मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माध्यमवेध

"चेलुवी"[भारतीय लोककथेच्या सुगन्धाची कहाणी]

डावखुरा ·

राघव 30/03/2010 - 00:07
मी पण बघीतलेला हा सिनेमा. सोनाली कुळकर्णींचा पहिला सिनेमा बहुदा.. अतिशय तरल कथानक पण तेवढेच हृदयद्रावक. गिरीशजींनी अप्रतीमपणे फुलवला आहे. पण, पुन्हा बघवला नाही. राघव

शुचि 30/03/2010 - 01:36
छान ओळख. धन्यवाद. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

खुप वर्षापुर्वी पाहिला होता हा सिनेमा. खुप सुंदर आणि तरल चित्रपट होता. पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अरुंधती 30/03/2010 - 19:18
वेगळा विषय व वेगळा चित्रपट. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! नक्की बघेन :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

राघव 30/03/2010 - 00:07
मी पण बघीतलेला हा सिनेमा. सोनाली कुळकर्णींचा पहिला सिनेमा बहुदा.. अतिशय तरल कथानक पण तेवढेच हृदयद्रावक. गिरीशजींनी अप्रतीमपणे फुलवला आहे. पण, पुन्हा बघवला नाही. राघव

शुचि 30/03/2010 - 01:36
छान ओळख. धन्यवाद. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

खुप वर्षापुर्वी पाहिला होता हा सिनेमा. खुप सुंदर आणि तरल चित्रपट होता. पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अरुंधती 30/03/2010 - 19:18
वेगळा विषय व वेगळा चित्रपट. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! नक्की बघेन :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
"चेलुवी"म्हणजे लावण्यवती तरुणी. 'कथासरित्सागर' या कर्नाटकच्या लोककथासंग्रहातील कथेवर आधारित एक अप्रतिम ह्रदयस्पर्शी हिंदी चित्रपट.(भावलेला) चेलुवी ही एक गरीब कुटुंबात आपली म्हातारी आई आणि बहिणीसह राहत असते. चेलुवीच्या हाती एक विलक्षण रहस्य येते.......ते म्हणजे 'सुंदर,दिव्य गंधाच्या फुलांचे झाड होण्याचे,अन् पुन्हा मानवी रुप धारण करण्याचं.' थोडं मोठं झाल्यावर चेलुवी हे रहस्य आपल्या बहिणीस सांगते, फक्त फांद्या तोडु नकोस असे बजावते.

विहीर: खोल अन गुढ अंधारी, काळीकुट्ट, सगळ्यांना कवेत घेणारी

पाषाणभेद ·

सनविवि 27/03/2010 - 22:39
Trailer आवडलं होतं पण काहीच झेपलं नव्हतं. परीक्षणाबद्दल धन्यवाद, बघायला पाहिजे हा चित्रपट.

मी हा चित्रपट बघितला, मला पुर्णपणे समजला, पण तरिही फारसा आवडला नाही, कारण उत्तरार्धात खुपच slow घेतला आहे. चित्रपटाचे मर्म असे आहे कि.. " माणुस आपल्यात असुन देखिल आपल्यात नसु शकतो आणि आपल्यात नसुन देखिल आपल्यात असु शकतो." म्हणजे शरिराने जरी आपल्यात असला तरिही मनाने आत्म्याने तेव्हा तो आपल्यापासुन खुप दूर असु शकतो आणि शरीरानी जरी आपल्यात नसला तरीही तो आत्म्याने आपल्यात असु शकतो. हे झाले चित्रपटाचे मर्म. असणे आणि नसणे ह्यावरील अध्यात्मिक भाष्य चित्रपट करतो. मेंढपाळ जेव्हा समिर ला सांगतो कि हरवलेले वासरु सापडते त्यासाठी त्याला खुप आतुन हृदयातुन साद घालावी लागते. समिर तेच करतो, त्याच्या नचादादाला खुप आतुन साद घालतो आणि नचादादा त्याला भेटतो. आता भेटतो म्हणजे त्याला तसा भास होतो.पण त्या भासातुनच त्याला खरेखुरे भेटल्याची अनुभुती मिळते. शेवटी सगळे मानण्यावरच तर असते ना, आस्तित्व आहे कि नाही ते. आपल्याला जे दिसते तेव्हडेच सत्य नसते तर त्यापलिकडेही सत्य असु शकते. असो, पण उत्तरार्ध म्हणजे नचिकेत मेल्यानंतर चित्रपट किती कंटाळवाणा slow घेतला आहे. कमित कमी प्रकाश, एकच फ्रेम ५ मिनिटे स्र्कीनवर. अरे काय हे? खुप जुने तंत्रज्ञान आहे हे. ७०-८० च्या दशकात नाही का ते parallel movies निघाले होते त्यांच्यासारखे. कमीत कमी प्रकाश वापरायचा आणि symbolic shots दाखवायचे. छपरातुन पाणी खालील भांड्यात पडत आहे हा शॉट symbolic आहे, पण म्हणून तो किती वेळा आणि किती वेळ दाखवायचा ह्याला काही limit आहे कि नाही?

स्वतन्त्र 28/03/2010 - 01:30
चित्रपटाची मुख्य संकल्पना: आवडत्या व्यक्तीच्या मृत्यूचा मुलांवर होणारा परिणाम ! चित्रपट थोडा गोंधळात टाकणारा आहे.मध्यंतरानंतर चित्रपट हवी ती पकड घेऊ शकत नाही,बराच काही प्रेक्षकांवर सोडला आहे.जसे साम्य ला jar नाच्याला भेटायचे होते तर तो त्यांच्या मामाच्या किव्वा पंढरपूरला गावी शोधायचा तर,नको तिथे म्हणजे खाणीत वगेरे शोधात बसतो...हे काही पटलं नाही बुवा.आणि समीर ट्रेन मध्ये बसतो पण तो नक्की कोणत्या दिशेने प्रवास का करतो करतो.हे अगदी प्रेक्षकांवर लादलय कि तुम्ही समंजस आहात आता समीर पळून गेलेला आहे असा समजून घ्या आणि पाणी भांड्यात पडून इतके सुंदर दिसू शकते...ती दृश्ये अप्रतिम ...पण पाणी slab मधून भांड्यात का पडत असते आणि सारखे सारखेच ? पूर्वार्धात एकटी समीर ची आई, बहिण सोडली तर उत्तरार्धात एकही पत्र दिसत नाही हि खंत. बर्याच गोष्टी प्रेक्षकांनी समजून घ्याव्या लागतात आणि प्रेक्षक मग त्याचे नको ते अर्थ लावतात...त्यापेक्षा चित्रपटाची लांबी थोडी वाढली असती तर चालली असती ! बर आपण हे सगळा समजून घेतला पण climax जेवढा प्रभावी हवा तेवढा नाही,एका वाक्याशिवाय मेंढपाळ समीर ला कोणतेही तत्वाग्यान सांगत नाही...समीर ला ते लगेच कळते(मग तो आधी आणि जवळ पास एक तास का एवढा गोंधळलेला असतो ?) ज्याच्या वर अक्खा चित्रपट बेतलाय ते सगळा एका वाक्यात संपतं(अक्षरशः २ मिनिटे) का त्याला ते धनगरांच्या लोकगीता तून कळले(हे गरज नसताना टाकलेले लोकगीत २ lines ) ?...आम्हाला तर नाही कळले ते गीत ! एकंदरीत काय तर मध्यंतर पर्यंत उत्कृष्ट असलेला हा चित्रपट slow आणि Trutinyukta उत्तरार्धामुळे घालवलेला आहे ! विचार करण्या सारखी concept आहे पण उत्तरार्ध presentation मुले घालवलेला आहे. आणि एक:चित्रपट serious असून प्रेक्षक जास्त जास्त खेचले जावेत म्हणून विनोदनिर्मिती असलेले Trailers तयार केलेले आहेत. त्यामुळे प्रेक्षक जर मनात एक हलकाफुलका,विनोदी चित्रपटाची प्रतिमा मनात ठेवून जात असतील तर त्यांची घोर निराशा !

मुक्तसुनीत 28/03/2010 - 06:02
चित्रपट पाहिलेला नाही. या धाग्यातच प्रथम वाचले. काही प्रश्न पडतात. १. ओपन-एंडेडनेस : चित्रपट ओपन-एंडेड असावा असे दिसते. ओपन-एंडेड चित्रपटांमधे "..आणि ते सुखाने नांदू लागले" , "खुनाचा/गुन्ह्याचा शोध लागला" , "त्यांचे प्रेम/आयुष्य विफल झाले" छाप ठराविकपणा तर नसतोच. चित्रपटांचा शेवट कुठल्याही निर्णायक स्वरूपाने होताना दिसत नाही. "पुढे काय झाले असेल ?/नक्की काय घडले असेल ?" या शक्यतांना संपूर्णपणे सोडवून चित्रपट संपत नाही. या ओपनएंडेडनेस मागची भूमिका एक प्रेक्षक या नात्याने मी पुरेशी समजू शकलेलो नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर "कॅथार्सिस" या (अ‍ॅरिस्टॉटलने सर्वप्रथम विशद केलेल्या ? चूभूदेघे !) चिरकालीन सूत्राच्या प्रभावातून एक प्रेक्षक म्हणून मी सुटलो आहे असे वाटत नाही. समजा एखादा ओपन-एंडेड चित्रपट पहायचा असेल तर त्याच्या जोडीने मी (बरा वाईट कसाही असेल-नसेल ) एखादा कन्व्हेंशनल चित्रपट पाहतो. ( खोटे कशाला बोला ? जेवायला बसायचे तर निदान पोट तरी भरायला नको का हो ?:-) ) २. नाट्य : हा मुद्दा सुद्धा पहिल्या मुद्द्याशी मिळताजुळता परंतु किंचित वेगळा आहे. आपण इतकी वर्षे पाहात आलेल्या चित्रपटांमधे "नाट्य" हा प्रकार असतोच. कथेमधला ताण , प्रतिद्वंद्व चढत जाते नि कुठे तरी उत्कर्षबिंदू असतो. बर्‍याचदा या उत्कर्षबिंदू भवती चढत जाणारे नाट्य गुंफलेले असते. कित्येकदा चित्रपटांधे आपल्या कल्पनाशक्तीला , संवेदनशीलतेला धक्के बसावेत असे प्रसंग असतात. "विहीर" मधे पुन्हा याबाबतीत वेगळेपण असावे असे दिसते आहे. कुठल्याही चित्रपटाला कथेची चौकट असावी की नसावी ? हा ढाचा आवश्यक आहे की नाही ? ही चौकट कितपत काँक्रिट असावी ? हे असे प्रश्न विहिर बद्दल वाचून मनात आले. ३. तिसरा मुद्दा कदाचित वर येऊन गेलाही असेल. पण तरी लिहितो. तो आहे रंजनाचा. "रंजना"च्या व्याख्या ज्याच्या त्याच्या वेगळ्या, वेगवेगळ्या अभिरुचीचे लोक असतात , निरनिराळा प्रतिसाद मिळतो हे सारे आपल्याला ठाऊक आहेच. तरीही , "विहिर"सारख्या चित्रपटांमुळे , "चित्रपटांचे काहीएक रंजनमूल्य असावे की नाही ?" हा प्रश्न उपस्थित होतोच. असो. मराठी चित्रपट नक्की वेगळ्या वाटा धुंडाळत आहे. अनेक प्रयोग होत आहेत. सर्वच प्रयोग आर्थिक दृष्ट्या यशस्वी होणार नाहीत हे उघड आहे. बाकी कलात्मक दृष्ट्या काय फसले , काय उत्कृष्ट ठरले हे फारच सब्जेक्टीव्ह असणार.

In reply to by मुक्तसुनीत

राजन, मला वाटते मराठीतील नव्या वातावरणातील बहुतांशी दिग्दर्शकांनी हे एक सूत्र मनात ठसवून घेतले आहे कि काही तरी गूढ अगम्य आणि पचनी पडायला जड निर्मित केले तरच ऑस्कर तोडीचे चित्रपट आपण काढू शकू. दुसरीकडे असाही एक प्रवाह आहे कि अशी काही निर्मिती केली तरच माध्यमे आणि चर्चा सत्रे यांना उकळी फुटते मग अशा ठिकाणी आपली हजेरी लाऊन परत परत तेच तेच मुदध्ये सभाग्रहात आलेल्यांच्या माथी मारत बसणे. "हा चित्रपट काढताना मला कुरोसावा कसा आठवला, मग मी फेलीनीची कशी पारायणे केली, सत्यजित रे ची दुर्मिळ कलाकृती कशी मिळवली, अदूर गोपालक्रीश्णनच्या भूमिकेतून हा चित्रपट कसा उभा राहिला असता किंवा गिरीश कासारवल्ली व गेला बाजार गिरीश कर्नाड, दुबे यांचे मत घेतले...." इत्यादि इत्यादी ची चौफेर टोलेबाजी होऊ शकते. मग च्यायची ठरलेली वार्तापत्रे आहेतच "ऑस्करच्या तोडीचा दिग्दर्शक आमच्याकडे आहे...." अशा गाजली करायला रिकामी....आणि मग blue diamond वर cheers करत "आपण मराठी चित्रपटाला माहेरच्या साडीतून कसे बाहेर काढले" यावर परत एकदा भरत नाट्य मंदिर आहेच ! तुमच्याप्रमाणे मी देखील "विहिरी"त डोकावलेले नाही, आणि आता ही चर्चा वाचल्यावर असे वाटते तशी गरजहि नाही. मागे एकदा अशीच २२ जून १८९७ वर झालेली चर्चा आठवली (इथे नाही, प्रत्यक्षात सभागृहात...). त्यातील एक मुद्धा खरोखरीच कळीचा म्हणावा असा होता ~~~~ "जर गोऱ्यांचे सैनिक (शिवाय काही देशी देखील) पटकी झालेल्या रोग्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्या देवघरात गेले नसते तर Rand चा खून झाला असता काय?" याला नाही असेच उत्तर होते, मग नचिकेत पटवर्धन म्हणाले कि आपल्या राज्यात त्या घटनेपासून खऱ्या अर्थाने ती क्रांती क्रांती म्हणतात ती झाली म्हणून आम्ही ती पडद्यावर आणायची असे नक्की केले ! असेल बुवा !!

