय? दिवाळी बोनस म्हणून (ता.क.काही फटाके दिवाळी नंतर फुटतात ह्या वचनाचा अर्थ बुवांकडून विचारून घ्यावा की काय? फराळा ते धुराळा साक्षीदार नाखु

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा 01/11/2016 - 13:19
खिक्क...नीलकांत अण्णा आलेले कि पुण्याच्या (३ धागेवाल्या) ऐतिहासिक कट्ट्याला :)...अभ्याने चटणी नसेल दिली तेव्हा नैतर लग्गेच संपादक झाला असता =)) बाकी असे धागे काढावेत तर अभ्यानेच

In reply to by सतिश गावडे

नाखु 02/11/2016 - 08:48
सूचना चितळे शाखा अता चिंचवडात (चाफेकर चौक) आणि प्राधिकरणात (नाय्डू बेकरी समोर व बेरकी माणसाच्या परिसरात आहे) दोन्ही पर्यंत घेञ्न जायची जिम्मेदारी माझी. तत्पर मदतनीस मित्रमंडळ पिंचि शाखा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 01/11/2016 - 13:31
(मी ठरवलं आहे, अभ्याचं कौतुक बंद)
ब्येस्ट. आता कोण? संजयजी का? येनीवे आताच कुणीतरी आपलंच माणूस म्हणलं ब्वा. "आपलं भांडन आचा-याच्या जिल्बीशी की आचा-याशी एकदा ठरवलं पाहिजे." :)

जयू कर्णिक 01/11/2016 - 17:02
प्रिय 'अभ्या'सक, "क्या बात है!" वाचून मजा आली. 'मिपा'चा रिफ्रेशर कोर्स केल्यासारखा वाटला. जबरा कमांड आहे आपली. ह्यवेळी दिवाळीच्या फराळात अनारसे खायचे राहीलेच होते.तेही खुसखुशीत मिळाले. धन्यवाद.

चौथा कोनाडा 01/11/2016 - 18:13
लैच जबरी विडंबन आस्तयं की बे अभ्या ! म्हंजे आगदी गस्टेल की लगा !
कारण आमच्या बे ची इतकी चेष्टा पच्चिम महाराष्ट्रातील नातेवाईकात झालीय की पाव्हण्याराव्हळ्यात म्युटच व्हायला होतं.
एका सुपर्सिध्द गावातील कट्ट्याला भेटण्यापूर्वी माझी आख्खी कुंडली त्यांना पाठ होती.
सुपर्सिध्द गावातील.. :-))))
पण हल्ली स्वतःचे हपिस असल्याने दुसर्‍याच्या मनातले ओळखण्याचा गुण जरा बोथटच झालाय.
हा.... हा.... हा... !
कारण मिपाचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर मिपा परिवाराचीच असते असं मला वाटतं. ते संस्कार असे सहजासहजी पुसता येतील असं मला वाटतं नाही.
आता या कोट बद्द्ल येगळं काय ल्हायचं ?
हो, एक वर्षांपूर्वी मी घेतलेले आहे अन स्वतः रंगवलेले आहे
ह्ये क्लासिकच !
कां, फ्लेक्स लावून, टिशर्ट छापून दुसर्‍यांची मापं काढायची, त्याचं काय?
आणि आताही तसं बघितलं तर तुझं चांगल्या धाग्याचा खरडफळा करण्याचं कसब, अंगात असलेला टवाळपणा, पूर्वग्रह न बाळगता कुणाची टर उडवण्याचा असलेला खत्रुडपणा हेच दर्शवते की माझ्या बोलण्यात तथ्य आहे. तेंव्हा मिपा संस्काराचा वारसा जपणाऱ्या, त्याची पताका कालानुरूप पुढे नेण्याचा वसा घेतलेल्या तुझ्यासारख्याचं आयुष्य म्हणजे एक अखंड दिंडी आहे. ',
टाळया...... टाळ्या ...... अखडं टाळ्या !
तू नुकत्याच काही प्रतिसादात केलेला कंपूबाजपणा मी आवर्जून पाह्यला. तुझी खुन्नस आणि नीचपणा त्यातून दिसतो. मिपासाठी तू अजूनही खूप काही करू शकतो असा मला विश्वास वाटतो.
क्या बात, क्या बात, जी नाईन बात !
पुण्यातल्या कट्ट्याला नको, जवळ पिंचीत कट्टा करु. वाटल्यास सोलापूर रोडला मध्येच इंदापूरला करु पण भेटूच.
या, या भावी संपादकशेठ, तुमचे पिंचिंवाडीत सहर्ष स्वागत ! आणि शेवटी

वटवट 01/11/2016 - 20:36
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार... अर्णब गोस्वामी सुद्धा मिपाचा संपादक होण्यासाठी उत्सुक आहे... उगाच नाही त्याने टाइम्स नाऊच्या संपादक पदाचा राजीनामा दिला..... तगडी स्पर्धा...