In reply to by मुक्तसुनीत

चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण मुक्तसुनीत यांनी उपस्थित केलेल्या काही मूलभूत प्रश्नांविषयी थोडी टिप्पणी:
२. नाट्य : हा मुद्दा सुद्धा पहिल्या मुद्द्याशी मिळताजुळता परंतु किंचित वेगळा आहे. आपण इतकी वर्षे पाहात आलेल्या चित्रपटांमधे "नाट्य" हा प्रकार असतोच. कथेमधला ताण , प्रतिद्वंद्व चढत जाते नि कुठे तरी उत्कर्षबिंदू असतो. बर्‍याचदा या उत्कर्षबिंदू भवती चढत जाणारे नाट्य गुंफलेले असते. कित्येकदा चित्रपटांधे आपल्या कल्पनाशक्तीला , संवेदनशीलतेला धक्के बसावेत असे प्रसंग असतात. "विहीर" मधे पुन्हा याबाबतीत वेगळेपण असावे असे दिसते आहे. कुठल्याही चित्रपटाला कथेची चौकट असावी की नसावी ? हा ढाचा आवश्यक आहे की नाही ? ही चौकट कितपत काँक्रिट असावी ?
कथेमधला ताण, उत्कर्षबिंदू हे अनेक प्रकारांचे असतात. त्यामुळे उत्पन्न होणारे नाट्यदेखील आशयास अनुरुप असावे. यातील काही प्रकारचे नाट्य हे रुढ अर्थाने नाट्यमय नसणे शक्य आहे. उदाहरणार्थः 'कोसला'मधील बहीण मेल्यानंतरचा प्रसंग (अजिंठा) घ्या. यातील बरेचसे नाट्य हे सांगवीकराच्या मनात आहे. सांगवीकर अजिंठ्यात हिंडत असता तुम्हांस आढळला असे कल्पाल आणि ते जसेच्या तसे (म्हणजे वास्तवदर्शी) चित्रपटात दाखवाल, तर त्याकडे पाहून लोक कदाचित अतिशय कंटाळवाणा, 'आर्ट' सिनेमा वगैरे असेच म्हणतील. याऊलट दूरचित्रवाणी मालिकांसारखी नाट्यमयता त्यात दाखवली (उदा: सांगवीकराचा मेलोड्रॅमॅटिक भावयुक्त चेहेरा तीन-चार उभ्या-आडव्या-तिरक्या कोनांतल्या शॉटमध्ये दिसणे, ढॅण-ढॅण पार्श्वसंगीत वगैरे) तर कोसलाच्या अनेक भक्तांना ती मूळ कादंबरीच्या तलम आशयाशी प्रतारणा वाटेल. अशा आत्ममग्न करणार्‍या करुण आशयास दर्शवण्यासाठी अंधार किंवा संवाद/घटनारहित स्तब्धता (बराच वेळ काही 'अ‍ॅक्शन' न घडणे) वगैरे दृश्यमाध्यमात परिणामकारकरीत्या वापरता येतात. तो दृश्यभाषेच्या व्याकरणाचा एक मूलभूत भाग आहे. पण मग "कंटाळवाणा, slow, कमीत कमी प्रकाश, एकच फ्रेम ५ मिनिटे स्र्कीनवर' अशा गोष्टींविषयीचा आक्षेप थोडा बाजूस ठेवावा लागेल. अभिजात संगीतात जसा श्रोत्याच्या मनात काही भाव निष्पन्न करण्यासाठी बंदिशीची तीच ओळ पुन्हा पुन्हा आळवली जाते, तसाच हा प्रकार आहे. प्रेक्षकाने त्या संगीताशी/दृश्याशी एकात्म व्हावे, अंतर्मुख व्हावे असा विचार त्यामागे असतो. जिवलगाचा मृत्यू आणि त्यामुळे नायकाच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता यातील नाट्य तरीही अशा 'स्लो' अभिव्यक्तीत असू शकते. त्यापर्यंत पोहोचण्यास आपण (म्हणजे साधारण, मेलोड्रॅमॅटिक चित्रपटांस सरावलेल्या प्रेक्षकाने) कदाचित काही प्रमाणात स्वतःस 'तयार' करावे लागेल. असे चित्रपट शक्यतो खुल्या दिलाने पाहाणे हा त्या तयारीचा एक भाग असू शकेल.
३. "रंजना"च्या व्याख्या ज्याच्या त्याच्या वेगळ्या, वेगवेगळ्या अभिरुचीचे लोक असतात , निरनिराळा प्रतिसाद मिळतो हे सारे आपल्याला ठाऊक आहेच. तरीही , "विहिर"सारख्या चित्रपटांमुळे , "चित्रपटांचे काहीएक रंजनमूल्य असावे की नाही ?" हा प्रश्न उपस्थित होतोच.
इथेही पुन्हा आशयाकडे जावे लागेल. 'जिवलगाचा मृत्यू आणि त्यामुळे नायकाच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता' याला रंजनमूल्य आहे असे मानावे का? जर नाही असेच मानावयाचे असेल, तर आपण भरताच्या नाट्यशास्त्रातला करुण रसच नाकारतो आहोत का? याउलट, यात रंजनमूल्य आहे, असे मानले, तर प्रेक्षकाला करुण रसाची निष्पत्ती होण्यासाठी आधी धीरगंभीर, आत्ममग्न (आणि मग शोकात्म) करण्यासाठी चित्रपट या दृक-श्राव्य माध्यमाचे जे व्याकरण आहे (अंधार वगैरे), ते किमान तत्त्वतः तरी स्वीकारावे लागेल. अर्थात, तरीही विशिष्ट चित्रपटाविषयी मतमतांतरे होऊ शकतात, पण 'अंधारच नको; slow चित्रपट म्हणजे कंटाळवाणाच' असे मानू नये, एवढेच. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

मुक्तसुनीत 30/03/2010 - 20:55
वरचा प्रतिसाद आवडला. प्रत्येक माध्यमाची बोलीभाषा वेगळी हे खरे. याचबरोबर "ज्याचे बळ त्यांस" हेदेखील खरेच. "कोसला" मधला बहिणीच्या दु:खाचा प्रसंग हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. याच कादंबरीच्या अलिकडच्या आवृत्तींचे मुखपृष्ठ पाहिल्यास, त्यात याच बहिणीच्या मृत्युच्या प्रसंगानंतरच्या पांडुरंगाच्या खोलीच्या अवस्थेचे चित्र रेखाटण्यात आलेले आहे. कादंबरी वाचून झाल्यावरच मग वाचकाला या मुखपृष्ठाचा कादंबरीशी असलेला संबंध समजेल. तोवर वाचकाला , ते एखादे केवलरूपी चित्रच वाटेल. (किंवा इन्स्टॉलेशनचा प्रकार वाटेल - त्यात आरसा आहे , शाईची बोटे आहेत, खोलीतले अस्ताव्यस्त सामान आहे वगैरे). म्हणजे , शेवटी या मुखपृष्ठाच्या अंगभूत अर्थगर्भतेला, कादंबरीतला विशिष्ट संदर्भ प्राप्त झाला की मगच नवा पदर मिळतो. पांडुरंगाच्या मनातला क्षोभ , असहाय्यता , बहिणीच्या वेदनेचे आणि तिच्या मृत्यूचे आणि पर्यायाने तिच्यापासून अंतरल्याचे दु:ख या सार्‍याचे "बिटवीन द लाईन्स" चित्रण हे कुठल्या दृक्माध्यमात तसेच्या तसे पकडता येईल या बद्दल मी साशंक आहे. याउलट , याच प्रचंड घालमेलीच्या प्रसंगांनंतर पांडुरंग अजिंठ्याला जातो. तिकडे त्याला पहुडलेल्या बुद्धाच्या सहवासात जे वाटले असेल तो क्षण फारच परिणामकारकरीत्या टिपता येईल. मला माझ्यापुरता जाणवलेला एक विचार : शब्दांचे माध्यम हे बर्‍यापैकी फ्लुईड आहे. एकेका शब्दातून एकेका वाक्याद्वारे भावछटा दाखवणे शक्य आहे. दृक्माध्यमामधे एखादा क्षण दाखवला जाऊ शकतो, एखादी फ्रेम मूड पकडू शकते. "एकसमयावच्छेदेकरूंन" घडणार्‍या गोष्टी दाखवण्याकरता दृक्माध्यमाला पर्याय नाही. मोठे कलाकार बर्‍याचदा त्या त्या माध्यमांच्या मर्यांदा ओलांडण्याचा प्रयत्न करतात. जीए कुलकर्णींची प्रतिमाबहुलता हे याचे उदाहरण मानता येईल. याउलट मोठमोठ्या चित्रकारांची सेल्फ-पोर्ट्रेट्स म्हणजे अंतर्मनातल्या तरंगांना कुंचल्यावाटे व्यक्त करायचा प्रयत्न वाटतो.

In reply to by मुक्तसुनीत

पांडुरंगाच्या मनातला क्षोभ , असहाय्यता , बहिणीच्या वेदनेचे आणि तिच्या मृत्यूचे आणि पर्यायाने तिच्यापासून अंतरल्याचे दु:ख या सार्‍याचे "बिटवीन द लाईन्स" चित्रण हे कुठल्या दृक्माध्यमात तसेच्या तसे पकडता येईल या बद्दल मी साशंक आहे.
भाषांतराविषयीच्या या किंवा दुसर्‍या भागात इंग्रजीचे मराठीत शब्दशः भाषांतर न करता ते नैसर्गिक मराठी वाटेल, असे रूपांतर करावे, असा मुद्दा मांडला गेला होता. तिथे किमान एका शब्दाधारित भाषेतून दुसर्‍या शब्दाधारित भाषेकडे प्रवास करायचा होता; आणि तो ही माहिती पुरवण्यापुरता. इथे तर भावार्त शब्दांकडून प्रतिमेकडे असा प्रवास आहे. त्यामुळे 'जसेच्या तसे' हवे असा आग्रह धरता येत नाही. किंबहुना कादंबरीचे 'जसेच्या तसे' चित्रण करण्याच्या प्रयत्नात चित्रपट शब्दबंबाळ आणि प्रतिमादरिद्री होण्याचाच धोका संभवतो. मुख्य मुद्दा राहतो, तो माध्यमांतर होऊनही तत्सम भाव व्यक्त करता येतो का? तर हे अनेक प्रकारे शक्य असते. अंधारात उमटणारा एखादाच आर्त सूर काळजावर ओरखडा उठवू शकतो उदा. 'साहिब, बीबी और गुलाम' मध्ये मीनाकुमारी दिसण्याआधीच 'धीरे धीरे चले आओ' अशा ओळी (संगीताशिवाय) गीता दत्तच्या सुरांत रात्री ऐकू येतात व नंतर 'कोई दूरसे आवाज दे' हे गाणे सुरू होते. गढीत राहणारे कुणीतरी अतिशय दु:खी आहे, हे त्यातून समजते. प्रत्यक्ष दु:ख कसले ते पुष्कळ उशिरा कळते. देहबोलीतूनही खचलेपण दाखवता येते. उदा. व्हॅन गॉघचे 'Sorrow' हे चित्र पाहा. Sorrow - Vincent Van Gogh चेहेर्‍यावरील भाव न दाखवूनही देहबोली पुरेशी बोलकी ठरते. पार्श्वभूमीची वठलेली झाडे देखील भावाशी एकतान आहेत. गोयाने काढलेल्या 'Mournful_Foreboding' या चित्रात (खाली पाहा) चेहेरा मुख्य परिणाम साधतो. तसेच काळ्या रंगाचा वापर देहबोलीतील हताशपणास अधिक उठाव देतो. Mournful Foreboding - Goya थोडक्यात, शब्दांचे प्रतिमेत (वा त्या उलट) माध्यमांतर होताना थोडे तरी निसटून जाणारच, याचे भान ठेवावे; एकंदरीत रसनिष्पत्तीतील सुसंगती मात्र तपासून पाहावी. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

पाषाणभेद 31/03/2010 - 05:05
कोणताही चित्रपट बघतांना ते कलामाध्यम आहे हे मान्य केले तर बरेच प्रश्न हलके होतात. केवळ रंजनाच्या हिशोबाने एखादी महान कलाकृती (यात एखादे चित्र, शिल्प, नाट्य, काव्य, लेख, किंवा एखादे मोठे बांधकाम, एखादी इमारत, पुल, मंदिर आदी.) बघालयला गेल्यास एखाद्याला ती एकदम तत्सम देखील वाटू शकते. परत ती कलाकृती 'त्या' प्रेक्षकाने बघण्याच्या आधीच महान का ठरवल्या गेली हा देखील प्रश्न उरतोच. त्या नंतरदेखील त्या प्रेक्षकाची मानसिक स्थिती, त्याच्या बुद्धीचा आवाका (कलाकृती समजून घेण्याची अवस्था), आजूबाजूची सामाजिक परिस्थिती इत्यादी घटक घटकदेखील कारणीभूत ठरतात. आपण ही विहीर एक कलाकृती आहे असे मानू. मोनालिसा ही कलाकृती अजून कोणालाही समजलेली नाही. तीच्या हास्याचे अनेक प्रवाद आहेत. मुक्तसुनीतांनी म्हटल्याप्रमाणे विहीर हा चित्रपट एका अर्थाने ओपन-एंडेड आहेही अन नाहीही. ओपन-एंडेड नाही अशा साठी की नचादादाच्या गेल्यानंतर समिरमध्ये एकप्रकारचा आयुष्याकडे फोलपणे बघण्याचा दृष्टीकोन येवू घातलेला आहे. तरीही त्याला त्याचे दररोजचे आयुष्य जगायचे आहे हे ही कळते आहे. अतिशय प्रेम असणारा नचादादाला तो शोधण्यासाठी बाहेर पडतो. अन धनगराने दिलेल्या दृष्टीमुळे तो नचादादाची केवळ भासमान प्रतीमा पाहतो. अन तो आनंदीत होतो. हे झाले ओपन-एंडेड नाही. अन आहे अशा साठी की दिग्दर्शकाने (हा एक कलाकार असतो हे मान्य करावे की ज्याची कलाकृती आपण बघतो.) सम्या नेमका कशाने नचादादाला पाहू शकतो, नंतर तो सावरतो का? त्याच्या घरच्यांप्रती, समाजाप्रती त्याचे बदल सुसह्य होतात का हे त्याने प्रेक्षकावर सोडलेले आहे. हे झाले मुक्तसुनीतांनी म्हटलेल्या ओपन-एंडेड बाबतीत. आता काही प्रेक्षक केवळ रंजनाच्या हेतूने विहीरीत डोकावण्यासाठी जातील (चित्रपट 'विकण्यासाठी' काही वेळा व्यापारी तत्वे अंमलात आणावी लागतात. महान कलाकारी विकण्यासाठी कलादालनाची गरज लागते. नाहीतर ते चित्र / कलाकारी कलेचा मापदंड म्हणून साठवणूक करण्यासाठी कलासंग्रहात लावले जाते) तर त्यांच्या हातात काहीच न लागल्याने (क्लोज्ड एंडेड) त्यांचा आपेक्षाभंग होवू शकतो. काही जणांना एखाद्या चित्रात एखादा रंग, पोत, उठाव आवडत नाही त्याच प्रमाणे मग ते त्या त्या चित्रपटातील उणीवा शोधत बसतात. याचा अर्थ ते निकृष्ठ प्रेक्षक असतात असे नाही तर तसे घडणे म्हणजे परत वर उल्लेखिलेले मुद्देच (प्रेक्षकाची मानसिक स्थिती, त्याच्या बुद्धीचा आवाका (कलाकृती समजून घेण्याची अवस्था), आजूबाजूची सामाजिक परिस्थिती इत्यादी घटक) लक्षात घ्यावे लागतील. चिंतातुरजंतूंच्या म्हणण्यात तथ्य आहे. 'जिवलगाचा मृत्यू आणि त्यामुळे नायकाच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता' याला रंजनमूल्य आहे असे मानावे का? जर नाही असेच मानावयाचे असेल, तर आपण भरताच्या नाट्यशास्त्रातला करुण रसच नाकारतो आहोत का? ... अर्थात, तरीही विशिष्ट चित्रपटाविषयी मतमतांतरे होऊ शकतात, पण 'अंधारच नको; slow चित्रपट म्हणजे कंटाळवाणाच' असे मानू नये, एवढेच. या चर्चेत विहीर हा चित्रपट चांगली कलाकृती आहे की नाही हे आपण थोडे बाजूला ठेवले अन केवळ सम्या किंवा नचादादाच्या भुमिकेशी तद्रूप होवून हा चित्रपट बघीतला असता प्रेक्षकाच्या मनास थोडावेळ तरी विचार करण्यास भाग पाडतात. केवळ चांगल्या फ्रेम्स, चांगली प्रकाशयोजना, चांगले कलावंत म्हणजेच चांगला की वाईट चित्रपट नव्हे. प्रत्येक वेळी ते प्रेक्षकावर अन त्याच्या जाणीवांवरच अवलंबून असते. चिंतातुरजंतू म्हणतात "असे चित्रपट शक्यतो खुल्या दिलाने पाहाणे हा त्या तयारीचा एक भाग असू शकेल." खरे आहे. पण हे प्रत्येक वेळी प्रेक्षकाला शक्य नसते. त्या त्या चित्रपटासाठी तो ज्या कारणासाठी बघण्यास जातो ते कारण त्यास सापडले नाही तर त्याचा आपेक्षाभंग होवू शकतो. तसेच कदाचित विहीरबाबतीत एखाद्याचे होवू शकते. काहीवेळा दिग्दर्शक अन प्रेक्षकाची तार जुळत नाही. त्या वेळी असे होवू शकते. अर्थात विहीर मला आवडला किंवा नाही हा वेगळा मुद्दा आहे. तो मराठी कलाकृती असल्याने त्याला भावनीक पदर तर आहेच पण त्यातला नायक मला आपला वाटला. त्याचे विचार मला जवळचे वाटले. त्याच्या वाटेला आलेल्या काही फ्रेम्स मी जगलो असल्याने त्यात मी दिसलो असेही असू शकते. काही बाबतीत काही घटना त्या दिग्दर्शकाने का दाखविल्या ते मुळ लेखातील सहा प्रश्न मला पडलेले आहेत. कदाचित एखाद्याच्या बाबतीत ते प्रश्न दुसरेच असू शकतील किंवा काही जण त्या बाबतीत तितका सखोल विचार न करता सोडून देतील असेही होवू शकते. वर्षा म्हसकर-नायर यांच्या म्हणण्याप्रमाणे हा चित्रपट अध्यात्मिक भाष्य करतो पण त्याच बरोबर तो गुढरंजन देखील करतो जो जीएंच्या कथेत बघायला मिळतो. एकूणच विहीर चित्रपटाने थोडाकाळ का होईना विचार करायला लावला. त्या कलाकारांच्या भावनांशी, त्या वातावरणाशी एकरूप व्हायला भाग पाडले यातच त्या चित्रपटाचे यश आहे. बाकी कलाकृतीच्या बाबतीत पुन्हा बोलतो. एखादी कलाकृतीची जेव्हा कलाकार निर्मीती करतो त्या वेळी ती त्याच्यापुरती मर्यादित असते. त्याचे मन, भावना त्यात उतरतात. ज्यावेळी ती कलाकृती प्रदर्शीत होते त्यावेळी ती त्याची राहत नाही. ती प्रेक्षकांची होते. अन प्रेक्षक एकच नसतो. ते तर हजारो असतात. म्हणजेच हजार मने, भावना त्या कलाकृतीला बघत असतात. असे असतांना सर्वांचा एकजिनसी अभिप्राय त्या कलाकृतिच्या बाबतीत असूच शकत नाही. अन तशी अपेक्षा त्या त्या कलाकृतीचा कलानिर्माता देखील बाळगू शकत नाही. पुढचे वाक्य विनोदाने म्हणावे लागेल. मागे मी एक सही घेतली होती. ती अशी: "मुल होईपर्यंत ते आईवडीलांचे खाजगी असते. ते झाल्यानंतर ते मुल सार्वजनीक होते." असो. सद्य उपप्रतिसादात नामोल्लेख न केलेल्यांचेही आभार. अजूनही कुणास ह्या चित्रपटाचा काही वेगळा अर्थ जाणवत असेल तर सांगा. अशा चर्चेतून एखाद्या प्रेक्षकाला एखादी कलाकृती चांगल्या तर्‍हेने बघण्याची दृष्टी येवू शकली तर ते अशा चर्चेचे यशच म्हणावे लागेल. कलाकृती माणूसाला नवा दृष्टीकोन देते ते अशा प्रकारे! येथे बर्‍याच प्रतिसादकर्त्यांनी हा चित्रपट बघीतलेला नाही. तो बघीतल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रीया आहे हे बघणे उत्सूकतेचे ठरते. कृपया आपण चित्रपट बघून आपली प्रतिक्रीया काय होते ते सांगून ही उत्सूकता शमवा. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

In reply to by चिंतातुर जंतू

"शब्दांचे प्रतिमेत (वा त्या उलट) माध्यमांतर होताना थोडे तरी निसटून जाणारच, याचे भान ठेवावे; एकंदरीत रसनिष्पत्तीतील सुसंगती मात्र तपासून पाहावी." ..... हे मान्य करायला काहीच हरकत नाही, नसावी. परंतु वादाचा मुद्धा हा "प्रतिमा" किंवा थेट "शब्द" नसून त्याची मर्यादा हा आहे. आपला चित्रपट "अडीच तासांचा" झाला नाही तर तो बघायला प्रेक्षक येणार नाही ही एक अकारण भीती मराठी चित्रपट दुनियेत पसरली आहे त्याला अनुसरून दृश्यांची कंटाळा येईतो पर्यंत ओढाताण चालू असते ती बाब खरे तर चिंताजनक आहे. काही उदाहरणे देऊ का? "२२ जून..." मध्ये गावाबाहेर चापेकर आणि मंडळी बंदूक शिक्षण घेताना दाखविले ~~ किती वेळ ? "वाडा चिरेबंदी" तील गुप्त खजिना खोदकाम ~~ "श्वास" मधील गावाकडील परतीचा प्रवास ~~ "रावसाहेब" खुर्ची दृश्य ~~ "कैरी" वर्गातील तास ! अशी व याच पठडीतील अन्य उदाहरणे आपला अंत पाहतात आणि कथेच्या मूळ धाग्यापासून नकळत भरकटत जातो. कोणताही संवाद नसलेला तथापि चित्रपटाच्या कथेत परमोच्च स्थान असलेला "राशोमान" मधला "पाऊस" पाहावा. हा सुंदर पट पावसाशिवाय कल्पनेही शक्य नाही. तीच गोष्ट "कॅसाब्लांका" ची. बारमध्ये सैनिकांचा गोंगाट चालू असतानाही नायक व अचानकपणे तेथे आलेली त्याची प्रेयसी यांच्या चेह-याचे अबोल भाव त्या गोंगाटावर मात करू शकतात. मास्कोच्या प्रचंड अशा रेल्वे स्टेशनवर हजारो दुर्दैवी निर्वासितांच्या दंग्यातदेखील आपणास युरीच्या तंतुवाद्याचे कोमल स्वर ऐकू येतात, त्यामुळे त्याचे कविमन आणि त्यातील खळबळ जाणवते; मग ते चित्र एकट्या "झिवागो" ची न राहता आपलेही बनून जाते. अंगावर शहारे आणणारा सुमारे २० मिनिटांचा तो बर्फातील प्रवास !! ही एक हाताळणी आहे जिचा प्रभाव चटकन जाणवतो, त्यासाठी प्रकाश कमी की जास्त, लांबी किती, कोल्ज अप, फेड इन, फेड आउट हे प्रश्न कर्त्यापुढे आलेले नाहीत. श्री. नेमाडे यांनी "बिढार" मध्ये मुबारक बेगमच्या "कभी तन्हायीयो मे हमारी याद आयेगी....." या गाण्याचा उल्लेख केला आहे. या गाण्याचे चित्रीकरण या जातकुळीतील असल्याने आपणास चटकन भिडते. (गौग व गोया चित्रांबाबत मनःपूर्वक धन्यवाद !) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

टिपिकल जी. ए. कुलकर्णींच्या कथेवर बेतलेला चित्रपट वाटतो (तसा खरोखरच असल्यास माहिती नाही). आमच्या "पुरुषोत्तम" मध्ये अश्या कथा ४० मिनिटांत खूप परिणामकारकपणे मांडल्या जातात. हीच गोष्ट चित्रपटात तब्बल अडीच तास चालते. मला चित्रपट पूर्णपणे समजत होता आणि म्हणून "समजलं... आता तरी पुढं सरका की राव" असं सारखं वाटत होतं. वरील बर्‍याच विधानांशी सहमत - >>मला पुर्णपणे समजला, पण तरिही फारसा आवडला नाही सेम हियर ! >>कमित कमी प्रकाश, एकच फ्रेम ५ मिनिटे स्र्कीनवर. अरे काय हे? सायकलवरून बाहेर पडणारा समीर, एसटी, "फणस", स्विमिंग टँक, शॉवर, पाणी साठणारं भांडं, बडबड करणारी आजी (सुलभा देशपांडे), वसंतराव ऐकणारा मामा.... एक ना दोन... कित्येक गोष्टींचा अतिरेक झालाय ! >>"विहिर"सारख्या चित्रपटांमुळे , "चित्रपटांचे काहीएक रंजनमूल्य असावे की नाही ?" हा प्रश्न उपस्थित होतोच. हा प्रश्न असू शकतो??? चित्रपट लोकांनी बघावा अशी निर्माता दिग्दर्शकांची इच्छा असेल तर त्याला किमान रंजनमूल्य असायलाच हवं नाही का? खूप गंभीर आणि क्लिष्ट विषय देखील लोकांपर्यंत पोहोचवता येतात हे अनेक चित्रपटांनी पूर्वी सिद्ध केलं आहेच. तरीही 'विहीर' २:३० तास बघितल्यावर शेवटी हाताला काहीच लागत नाही". बरं बाबा सम्याला जीवन-मृत्यूचं तत्त्वज्ञान उलगडलं... "सो व्हॉट?". ज्यांना हा चित्रपट कळतच नाही त्यांची शुद्ध फसवणूक झालेली असते आणि ज्यांना कळतो त्यांनाही हा कंटाळवाणा वाटतो. काही चांगल्या फ्रेम्स साठी १५० रुपये घालवणं आपल्याला तरी परवडत नाही बुवा !