In reply to by यशोधरा

नाखु 01/11/2016 - 13:17
आणि पिंचितलयाही कट्ट्याला अनुमोदन.. बाकी काही धोतरांना (असेच)सोडून का दिलेय? दिवाळी बोनस म्हणून (ता.क.काही फटाके दिवाळी नंतर फुटतात ह्या वचनाचा अर्थ बुवांकडून विचारून घ्यावा की काय? फराळा ते धुराळा साक्षीदार नाखु

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा 01/11/2016 - 13:19
खिक्क...नीलकांत अण्णा आलेले कि पुण्याच्या (३ धागेवाल्या) ऐतिहासिक कट्ट्याला :)...अभ्याने चटणी नसेल दिली तेव्हा नैतर लग्गेच संपादक झाला असता =)) बाकी असे धागे काढावेत तर अभ्यानेच

In reply to by सतिश गावडे

नाखु 02/11/2016 - 08:48
सूचना चितळे शाखा अता चिंचवडात (चाफेकर चौक) आणि प्राधिकरणात (नाय्डू बेकरी समोर व बेरकी माणसाच्या परिसरात आहे) दोन्ही पर्यंत घेञ्न जायची जिम्मेदारी माझी. तत्पर मदतनीस मित्रमंडळ पिंचि शाखा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 01/11/2016 - 13:31
(मी ठरवलं आहे, अभ्याचं कौतुक बंद)
ब्येस्ट. आता कोण? संजयजी का? येनीवे आताच कुणीतरी आपलंच माणूस म्हणलं ब्वा. "आपलं भांडन आचा-याच्या जिल्बीशी की आचा-याशी एकदा ठरवलं पाहिजे." :)

जयू कर्णिक 01/11/2016 - 17:02
प्रिय 'अभ्या'सक, "क्या बात है!" वाचून मजा आली. 'मिपा'चा रिफ्रेशर कोर्स केल्यासारखा वाटला. जबरा कमांड आहे आपली. ह्यवेळी दिवाळीच्या फराळात अनारसे खायचे राहीलेच होते.तेही खुसखुशीत मिळाले. धन्यवाद.

चौथा कोनाडा 01/11/2016 - 18:13
लैच जबरी विडंबन आस्तयं की बे अभ्या ! म्हंजे आगदी गस्टेल की लगा !
कारण आमच्या बे ची इतकी चेष्टा पच्चिम महाराष्ट्रातील नातेवाईकात झालीय की पाव्हण्याराव्हळ्यात म्युटच व्हायला होतं.
एका सुपर्सिध्द गावातील कट्ट्याला भेटण्यापूर्वी माझी आख्खी कुंडली त्यांना पाठ होती.
सुपर्सिध्द गावातील.. :-))))
पण हल्ली स्वतःचे हपिस असल्याने दुसर्‍याच्या मनातले ओळखण्याचा गुण जरा बोथटच झालाय.
हा.... हा.... हा... !
कारण मिपाचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर मिपा परिवाराचीच असते असं मला वाटतं. ते संस्कार असे सहजासहजी पुसता येतील असं मला वाटतं नाही.
आता या कोट बद्द्ल येगळं काय ल्हायचं ?
हो, एक वर्षांपूर्वी मी घेतलेले आहे अन स्वतः रंगवलेले आहे
ह्ये क्लासिकच !
कां, फ्लेक्स लावून, टिशर्ट छापून दुसर्‍यांची मापं काढायची, त्याचं काय?
आणि आताही तसं बघितलं तर तुझं चांगल्या धाग्याचा खरडफळा करण्याचं कसब, अंगात असलेला टवाळपणा, पूर्वग्रह न बाळगता कुणाची टर उडवण्याचा असलेला खत्रुडपणा हेच दर्शवते की माझ्या बोलण्यात तथ्य आहे. तेंव्हा मिपा संस्काराचा वारसा जपणाऱ्या, त्याची पताका कालानुरूप पुढे नेण्याचा वसा घेतलेल्या तुझ्यासारख्याचं आयुष्य म्हणजे एक अखंड दिंडी आहे. ',
टाळया...... टाळ्या ...... अखडं टाळ्या !
तू नुकत्याच काही प्रतिसादात केलेला कंपूबाजपणा मी आवर्जून पाह्यला. तुझी खुन्नस आणि नीचपणा त्यातून दिसतो. मिपासाठी तू अजूनही खूप काही करू शकतो असा मला विश्वास वाटतो.
क्या बात, क्या बात, जी नाईन बात !
पुण्यातल्या कट्ट्याला नको, जवळ पिंचीत कट्टा करु. वाटल्यास सोलापूर रोडला मध्येच इंदापूरला करु पण भेटूच.
या, या भावी संपादकशेठ, तुमचे पिंचिंवाडीत सहर्ष स्वागत ! आणि शेवटी

वटवट 01/11/2016 - 20:36
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार... अर्णब गोस्वामी सुद्धा मिपाचा संपादक होण्यासाठी उत्सुक आहे... उगाच नाही त्याने टाइम्स नाऊच्या संपादक पदाचा राजीनामा दिला..... तगडी स्पर्धा...
पेर्णा "याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता? ‘हॅलो…’ आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, आभ्या बोलून राह्यला का बे?’ – नावाची एवढी वाट लावली म्हणजे रिलेटिव्हपैकी कोणीच नाही.