>>तिसरा मुद्दा कदाचित वर येऊन गेलाही असेल. पण तरी लिहितो. तो आहे रंजनाचा. "रंजना"च्या व्याख्या ज्याच्या त्याच्या वेगळ्या, वेगवेगळ्या अभिरुचीचे लोक असतात , निरनिराळा प्रतिसाद मिळतो हे सारे आपल्याला ठाऊक आहेच. तरीही , "विहिर"सारख्या चित्रपटांमुळे , "चित्रपटांचे काहीएक रंजनमूल्य असावे की नाही ?" हा प्रश्न उपस्थित होतोच. >>> अगदी अगदी १००% सहमत. >>सायकलवरून बाहेर पडणारा समीर, एसटी, "फणस", स्विमिंग टँक, शॉवर, पाणी साठणारं भांडं, बडबड करणारी आजी (सुलभा देशपांडे), वसंतराव ऐकणारा मामा.... एक ना दोन... कित्येक गोष्टींचा अतिरेक झालाय>>>>> पुन्हा सहमत. फणसाचा तर खरंच अतिरेक आहे. आणि स्विमींग टँक सुद्धा. मला वाटते हे सर्व चित्रपट हे फक्त आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यसाठीच बनविलेले असतात. त्यामुळे ह्या चित्रपटात संवाद देखिल अगदी minimum आहेत. का तर भाषा हि चित्रपट समजण्याच्या आड येवु नये. अरे मग असे आहे तर अशा चित्रपटांना येथिल चित्रपट गृहात प्रदर्शित करुच नका ना. म्हणजे प्रश्नच मिटला. एकतर मला खुप कमित कमी प्रकाश ह्या so called parallel, art movies मधे का वापरतात ते समजत नाही. 70-80 च्या दशकात चावुन चोथा झालेली techniques आहेत ती. आता काही तरी नविन वापरा ना. सगळेच symbolic shots. अरे २१ व्या शतकात, जरा वेगळी treatment वापरुन बघा की. जरा direct shots (symbolic नाहीत) वापरले आणि जर जास्त लोकांना चित्रपट समजला तर त्यात काही गैर आहे का? का मग असे चित्रपट internatioonal film festival ला participate करु शकत नाहीत?

In reply to by वर्षा म्हसकर-नायर

अगदी बरोबर ! तुम्हाला केवळ ऑस्करच्या बाहुलीचेच महत्व वाटत असेल तर मग येथील सिनेगृहात झळकला नाही तर काय बिघडणार आहे..... दोन्ही पक्षांचे ? पणजी internatioonal film फेस्टिवल मध्ये जगभरातील काही उत्तमोत्तम कलाकृती पाहण्याचा योग आला होता. विशेष म्हणजे जी काय सात-आठ सिनेमे पाहिले तीत आपण आता चर्चा करीत असलेल्या मराठी परंपरेचा मागमूसही नव्हता. गोव्यातील हायस्कूलला जाणारा मुलगा अगर मुलगी अत्यंत आनंदाने त्या चित्रपटाचे कथानक आणि चित्रीकरण यांचा आनंद घेऊ शकत होते. मग आमचाच असा अट्टाहास का असावा कि हमेशा गूढ आणि कमी प्रकाशातील चित्रीकरण तसेच मस्तकात तिडीक आणणारी वेळखाऊ shots !! पूर्वी एका महोत्सवात "वाडा चिरेबंदी" पाहिला होता त्याची आता आठवण येते. तिथेही असाच प्रकार.

धाग्याचं नाव वाचून वाटल्यालं ह्या पाशानभेदानं पुन्ना येकांदी डेंजर लावनी टाकली का काय... पन आतमंदी येगळच हाये :) -- सुरेखा कारभारी दमानं.....

अमोल केळकर 31/03/2010 - 11:33
बघायला पाहिजे हा सिनेमा अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सनविवि 27/03/2010 - 22:39
Trailer आवडलं होतं पण काहीच झेपलं नव्हतं. परीक्षणाबद्दल धन्यवाद, बघायला पाहिजे हा चित्रपट.

मी हा चित्रपट बघितला, मला पुर्णपणे समजला, पण तरिही फारसा आवडला नाही, कारण उत्तरार्धात खुपच slow घेतला आहे. चित्रपटाचे मर्म असे आहे कि.. " माणुस आपल्यात असुन देखिल आपल्यात नसु शकतो आणि आपल्यात नसुन देखिल आपल्यात असु शकतो." म्हणजे शरिराने जरी आपल्यात असला तरिही मनाने आत्म्याने तेव्हा तो आपल्यापासुन खुप दूर असु शकतो आणि शरीरानी जरी आपल्यात नसला तरीही तो आत्म्याने आपल्यात असु शकतो. हे झाले चित्रपटाचे मर्म. असणे आणि नसणे ह्यावरील अध्यात्मिक भाष्य चित्रपट करतो. मेंढपाळ जेव्हा समिर ला सांगतो कि हरवलेले वासरु सापडते त्यासाठी त्याला खुप आतुन हृदयातुन साद घालावी लागते. समिर तेच करतो, त्याच्या नचादादाला खुप आतुन साद घालतो आणि नचादादा त्याला भेटतो. आता भेटतो म्हणजे त्याला तसा भास होतो.पण त्या भासातुनच त्याला खरेखुरे भेटल्याची अनुभुती मिळते. शेवटी सगळे मानण्यावरच तर असते ना, आस्तित्व आहे कि नाही ते. आपल्याला जे दिसते तेव्हडेच सत्य नसते तर त्यापलिकडेही सत्य असु शकते. असो, पण उत्तरार्ध म्हणजे नचिकेत मेल्यानंतर चित्रपट किती कंटाळवाणा slow घेतला आहे. कमित कमी प्रकाश, एकच फ्रेम ५ मिनिटे स्र्कीनवर. अरे काय हे? खुप जुने तंत्रज्ञान आहे हे. ७०-८० च्या दशकात नाही का ते parallel movies निघाले होते त्यांच्यासारखे. कमीत कमी प्रकाश वापरायचा आणि symbolic shots दाखवायचे. छपरातुन पाणी खालील भांड्यात पडत आहे हा शॉट symbolic आहे, पण म्हणून तो किती वेळा आणि किती वेळ दाखवायचा ह्याला काही limit आहे कि नाही?

स्वतन्त्र 28/03/2010 - 01:30
चित्रपटाची मुख्य संकल्पना: आवडत्या व्यक्तीच्या मृत्यूचा मुलांवर होणारा परिणाम ! चित्रपट थोडा गोंधळात टाकणारा आहे.मध्यंतरानंतर चित्रपट हवी ती पकड घेऊ शकत नाही,बराच काही प्रेक्षकांवर सोडला आहे.जसे साम्य ला jar नाच्याला भेटायचे होते तर तो त्यांच्या मामाच्या किव्वा पंढरपूरला गावी शोधायचा तर,नको तिथे म्हणजे खाणीत वगेरे शोधात बसतो...हे काही पटलं नाही बुवा.आणि समीर ट्रेन मध्ये बसतो पण तो नक्की कोणत्या दिशेने प्रवास का करतो करतो.हे अगदी प्रेक्षकांवर लादलय कि तुम्ही समंजस आहात आता समीर पळून गेलेला आहे असा समजून घ्या आणि पाणी भांड्यात पडून इतके सुंदर दिसू शकते...ती दृश्ये अप्रतिम ...पण पाणी slab मधून भांड्यात का पडत असते आणि सारखे सारखेच ? पूर्वार्धात एकटी समीर ची आई, बहिण सोडली तर उत्तरार्धात एकही पत्र दिसत नाही हि खंत. बर्याच गोष्टी प्रेक्षकांनी समजून घ्याव्या लागतात आणि प्रेक्षक मग त्याचे नको ते अर्थ लावतात...त्यापेक्षा चित्रपटाची लांबी थोडी वाढली असती तर चालली असती ! बर आपण हे सगळा समजून घेतला पण climax जेवढा प्रभावी हवा तेवढा नाही,एका वाक्याशिवाय मेंढपाळ समीर ला कोणतेही तत्वाग्यान सांगत नाही...समीर ला ते लगेच कळते(मग तो आधी आणि जवळ पास एक तास का एवढा गोंधळलेला असतो ?) ज्याच्या वर अक्खा चित्रपट बेतलाय ते सगळा एका वाक्यात संपतं(अक्षरशः २ मिनिटे) का त्याला ते धनगरांच्या लोकगीता तून कळले(हे गरज नसताना टाकलेले लोकगीत २ lines ) ?...आम्हाला तर नाही कळले ते गीत ! एकंदरीत काय तर मध्यंतर पर्यंत उत्कृष्ट असलेला हा चित्रपट slow आणि Trutinyukta उत्तरार्धामुळे घालवलेला आहे ! विचार करण्या सारखी concept आहे पण उत्तरार्ध presentation मुले घालवलेला आहे. आणि एक:चित्रपट serious असून प्रेक्षक जास्त जास्त खेचले जावेत म्हणून विनोदनिर्मिती असलेले Trailers तयार केलेले आहेत. त्यामुळे प्रेक्षक जर मनात एक हलकाफुलका,विनोदी चित्रपटाची प्रतिमा मनात ठेवून जात असतील तर त्यांची घोर निराशा !

मुक्तसुनीत 28/03/2010 - 06:02
चित्रपट पाहिलेला नाही. या धाग्यातच प्रथम वाचले. काही प्रश्न पडतात. १. ओपन-एंडेडनेस : चित्रपट ओपन-एंडेड असावा असे दिसते. ओपन-एंडेड चित्रपटांमधे "..आणि ते सुखाने नांदू लागले" , "खुनाचा/गुन्ह्याचा शोध लागला" , "त्यांचे प्रेम/आयुष्य विफल झाले" छाप ठराविकपणा तर नसतोच. चित्रपटांचा शेवट कुठल्याही निर्णायक स्वरूपाने होताना दिसत नाही. "पुढे काय झाले असेल ?/नक्की काय घडले असेल ?" या शक्यतांना संपूर्णपणे सोडवून चित्रपट संपत नाही. या ओपनएंडेडनेस मागची भूमिका एक प्रेक्षक या नात्याने मी पुरेशी समजू शकलेलो नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर "कॅथार्सिस" या (अ‍ॅरिस्टॉटलने सर्वप्रथम विशद केलेल्या ? चूभूदेघे !) चिरकालीन सूत्राच्या प्रभावातून एक प्रेक्षक म्हणून मी सुटलो आहे असे वाटत नाही. समजा एखादा ओपन-एंडेड चित्रपट पहायचा असेल तर त्याच्या जोडीने मी (बरा वाईट कसाही असेल-नसेल ) एखादा कन्व्हेंशनल चित्रपट पाहतो. ( खोटे कशाला बोला ? जेवायला बसायचे तर निदान पोट तरी भरायला नको का हो ?:-) ) २. नाट्य : हा मुद्दा सुद्धा पहिल्या मुद्द्याशी मिळताजुळता परंतु किंचित वेगळा आहे. आपण इतकी वर्षे पाहात आलेल्या चित्रपटांमधे "नाट्य" हा प्रकार असतोच. कथेमधला ताण , प्रतिद्वंद्व चढत जाते नि कुठे तरी उत्कर्षबिंदू असतो. बर्‍याचदा या उत्कर्षबिंदू भवती चढत जाणारे नाट्य गुंफलेले असते. कित्येकदा चित्रपटांधे आपल्या कल्पनाशक्तीला , संवेदनशीलतेला धक्के बसावेत असे प्रसंग असतात. "विहीर" मधे पुन्हा याबाबतीत वेगळेपण असावे असे दिसते आहे. कुठल्याही चित्रपटाला कथेची चौकट असावी की नसावी ? हा ढाचा आवश्यक आहे की नाही ? ही चौकट कितपत काँक्रिट असावी ? हे असे प्रश्न विहिर बद्दल वाचून मनात आले. ३. तिसरा मुद्दा कदाचित वर येऊन गेलाही असेल. पण तरी लिहितो. तो आहे रंजनाचा. "रंजना"च्या व्याख्या ज्याच्या त्याच्या वेगळ्या, वेगवेगळ्या अभिरुचीचे लोक असतात , निरनिराळा प्रतिसाद मिळतो हे सारे आपल्याला ठाऊक आहेच. तरीही , "विहिर"सारख्या चित्रपटांमुळे , "चित्रपटांचे काहीएक रंजनमूल्य असावे की नाही ?" हा प्रश्न उपस्थित होतोच. असो. मराठी चित्रपट नक्की वेगळ्या वाटा धुंडाळत आहे. अनेक प्रयोग होत आहेत. सर्वच प्रयोग आर्थिक दृष्ट्या यशस्वी होणार नाहीत हे उघड आहे. बाकी कलात्मक दृष्ट्या काय फसले , काय उत्कृष्ट ठरले हे फारच सब्जेक्टीव्ह असणार.

In reply to by मुक्तसुनीत

राजन, मला वाटते मराठीतील नव्या वातावरणातील बहुतांशी दिग्दर्शकांनी हे एक सूत्र मनात ठसवून घेतले आहे कि काही तरी गूढ अगम्य आणि पचनी पडायला जड निर्मित केले तरच ऑस्कर तोडीचे चित्रपट आपण काढू शकू. दुसरीकडे असाही एक प्रवाह आहे कि अशी काही निर्मिती केली तरच माध्यमे आणि चर्चा सत्रे यांना उकळी फुटते मग अशा ठिकाणी आपली हजेरी लाऊन परत परत तेच तेच मुदध्ये सभाग्रहात आलेल्यांच्या माथी मारत बसणे. "हा चित्रपट काढताना मला कुरोसावा कसा आठवला, मग मी फेलीनीची कशी पारायणे केली, सत्यजित रे ची दुर्मिळ कलाकृती कशी मिळवली, अदूर गोपालक्रीश्णनच्या भूमिकेतून हा चित्रपट कसा उभा राहिला असता किंवा गिरीश कासारवल्ली व गेला बाजार गिरीश कर्नाड, दुबे यांचे मत घेतले...." इत्यादि इत्यादी ची चौफेर टोलेबाजी होऊ शकते. मग च्यायची ठरलेली वार्तापत्रे आहेतच "ऑस्करच्या तोडीचा दिग्दर्शक आमच्याकडे आहे...." अशा गाजली करायला रिकामी....आणि मग blue diamond वर cheers करत "आपण मराठी चित्रपटाला माहेरच्या साडीतून कसे बाहेर काढले" यावर परत एकदा भरत नाट्य मंदिर आहेच ! तुमच्याप्रमाणे मी देखील "विहिरी"त डोकावलेले नाही, आणि आता ही चर्चा वाचल्यावर असे वाटते तशी गरजहि नाही. मागे एकदा अशीच २२ जून १८९७ वर झालेली चर्चा आठवली (इथे नाही, प्रत्यक्षात सभागृहात...). त्यातील एक मुद्धा खरोखरीच कळीचा म्हणावा असा होता ~~~~ "जर गोऱ्यांचे सैनिक (शिवाय काही देशी देखील) पटकी झालेल्या रोग्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्या देवघरात गेले नसते तर Rand चा खून झाला असता काय?" याला नाही असेच उत्तर होते, मग नचिकेत पटवर्धन म्हणाले कि आपल्या राज्यात त्या घटनेपासून खऱ्या अर्थाने ती क्रांती क्रांती म्हणतात ती झाली म्हणून आम्ही ती पडद्यावर आणायची असे नक्की केले ! असेल बुवा !!

In reply to by मुक्तसुनीत

चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण मुक्तसुनीत यांनी उपस्थित केलेल्या काही मूलभूत प्रश्नांविषयी थोडी टिप्पणी:
२. नाट्य : हा मुद्दा सुद्धा पहिल्या मुद्द्याशी मिळताजुळता परंतु किंचित वेगळा आहे. आपण इतकी वर्षे पाहात आलेल्या चित्रपटांमधे "नाट्य" हा प्रकार असतोच. कथेमधला ताण , प्रतिद्वंद्व चढत जाते नि कुठे तरी उत्कर्षबिंदू असतो. बर्‍याचदा या उत्कर्षबिंदू भवती चढत जाणारे नाट्य गुंफलेले असते. कित्येकदा चित्रपटांधे आपल्या कल्पनाशक्तीला , संवेदनशीलतेला धक्के बसावेत असे प्रसंग असतात. "विहीर" मधे पुन्हा याबाबतीत वेगळेपण असावे असे दिसते आहे. कुठल्याही चित्रपटाला कथेची चौकट असावी की नसावी ? हा ढाचा आवश्यक आहे की नाही ? ही चौकट कितपत काँक्रिट असावी ?
कथेमधला ताण, उत्कर्षबिंदू हे अनेक प्रकारांचे असतात. त्यामुळे उत्पन्न होणारे नाट्यदेखील आशयास अनुरुप असावे. यातील काही प्रकारचे नाट्य हे रुढ अर्थाने नाट्यमय नसणे शक्य आहे. उदाहरणार्थः 'कोसला'मधील बहीण मेल्यानंतरचा प्रसंग (अजिंठा) घ्या. यातील बरेचसे नाट्य हे सांगवीकराच्या मनात आहे. सांगवीकर अजिंठ्यात हिंडत असता तुम्हांस आढळला असे कल्पाल आणि ते जसेच्या तसे (म्हणजे वास्तवदर्शी) चित्रपटात दाखवाल, तर त्याकडे पाहून लोक कदाचित अतिशय कंटाळवाणा, 'आर्ट' सिनेमा वगैरे असेच म्हणतील. याऊलट दूरचित्रवाणी मालिकांसारखी नाट्यमयता त्यात दाखवली (उदा: सांगवीकराचा मेलोड्रॅमॅटिक भावयुक्त चेहेरा तीन-चार उभ्या-आडव्या-तिरक्या कोनांतल्या शॉटमध्ये दिसणे, ढॅण-ढॅण पार्श्वसंगीत वगैरे) तर कोसलाच्या अनेक भक्तांना ती मूळ कादंबरीच्या तलम आशयाशी प्रतारणा वाटेल. अशा आत्ममग्न करणार्‍या करुण आशयास दर्शवण्यासाठी अंधार किंवा संवाद/घटनारहित स्तब्धता (बराच वेळ काही 'अ‍ॅक्शन' न घडणे) वगैरे दृश्यमाध्यमात परिणामकारकरीत्या वापरता येतात. तो दृश्यभाषेच्या व्याकरणाचा एक मूलभूत भाग आहे. पण मग "कंटाळवाणा, slow, कमीत कमी प्रकाश, एकच फ्रेम ५ मिनिटे स्र्कीनवर' अशा गोष्टींविषयीचा आक्षेप थोडा बाजूस ठेवावा लागेल. अभिजात संगीतात जसा श्रोत्याच्या मनात काही भाव निष्पन्न करण्यासाठी बंदिशीची तीच ओळ पुन्हा पुन्हा आळवली जाते, तसाच हा प्रकार आहे. प्रेक्षकाने त्या संगीताशी/दृश्याशी एकात्म व्हावे, अंतर्मुख व्हावे असा विचार त्यामागे असतो. जिवलगाचा मृत्यू आणि त्यामुळे नायकाच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता यातील नाट्य तरीही अशा 'स्लो' अभिव्यक्तीत असू शकते. त्यापर्यंत पोहोचण्यास आपण (म्हणजे साधारण, मेलोड्रॅमॅटिक चित्रपटांस सरावलेल्या प्रेक्षकाने) कदाचित काही प्रमाणात स्वतःस 'तयार' करावे लागेल. असे चित्रपट शक्यतो खुल्या दिलाने पाहाणे हा त्या तयारीचा एक भाग असू शकेल.
३. "रंजना"च्या व्याख्या ज्याच्या त्याच्या वेगळ्या, वेगवेगळ्या अभिरुचीचे लोक असतात , निरनिराळा प्रतिसाद मिळतो हे सारे आपल्याला ठाऊक आहेच. तरीही , "विहिर"सारख्या चित्रपटांमुळे , "चित्रपटांचे काहीएक रंजनमूल्य असावे की नाही ?" हा प्रश्न उपस्थित होतोच.
इथेही पुन्हा आशयाकडे जावे लागेल. 'जिवलगाचा मृत्यू आणि त्यामुळे नायकाच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता' याला रंजनमूल्य आहे असे मानावे का? जर नाही असेच मानावयाचे असेल, तर आपण भरताच्या नाट्यशास्त्रातला करुण रसच नाकारतो आहोत का? याउलट, यात रंजनमूल्य आहे, असे मानले, तर प्रेक्षकाला करुण रसाची निष्पत्ती होण्यासाठी आधी धीरगंभीर, आत्ममग्न (आणि मग शोकात्म) करण्यासाठी चित्रपट या दृक-श्राव्य माध्यमाचे जे व्याकरण आहे (अंधार वगैरे), ते किमान तत्त्वतः तरी स्वीकारावे लागेल. अर्थात, तरीही विशिष्ट चित्रपटाविषयी मतमतांतरे होऊ शकतात, पण 'अंधारच नको; slow चित्रपट म्हणजे कंटाळवाणाच' असे मानू नये, एवढेच. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

मुक्तसुनीत 30/03/2010 - 20:55
वरचा प्रतिसाद आवडला. प्रत्येक माध्यमाची बोलीभाषा वेगळी हे खरे. याचबरोबर "ज्याचे बळ त्यांस" हेदेखील खरेच. "कोसला" मधला बहिणीच्या दु:खाचा प्रसंग हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. याच कादंबरीच्या अलिकडच्या आवृत्तींचे मुखपृष्ठ पाहिल्यास, त्यात याच बहिणीच्या मृत्युच्या प्रसंगानंतरच्या पांडुरंगाच्या खोलीच्या अवस्थेचे चित्र रेखाटण्यात आलेले आहे. कादंबरी वाचून झाल्यावरच मग वाचकाला या मुखपृष्ठाचा कादंबरीशी असलेला संबंध समजेल. तोवर वाचकाला , ते एखादे केवलरूपी चित्रच वाटेल. (किंवा इन्स्टॉलेशनचा प्रकार वाटेल - त्यात आरसा आहे , शाईची बोटे आहेत, खोलीतले अस्ताव्यस्त सामान आहे वगैरे). म्हणजे , शेवटी या मुखपृष्ठाच्या अंगभूत अर्थगर्भतेला, कादंबरीतला विशिष्ट संदर्भ प्राप्त झाला की मगच नवा पदर मिळतो. पांडुरंगाच्या मनातला क्षोभ , असहाय्यता , बहिणीच्या वेदनेचे आणि तिच्या मृत्यूचे आणि पर्यायाने तिच्यापासून अंतरल्याचे दु:ख या सार्‍याचे "बिटवीन द लाईन्स" चित्रण हे कुठल्या दृक्माध्यमात तसेच्या तसे पकडता येईल या बद्दल मी साशंक आहे. याउलट , याच प्रचंड घालमेलीच्या प्रसंगांनंतर पांडुरंग अजिंठ्याला जातो. तिकडे त्याला पहुडलेल्या बुद्धाच्या सहवासात जे वाटले असेल तो क्षण फारच परिणामकारकरीत्या टिपता येईल. मला माझ्यापुरता जाणवलेला एक विचार : शब्दांचे माध्यम हे बर्‍यापैकी फ्लुईड आहे. एकेका शब्दातून एकेका वाक्याद्वारे भावछटा दाखवणे शक्य आहे. दृक्माध्यमामधे एखादा क्षण दाखवला जाऊ शकतो, एखादी फ्रेम मूड पकडू शकते. "एकसमयावच्छेदेकरूंन" घडणार्‍या गोष्टी दाखवण्याकरता दृक्माध्यमाला पर्याय नाही. मोठे कलाकार बर्‍याचदा त्या त्या माध्यमांच्या मर्यांदा ओलांडण्याचा प्रयत्न करतात. जीए कुलकर्णींची प्रतिमाबहुलता हे याचे उदाहरण मानता येईल. याउलट मोठमोठ्या चित्रकारांची सेल्फ-पोर्ट्रेट्स म्हणजे अंतर्मनातल्या तरंगांना कुंचल्यावाटे व्यक्त करायचा प्रयत्न वाटतो.

In reply to by मुक्तसुनीत

पांडुरंगाच्या मनातला क्षोभ , असहाय्यता , बहिणीच्या वेदनेचे आणि तिच्या मृत्यूचे आणि पर्यायाने तिच्यापासून अंतरल्याचे दु:ख या सार्‍याचे "बिटवीन द लाईन्स" चित्रण हे कुठल्या दृक्माध्यमात तसेच्या तसे पकडता येईल या बद्दल मी साशंक आहे.
भाषांतराविषयीच्या या किंवा दुसर्‍या भागात इंग्रजीचे मराठीत शब्दशः भाषांतर न करता ते नैसर्गिक मराठी वाटेल, असे रूपांतर करावे, असा मुद्दा मांडला गेला होता. तिथे किमान एका शब्दाधारित भाषेतून दुसर्‍या शब्दाधारित भाषेकडे प्रवास करायचा होता; आणि तो ही माहिती पुरवण्यापुरता. इथे तर भावार्त शब्दांकडून प्रतिमेकडे असा प्रवास आहे. त्यामुळे 'जसेच्या तसे' हवे असा आग्रह धरता येत नाही. किंबहुना कादंबरीचे 'जसेच्या तसे' चित्रण करण्याच्या प्रयत्नात चित्रपट शब्दबंबाळ आणि प्रतिमादरिद्री होण्याचाच धोका संभवतो. मुख्य मुद्दा राहतो, तो माध्यमांतर होऊनही तत्सम भाव व्यक्त करता येतो का? तर हे अनेक प्रकारे शक्य असते. अंधारात उमटणारा एखादाच आर्त सूर काळजावर ओरखडा उठवू शकतो उदा. 'साहिब, बीबी और गुलाम' मध्ये मीनाकुमारी दिसण्याआधीच 'धीरे धीरे चले आओ' अशा ओळी (संगीताशिवाय) गीता दत्तच्या सुरांत रात्री ऐकू येतात व नंतर 'कोई दूरसे आवाज दे' हे गाणे सुरू होते. गढीत राहणारे कुणीतरी अतिशय दु:खी आहे, हे त्यातून समजते. प्रत्यक्ष दु:ख कसले ते पुष्कळ उशिरा कळते. देहबोलीतूनही खचलेपण दाखवता येते. उदा. व्हॅन गॉघचे 'Sorrow' हे चित्र पाहा. Sorrow - Vincent Van Gogh चेहेर्‍यावरील भाव न दाखवूनही देहबोली पुरेशी बोलकी ठरते. पार्श्वभूमीची वठलेली झाडे देखील भावाशी एकतान आहेत. गोयाने काढलेल्या 'Mournful_Foreboding' या चित्रात (खाली पाहा) चेहेरा मुख्य परिणाम साधतो. तसेच काळ्या रंगाचा वापर देहबोलीतील हताशपणास अधिक उठाव देतो. Mournful Foreboding - Goya थोडक्यात, शब्दांचे प्रतिमेत (वा त्या उलट) माध्यमांतर होताना थोडे तरी निसटून जाणारच, याचे भान ठेवावे; एकंदरीत रसनिष्पत्तीतील सुसंगती मात्र तपासून पाहावी. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

पाषाणभेद 31/03/2010 - 05:05
कोणताही चित्रपट बघतांना ते कलामाध्यम आहे हे मान्य केले तर बरेच प्रश्न हलके होतात. केवळ रंजनाच्या हिशोबाने एखादी महान कलाकृती (यात एखादे चित्र, शिल्प, नाट्य, काव्य, लेख, किंवा एखादे मोठे बांधकाम, एखादी इमारत, पुल, मंदिर आदी.) बघालयला गेल्यास एखाद्याला ती एकदम तत्सम देखील वाटू शकते. परत ती कलाकृती 'त्या' प्रेक्षकाने बघण्याच्या आधीच महान का ठरवल्या गेली हा देखील प्रश्न उरतोच. त्या नंतरदेखील त्या प्रेक्षकाची मानसिक स्थिती, त्याच्या बुद्धीचा आवाका (कलाकृती समजून घेण्याची अवस्था), आजूबाजूची सामाजिक परिस्थिती इत्यादी घटक घटकदेखील कारणीभूत ठरतात. आपण ही विहीर एक कलाकृती आहे असे मानू. मोनालिसा ही कलाकृती अजून कोणालाही समजलेली नाही. तीच्या हास्याचे अनेक प्रवाद आहेत. मुक्तसुनीतांनी म्हटल्याप्रमाणे विहीर हा चित्रपट एका अर्थाने ओपन-एंडेड आहेही अन नाहीही. ओपन-एंडेड नाही अशा साठी की नचादादाच्या गेल्यानंतर समिरमध्ये एकप्रकारचा आयुष्याकडे फोलपणे बघण्याचा दृष्टीकोन येवू घातलेला आहे. तरीही त्याला त्याचे दररोजचे आयुष्य जगायचे आहे हे ही कळते आहे. अतिशय प्रेम असणारा नचादादाला तो शोधण्यासाठी बाहेर पडतो. अन धनगराने दिलेल्या दृष्टीमुळे तो नचादादाची केवळ भासमान प्रतीमा पाहतो. अन तो आनंदीत होतो. हे झाले ओपन-एंडेड नाही. अन आहे अशा साठी की दिग्दर्शकाने (हा एक कलाकार असतो हे मान्य करावे की ज्याची कलाकृती आपण बघतो.) सम्या नेमका कशाने नचादादाला पाहू शकतो, नंतर तो सावरतो का? त्याच्या घरच्यांप्रती, समाजाप्रती त्याचे बदल सुसह्य होतात का हे त्याने प्रेक्षकावर सोडलेले आहे. हे झाले मुक्तसुनीतांनी म्हटलेल्या ओपन-एंडेड बाबतीत. आता काही प्रेक्षक केवळ रंजनाच्या हेतूने विहीरीत डोकावण्यासाठी जातील (चित्रपट 'विकण्यासाठी' काही वेळा व्यापारी तत्वे अंमलात आणावी लागतात. महान कलाकारी विकण्यासाठी कलादालनाची गरज लागते. नाहीतर ते चित्र / कलाकारी कलेचा मापदंड म्हणून साठवणूक करण्यासाठी कलासंग्रहात लावले जाते) तर त्यांच्या हातात काहीच न लागल्याने (क्लोज्ड एंडेड) त्यांचा आपेक्षाभंग होवू शकतो. काही जणांना एखाद्या चित्रात एखादा रंग, पोत, उठाव आवडत नाही त्याच प्रमाणे मग ते त्या त्या चित्रपटातील उणीवा शोधत बसतात. याचा अर्थ ते निकृष्ठ प्रेक्षक असतात असे नाही तर तसे घडणे म्हणजे परत वर उल्लेखिलेले मुद्देच (प्रेक्षकाची मानसिक स्थिती, त्याच्या बुद्धीचा आवाका (कलाकृती समजून घेण्याची अवस्था), आजूबाजूची सामाजिक परिस्थिती इत्यादी घटक) लक्षात घ्यावे लागतील. चिंतातुरजंतूंच्या म्हणण्यात तथ्य आहे. 'जिवलगाचा मृत्यू आणि त्यामुळे नायकाच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता' याला रंजनमूल्य आहे असे मानावे का? जर नाही असेच मानावयाचे असेल, तर आपण भरताच्या नाट्यशास्त्रातला करुण रसच नाकारतो आहोत का? ... अर्थात, तरीही विशिष्ट चित्रपटाविषयी मतमतांतरे होऊ शकतात, पण 'अंधारच नको; slow चित्रपट म्हणजे कंटाळवाणाच' असे मानू नये, एवढेच. या चर्चेत विहीर हा चित्रपट चांगली कलाकृती आहे की नाही हे आपण थोडे बाजूला ठेवले अन केवळ सम्या किंवा नचादादाच्या भुमिकेशी तद्रूप होवून हा चित्रपट बघीतला असता प्रेक्षकाच्या मनास थोडावेळ तरी विचार करण्यास भाग पाडतात. केवळ चांगल्या फ्रेम्स, चांगली प्रकाशयोजना, चांगले कलावंत म्हणजेच चांगला की वाईट चित्रपट नव्हे. प्रत्येक वेळी ते प्रेक्षकावर अन त्याच्या जाणीवांवरच अवलंबून असते. चिंतातुरजंतू म्हणतात "असे चित्रपट शक्यतो खुल्या दिलाने पाहाणे हा त्या तयारीचा एक भाग असू शकेल." खरे आहे. पण हे प्रत्येक वेळी प्रेक्षकाला शक्य नसते. त्या त्या चित्रपटासाठी तो ज्या कारणासाठी बघण्यास जातो ते कारण त्यास सापडले नाही तर त्याचा आपेक्षाभंग होवू शकतो. तसेच कदाचित विहीरबाबतीत एखाद्याचे होवू शकते. काहीवेळा दिग्दर्शक अन प्रेक्षकाची तार जुळत नाही. त्या वेळी असे होवू शकते. अर्थात विहीर मला आवडला किंवा नाही हा वेगळा मुद्दा आहे. तो मराठी कलाकृती असल्याने त्याला भावनीक पदर तर आहेच पण त्यातला नायक मला आपला वाटला. त्याचे विचार मला जवळचे वाटले. त्याच्या वाटेला आलेल्या काही फ्रेम्स मी जगलो असल्याने त्यात मी दिसलो असेही असू शकते. काही बाबतीत काही घटना त्या दिग्दर्शकाने का दाखविल्या ते मुळ लेखातील सहा प्रश्न मला पडलेले आहेत. कदाचित एखाद्याच्या बाबतीत ते प्रश्न दुसरेच असू शकतील किंवा काही जण त्या बाबतीत तितका सखोल विचार न करता सोडून देतील असेही होवू शकते. वर्षा म्हसकर-नायर यांच्या म्हणण्याप्रमाणे हा चित्रपट अध्यात्मिक भाष्य करतो पण त्याच बरोबर तो गुढरंजन देखील करतो जो जीएंच्या कथेत बघायला मिळतो. एकूणच विहीर चित्रपटाने थोडाकाळ का होईना विचार करायला लावला. त्या कलाकारांच्या भावनांशी, त्या वातावरणाशी एकरूप व्हायला भाग पाडले यातच त्या चित्रपटाचे यश आहे. बाकी कलाकृतीच्या बाबतीत पुन्हा बोलतो. एखादी कलाकृतीची जेव्हा कलाकार निर्मीती करतो त्या वेळी ती त्याच्यापुरती मर्यादित असते. त्याचे मन, भावना त्यात उतरतात. ज्यावेळी ती कलाकृती प्रदर्शीत होते त्यावेळी ती त्याची राहत नाही. ती प्रेक्षकांची होते. अन प्रेक्षक एकच नसतो. ते तर हजारो असतात. म्हणजेच हजार मने, भावना त्या कलाकृतीला बघत असतात. असे असतांना सर्वांचा एकजिनसी अभिप्राय त्या कलाकृतिच्या बाबतीत असूच शकत नाही. अन तशी अपेक्षा त्या त्या कलाकृतीचा कलानिर्माता देखील बाळगू शकत नाही. पुढचे वाक्य विनोदाने म्हणावे लागेल. मागे मी एक सही घेतली होती. ती अशी: "मुल होईपर्यंत ते आईवडीलांचे खाजगी असते. ते झाल्यानंतर ते मुल सार्वजनीक होते." असो. सद्य उपप्रतिसादात नामोल्लेख न केलेल्यांचेही आभार. अजूनही कुणास ह्या चित्रपटाचा काही वेगळा अर्थ जाणवत असेल तर सांगा. अशा चर्चेतून एखाद्या प्रेक्षकाला एखादी कलाकृती चांगल्या तर्‍हेने बघण्याची दृष्टी येवू शकली तर ते अशा चर्चेचे यशच म्हणावे लागेल. कलाकृती माणूसाला नवा दृष्टीकोन देते ते अशा प्रकारे! येथे बर्‍याच प्रतिसादकर्त्यांनी हा चित्रपट बघीतलेला नाही. तो बघीतल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रीया आहे हे बघणे उत्सूकतेचे ठरते. कृपया आपण चित्रपट बघून आपली प्रतिक्रीया काय होते ते सांगून ही उत्सूकता शमवा. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

In reply to by चिंतातुर जंतू

"शब्दांचे प्रतिमेत (वा त्या उलट) माध्यमांतर होताना थोडे तरी निसटून जाणारच, याचे भान ठेवावे; एकंदरीत रसनिष्पत्तीतील सुसंगती मात्र तपासून पाहावी." ..... हे मान्य करायला काहीच हरकत नाही, नसावी. परंतु वादाचा मुद्धा हा "प्रतिमा" किंवा थेट "शब्द" नसून त्याची मर्यादा हा आहे. आपला चित्रपट "अडीच तासांचा" झाला नाही तर तो बघायला प्रेक्षक येणार नाही ही एक अकारण भीती मराठी चित्रपट दुनियेत पसरली आहे त्याला अनुसरून दृश्यांची कंटाळा येईतो पर्यंत ओढाताण चालू असते ती बाब खरे तर चिंताजनक आहे. काही उदाहरणे देऊ का? "२२ जून..." मध्ये गावाबाहेर चापेकर आणि मंडळी बंदूक शिक्षण घेताना दाखविले ~~ किती वेळ ? "वाडा चिरेबंदी" तील गुप्त खजिना खोदकाम ~~ "श्वास" मधील गावाकडील परतीचा प्रवास ~~ "रावसाहेब" खुर्ची दृश्य ~~ "कैरी" वर्गातील तास ! अशी व याच पठडीतील अन्य उदाहरणे आपला अंत पाहतात आणि कथेच्या मूळ धाग्यापासून नकळत भरकटत जातो. कोणताही संवाद नसलेला तथापि चित्रपटाच्या कथेत परमोच्च स्थान असलेला "राशोमान" मधला "पाऊस" पाहावा. हा सुंदर पट पावसाशिवाय कल्पनेही शक्य नाही. तीच गोष्ट "कॅसाब्लांका" ची. बारमध्ये सैनिकांचा गोंगाट चालू असतानाही नायक व अचानकपणे तेथे आलेली त्याची प्रेयसी यांच्या चेह-याचे अबोल भाव त्या गोंगाटावर मात करू शकतात. मास्कोच्या प्रचंड अशा रेल्वे स्टेशनवर हजारो दुर्दैवी निर्वासितांच्या दंग्यातदेखील आपणास युरीच्या तंतुवाद्याचे कोमल स्वर ऐकू येतात, त्यामुळे त्याचे कविमन आणि त्यातील खळबळ जाणवते; मग ते चित्र एकट्या "झिवागो" ची न राहता आपलेही बनून जाते. अंगावर शहारे आणणारा सुमारे २० मिनिटांचा तो बर्फातील प्रवास !! ही एक हाताळणी आहे जिचा प्रभाव चटकन जाणवतो, त्यासाठी प्रकाश कमी की जास्त, लांबी किती, कोल्ज अप, फेड इन, फेड आउट हे प्रश्न कर्त्यापुढे आलेले नाहीत. श्री. नेमाडे यांनी "बिढार" मध्ये मुबारक बेगमच्या "कभी तन्हायीयो मे हमारी याद आयेगी....." या गाण्याचा उल्लेख केला आहे. या गाण्याचे चित्रीकरण या जातकुळीतील असल्याने आपणास चटकन भिडते. (गौग व गोया चित्रांबाबत मनःपूर्वक धन्यवाद !) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

टिपिकल जी. ए. कुलकर्णींच्या कथेवर बेतलेला चित्रपट वाटतो (तसा खरोखरच असल्यास माहिती नाही). आमच्या "पुरुषोत्तम" मध्ये अश्या कथा ४० मिनिटांत खूप परिणामकारकपणे मांडल्या जातात. हीच गोष्ट चित्रपटात तब्बल अडीच तास चालते. मला चित्रपट पूर्णपणे समजत होता आणि म्हणून "समजलं... आता तरी पुढं सरका की राव" असं सारखं वाटत होतं. वरील बर्‍याच विधानांशी सहमत - >>मला पुर्णपणे समजला, पण तरिही फारसा आवडला नाही सेम हियर ! >>कमित कमी प्रकाश, एकच फ्रेम ५ मिनिटे स्र्कीनवर. अरे काय हे? सायकलवरून बाहेर पडणारा समीर, एसटी, "फणस", स्विमिंग टँक, शॉवर, पाणी साठणारं भांडं, बडबड करणारी आजी (सुलभा देशपांडे), वसंतराव ऐकणारा मामा.... एक ना दोन... कित्येक गोष्टींचा अतिरेक झालाय ! >>"विहिर"सारख्या चित्रपटांमुळे , "चित्रपटांचे काहीएक रंजनमूल्य असावे की नाही ?" हा प्रश्न उपस्थित होतोच. हा प्रश्न असू शकतो??? चित्रपट लोकांनी बघावा अशी निर्माता दिग्दर्शकांची इच्छा असेल तर त्याला किमान रंजनमूल्य असायलाच हवं नाही का? खूप गंभीर आणि क्लिष्ट विषय देखील लोकांपर्यंत पोहोचवता येतात हे अनेक चित्रपटांनी पूर्वी सिद्ध केलं आहेच. तरीही 'विहीर' २:३० तास बघितल्यावर शेवटी हाताला काहीच लागत नाही". बरं बाबा सम्याला जीवन-मृत्यूचं तत्त्वज्ञान उलगडलं... "सो व्हॉट?". ज्यांना हा चित्रपट कळतच नाही त्यांची शुद्ध फसवणूक झालेली असते आणि ज्यांना कळतो त्यांनाही हा कंटाळवाणा वाटतो. काही चांगल्या फ्रेम्स साठी १५० रुपये घालवणं आपल्याला तरी परवडत नाही बुवा !

>>तिसरा मुद्दा कदाचित वर येऊन गेलाही असेल. पण तरी लिहितो. तो आहे रंजनाचा. "रंजना"च्या व्याख्या ज्याच्या त्याच्या वेगळ्या, वेगवेगळ्या अभिरुचीचे लोक असतात , निरनिराळा प्रतिसाद मिळतो हे सारे आपल्याला ठाऊक आहेच. तरीही , "विहिर"सारख्या चित्रपटांमुळे , "चित्रपटांचे काहीएक रंजनमूल्य असावे की नाही ?" हा प्रश्न उपस्थित होतोच. >>> अगदी अगदी १००% सहमत. >>सायकलवरून बाहेर पडणारा समीर, एसटी, "फणस", स्विमिंग टँक, शॉवर, पाणी साठणारं भांडं, बडबड करणारी आजी (सुलभा देशपांडे), वसंतराव ऐकणारा मामा.... एक ना दोन... कित्येक गोष्टींचा अतिरेक झालाय>>>>> पुन्हा सहमत. फणसाचा तर खरंच अतिरेक आहे. आणि स्विमींग टँक सुद्धा. मला वाटते हे सर्व चित्रपट हे फक्त आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यसाठीच बनविलेले असतात. त्यामुळे ह्या चित्रपटात संवाद देखिल अगदी minimum आहेत. का तर भाषा हि चित्रपट समजण्याच्या आड येवु नये. अरे मग असे आहे तर अशा चित्रपटांना येथिल चित्रपट गृहात प्रदर्शित करुच नका ना. म्हणजे प्रश्नच मिटला. एकतर मला खुप कमित कमी प्रकाश ह्या so called parallel, art movies मधे का वापरतात ते समजत नाही. 70-80 च्या दशकात चावुन चोथा झालेली techniques आहेत ती. आता काही तरी नविन वापरा ना. सगळेच symbolic shots. अरे २१ व्या शतकात, जरा वेगळी treatment वापरुन बघा की. जरा direct shots (symbolic नाहीत) वापरले आणि जर जास्त लोकांना चित्रपट समजला तर त्यात काही गैर आहे का? का मग असे चित्रपट internatioonal film festival ला participate करु शकत नाहीत?

In reply to by वर्षा म्हसकर-नायर

अगदी बरोबर ! तुम्हाला केवळ ऑस्करच्या बाहुलीचेच महत्व वाटत असेल तर मग येथील सिनेगृहात झळकला नाही तर काय बिघडणार आहे..... दोन्ही पक्षांचे ? पणजी internatioonal film फेस्टिवल मध्ये जगभरातील काही उत्तमोत्तम कलाकृती पाहण्याचा योग आला होता. विशेष म्हणजे जी काय सात-आठ सिनेमे पाहिले तीत आपण आता चर्चा करीत असलेल्या मराठी परंपरेचा मागमूसही नव्हता. गोव्यातील हायस्कूलला जाणारा मुलगा अगर मुलगी अत्यंत आनंदाने त्या चित्रपटाचे कथानक आणि चित्रीकरण यांचा आनंद घेऊ शकत होते. मग आमचाच असा अट्टाहास का असावा कि हमेशा गूढ आणि कमी प्रकाशातील चित्रीकरण तसेच मस्तकात तिडीक आणणारी वेळखाऊ shots !! पूर्वी एका महोत्सवात "वाडा चिरेबंदी" पाहिला होता त्याची आता आठवण येते. तिथेही असाच प्रकार.

धाग्याचं नाव वाचून वाटल्यालं ह्या पाशानभेदानं पुन्ना येकांदी डेंजर लावनी टाकली का काय... पन आतमंदी येगळच हाये :) -- सुरेखा कारभारी दमानं.....

अमोल केळकर 31/03/2010 - 11:33
बघायला पाहिजे हा सिनेमा अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
नुकतीच विहीर (थेटरात) 'पाहीली'. 'वळू' चीच बरीचशी टिम यात आहे. कथा दोन मावस भावांमधील आहे. पुण्याचा समिर (मदन देवधर) अन गावाकडचा नचिकेत (आलोक राजवाडे). सम्या आपल्या नचादादावर फार प्रेम करतो. प्रत्रांमधूनही संवाद साधत असतो. दोघेही संवेदनशील आहेत. सम्या त्याच्या आई, बहिणीबरोबर त्याच्या मावशीच्या लग्नासाठी नच्याच्या घरी, गावी येतात. वाड्यात खेळतात. विहीरीत पोहतात. सम्या पट्टीचा पोहणारा असतो तर नचादादा सांगड लावून पोहोतो. नचादादा गुढ बोलतो. त्याचा जीव नेहमीच्या वातावरणात गुदमरतो. त्याला त्याच्या पलीकडे कोठेतरी दुर निघून जायचे असते. गायब, अद्रूष्य व्हायचे असते. तसे तो सम्याला बोलूनही दाखवतो.

कुंग फु पांडा

परिकथेतील राजकुमार ·

रेवती 22/03/2010 - 17:46
सिनेमा बद्दल मीही ऐकलय. आता वेळ मिळाला कि बघायला हवा! तू सव्यसाची पूर्ण कर ना आधी! रेवती

मेघवेडा 22/03/2010 - 19:00
कुंग फू पांडा जबराच आहे!! पण 'सव्यसाचि'चं काय झालं?? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

टारझन 22/03/2010 - 19:10
च्यायला ... कधीचा डाऊनलोडवुन पडलाय ... आज पाहातोच :) मस्त लिवलयंस गड्या :) - कंगवा-फनी-गंडा

बेभान 22/03/2010 - 19:33
चांदनी चौक२ चायना हा सुद्धा कुंग फू पांडाचा डिट्टो कॉपी होता. पण याला कुंग फू पांडाची सर कशी येणार? हे कुंग फू पांडाचं टायटल सॉंग ही झकास

अनिल हटेला 22/03/2010 - 19:35
खरंच मस्त आहे पांडा...:) रीलीज झाला तेव्हाच पाह्यलेला.. आपणेको भी आवडेच ये शीनेमा... (पो)लोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.

मला पण खूप आवडला होता हा सिनेमा, मस्तच आहे.. स्वाती (अवांतर- हॅपी फिट पण मस्त आहे..:)तो पण जरुर पहा..)

रेवती 22/03/2010 - 17:46
सिनेमा बद्दल मीही ऐकलय. आता वेळ मिळाला कि बघायला हवा! तू सव्यसाची पूर्ण कर ना आधी! रेवती

मेघवेडा 22/03/2010 - 19:00
कुंग फू पांडा जबराच आहे!! पण 'सव्यसाचि'चं काय झालं?? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

टारझन 22/03/2010 - 19:10
च्यायला ... कधीचा डाऊनलोडवुन पडलाय ... आज पाहातोच :) मस्त लिवलयंस गड्या :) - कंगवा-फनी-गंडा

बेभान 22/03/2010 - 19:33
चांदनी चौक२ चायना हा सुद्धा कुंग फू पांडाचा डिट्टो कॉपी होता. पण याला कुंग फू पांडाची सर कशी येणार? हे कुंग फू पांडाचं टायटल सॉंग ही झकास

अनिल हटेला 22/03/2010 - 19:35
खरंच मस्त आहे पांडा...:) रीलीज झाला तेव्हाच पाह्यलेला.. आपणेको भी आवडेच ये शीनेमा... (पो)लोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.

मला पण खूप आवडला होता हा सिनेमा, मस्तच आहे.. स्वाती (अवांतर- हॅपी फिट पण मस्त आहे..:)तो पण जरुर पहा..)
आज विमुक्तचा हा धागा बघताना कुंग फु पांडाची आठवण झाली आणी मी लिहिता झालो. -- बरेच दिवस मित्रांनी "साल्या तु कुंग फु पांडा बघच !" असा घोषा लावला होता. काही दिवसांपुर्वी बिका आणी मकीच्या कृपेने हा अप्रतिम अ‍ॅनीमेशनपट पाहायाला मिळाला. साधी सरळ गोष्ट पण आयुष्याची छान छान सुत्रे शिकवुन जाणारी. 'पो' हा खरेतर पिस व्हॅली मध्ये राहणारा एक पांडा, पण तो आपल्या पालनकर्त्या वडलांबरोबर (गुज पक्षी) राहात असतो.

शब्दबंध २०१०

बेसनलाडू ·

विसोबा खेचर 10/03/2010 - 10:41
अभिवाचन करावं, सादरीकरण करावं अश्या लायकीचं लेखन आमच्या ब्लॉगवर तरी नाही.. असो, सहभाग घेऊ इच्छिणार्‍या अन्य सर्वांना शुभेच्छा.. तात्या.

ऋषिकेश 10/03/2010 - 13:39
इथे स्वतःचा ब्लॉग असणं गरजेचं दिसतंय :( आंतरजालावरच्या संकेतस्थळांवर केलेले लेखन ग्राह्य धरले जाणार नाहि का? ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

ब्लॉगलेखकांची सभा असल्यामुळे स्वत:चा मराठी लेखन असलेला ब्लॉग असणं आवश्यक आहे. आपला, (शब्दबंधी) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

मदनबाण 11/03/2010 - 03:15
फॉर्म भरला आहे,सभेत सहभागी होण्याचा प्रयत्न नक्की करेन. तुमच्या या उपक्रमाला शुभेच्छा... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू 11/03/2010 - 10:55
१० जूनला येथून कलटी!! १६ जुलैस वापस. ५-६जूनला अस्मादि़कांसह सगळे सामान नवीन अपार्टमेन्टात हलवायचे आहे (शब्देतर बंधांच्या तयारीचा भाग म्हणून ;) :) ) त्यामुळे दुर्दैवाने या वर्षीच्या शब्दबंधमध्ये वाचक किंवा श्रोता म्हणून सहभागी होता येणार नाही. (दुर्दैवी)बेसनलाडू

विसोबा खेचर 10/03/2010 - 10:41
अभिवाचन करावं, सादरीकरण करावं अश्या लायकीचं लेखन आमच्या ब्लॉगवर तरी नाही.. असो, सहभाग घेऊ इच्छिणार्‍या अन्य सर्वांना शुभेच्छा.. तात्या.

ऋषिकेश 10/03/2010 - 13:39
इथे स्वतःचा ब्लॉग असणं गरजेचं दिसतंय :( आंतरजालावरच्या संकेतस्थळांवर केलेले लेखन ग्राह्य धरले जाणार नाहि का? ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

ब्लॉगलेखकांची सभा असल्यामुळे स्वत:चा मराठी लेखन असलेला ब्लॉग असणं आवश्यक आहे. आपला, (शब्दबंधी) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

मदनबाण 11/03/2010 - 03:15
फॉर्म भरला आहे,सभेत सहभागी होण्याचा प्रयत्न नक्की करेन. तुमच्या या उपक्रमाला शुभेच्छा... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू 11/03/2010 - 10:55
१० जूनला येथून कलटी!! १६ जुलैस वापस. ५-६जूनला अस्मादि़कांसह सगळे सामान नवीन अपार्टमेन्टात हलवायचे आहे (शब्देतर बंधांच्या तयारीचा भाग म्हणून ;) :) ) त्यामुळे दुर्दैवाने या वर्षीच्या शब्दबंधमध्ये वाचक किंवा श्रोता म्हणून सहभागी होता येणार नाही. (दुर्दैवी)बेसनलाडू
२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे. =========================================================================== २००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०! परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय.

साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रतिभेचा ई आविष्कार!

प्रसाद ·

विसोबा खेचर 10/03/2010 - 10:52
[तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे...
येथे दिलीत तेच ठीक आहे.. अधनंमधनं काही कॅजुअल प्रतिसाद देऊन हा धागा वर आणावा.. तात्या.

विसोबा खेचर 10/03/2010 - 10:52
[तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे...
येथे दिलीत तेच ठीक आहे.. अधनंमधनं काही कॅजुअल प्रतिसाद देऊन हा धागा वर आणावा.. तात्या.
८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत. तेंव्हा आजच http://sahityasammelan2010.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करा आणि साहित्य संमेलनामध्ये आपला ई-सहभाग नोंदवा ही मिपाकरांना आग्रहाची विनंती! [तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे...

तात्यांचे आणि मिसळपावचे अभिनंदन ( लोकसत्ता ०७/०३/२०१०)

JAGOMOHANPYARE ·

येत्या काही वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी असलेले संगणकाचे महत्त्व कमी होईल आणि मोबाईलवरच इंटरनेट अधिक प्रमाणात पाहिले जाईल, असे भाकित ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी शुक्रवारी दादर येथे व्यक्त केले. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचालन माधव शिरवळकर यांनी केले. मराठीत आज अनेक ब्लॉगलेखक असून ते पाककृती, कविता, प्रवासवर्णन, कथा, छायाचित्रण आदी विविध विषयांवर उत्तम लेखन करत असल्याचे मत तात्या अभ्यंकर यांनी व्यक्त केले ------------------------------------------------------- अभिनंदन

पक्या 07/03/2010 - 14:04
लोकसत्तात नाव आल्याने अभिनंदन हो तात्या. तात्यांसंदर्भात बातमीत ही वाक्ये आहेत. - ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी’ या विषयावरील चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते. युनीकोड’च्या वापरामुळे मराठीत अनेक नवीन संकेतस्थळे तयार होत असून मराठी वाचण्यासाठी युनीकोड हा सशक्त पर्याय असल्याचे मत अतुल तुळशीबागवाले, तात्या अभ्यंकर, रामदास यांनी व्यक्त केले. मराठीत आज अनेक ब्लॉगलेखक असून ते पाककृती, कविता, प्रवासवर्णन, कथा, छायाचित्रण आदी विविध विषयांवर उत्तम लेखन करत असल्याचे मत तात्या अभ्यंकर यांनी व्यक्त केले. जय महाराष्ट्र , जय मराठी !

In reply to by II विकास II

jaypal 07/03/2010 - 19:44
+२ *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by II विकास II

Dhananjay Borgaonkar 07/03/2010 - 16:51
तात्यानु...अभिनंदन.. मिपाकरांचे सुद्धा अभिनंदन. कधि बसायच तात्या? पुण्यात याल तेव्हा कळवा.

आनंद घारे 07/03/2010 - 17:18
या चर्चासत्राला एक श्रोता या नात्याने मी हजेरी लावली होती. ब्लॉगबद्दल जो सूर लावला गेला होता त्यासंबंधी इथे वाचू शकता. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

आशिष सुर्वे 07/03/2010 - 17:53
मन भरून पावलं! तात्यानू, ह्या कार्यक्रमाची छायाचित्रे असतील तर कृपा करून इथे द्या की.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

>>तात्यानु...अभिनंदन.. >>मिपाकरांचे सुद्धा अभिनंदन. >>कधि बसायच तात्या? पुण्यात याल तेव्हा कळवा. + २ मला ही आवाज द्या

राजू 07/03/2010 - 22:22
=D> =D> :-C आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.

वाहीदा 08/03/2010 - 14:14
=D> =D> =D> येत्या काही वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी असलेले संगणकाचे महत्त्व कमी होईल आणि मोबाईलवरच इंटरनेट अधिक प्रमाणात पाहिले जाईल, असे भाकित ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी शुक्रवारी दादर येथे व्यक्त केले. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचालन माधव शिरवळकर यांनी केले. आगामी काही वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी संगणकापेक्षाही मोबाइलला जास्त महत्त्व येईल. कदाचित संगणकावर हाताने टाइप करणे ही संकल्पनाही मोडीत निघेल. आपण जे बोलू ते स्वयंचलितपणे संगणकावर टाइप होईल तसेच जो मजकूर असेल तो आपल्याला वाचताही येऊ शकेल, असे तंत्रज्ञान येऊ शकते, असे लाटकर म्हणाले. एखादे संकेतस्थळ सुरू होते, मात्र त्यात नावीन्यता किंवा कल्पकता नसेल तर ते अल्पावधीतच बंद पडते. त्यामुळे संकेतस्थळामध्ये कल्पकता महत्त्वाची आहे, असे सांगून लाटकर म्हणाले की, मराठीत तरी केवळ संकेतस्थळाच्या मदतीने पैसे कमावता येत नाहीत. एखादा उद्योग किंवा व्यवसाय असेल तर त्याला पूरक म्हणून संकेतस्थळाचा चांगला उपयोग होऊ शकतो. ‘युनीकोड’च्या वापरामुळे मराठीत अनेक नवीन संकेतस्थळे तयार होत असून मराठी वाचण्यासाठी युनीकोड हा सशक्त पर्याय असल्याचे मत अतुल तुळशीबागवाले, तात्या अभ्यंकर, रामदास यांनी व्यक्त केले. इंटरनेटसाठी अत्यावश्यक असलेले ‘ब्रॉडब्रॅण्ड’ अद्यापही दोन ते तीन टक्के लोकांपुरतेच मर्यादित आहे. त्याचा प्रसार जितक्या जास्त प्रमाणात होईल तेवढे आपल्याकडेही इंटरनेट, ब्लॉग आणि संकेतस्थळांचे महत्त्व वाढेल. शालेय स्तरावर लहानपणापासूनच ‘ई-लर्निंग’ ची सुरुवात आता आपल्याकडे होत असल्याचे लाटकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.मराठीत आज अनेक ब्लॉगलेखक असून ते पाककृती, कविता, प्रवासवर्णन, कथा, छायाचित्रण आदी विविध विषयांवर उत्तम लेखन करत असल्याचे मत तात्या अभ्यंकर यांनी व्यक्त केले तर आपल्याकडील ब्लॉग आणि त्यातील लेखन हे बाल्यावस्थेच्याही आधीच्या अवस्थेत असून काही वर्षांपूर्वी आपल्याकडे अनियतकालिकांची जशी चळवळ सुरू झाली होती, तसे आजच्या ब्लॉगचे स्वरूप असल्याचे मत लाटकर यांनी व्यक्त केले.परदेशात ज्याप्रमाणे व्यावसायिक ब्लॉगलेखक आहेत आणि ते आपले उत्पन्न ब्लॉग लेखनातून मिळवतात तसा प्रकार अद्याप मराठीत नाही, असे तुळशीबागवाले यांनी सांगितले. तर परदेशात ब्लॉग लेखनावरील पुस्तके प्रकाशित झाली असून तिकडे त्या लेखनासाठीचे ब्लुगर पुरस्कारही देण्यात येत असल्याचे शिरवळकर म्हणाले. =D> =D> =D> ~ वाहीदा

आनंद घारे 09/03/2010 - 09:37
आपल्याला काय सागायचे आहे? की फक्त त्यातील विसंगती दाखवायची आहे? या कार्यक्रमात चर्चा व वाद झालेच नाहीत. फक्त चार सदस्यांनी आपापली मते मांडली. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

प्रमोद देव 09/03/2010 - 09:57
वाहिदाने वर जे काही लिहिलंय...ते सर्व वृत्तपत्रात लिहून आलंय तेच इथे चिकटवलंय. त्या सर्व वृत्तांतावरची तिची स्वत:ची प्रतिक्रिया म्हणजे टाळ्या वाजवणार्‍या हसर्‍या.

टारझन 09/03/2010 - 09:46
च्यायला .. मला एक कळत नाही .. पेप्रात छापुन आलं तर एवढ्या अभिनंदणाची आणि वैचारिक प्रतिसाद पाजळायची गरज काय पडते ... पेपरात तर कोदांचे लेख पण छापुन येतात :) तसे तात्या ऑलरेडीच प्रदिद्ध आहेतंच ! ... (हो आता त्यांच्या माझ्याकडे भरपुर तक्रारी येतात तरी मी त्यांना (तक्रार्‍यांना हो) कसा बसा संभाळुन घेतो ते मलाच माहित , हा भाग अलहीदा ) अर्थात हे आपलं वैयक्तिक मत ;) बाकी गुर्‍हाळ चालु द्या :) -जानोतोहमहैप्यारे

In reply to by टारझन

JAGOMOHANPYARE 10/03/2010 - 21:45
तुम्हालाही 'विरजण फ्ल्यू ' ची बाधा झाली की काय? ...आपला नम्र टा(कोबा वि)रझण :) *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

आपला अभिजित 09/03/2010 - 11:13
या चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचालन माधव शिरवळकर यांनी केले. च्या मारी तात्या, चर्चासत्र? तेही जाहीर? सर्व भकार, झकार नि वकार ने सुरू होणार्‍या शिव्या जाहीरपणे ऐकायला मिळाल्या असणार!!

येत्या काही वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी असलेले संगणकाचे महत्त्व कमी होईल आणि मोबाईलवरच इंटरनेट अधिक प्रमाणात पाहिले जाईल, असे भाकित ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी शुक्रवारी दादर येथे व्यक्त केले. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचालन माधव शिरवळकर यांनी केले. मराठीत आज अनेक ब्लॉगलेखक असून ते पाककृती, कविता, प्रवासवर्णन, कथा, छायाचित्रण आदी विविध विषयांवर उत्तम लेखन करत असल्याचे मत तात्या अभ्यंकर यांनी व्यक्त केले ------------------------------------------------------- अभिनंदन

पक्या 07/03/2010 - 14:04
लोकसत्तात नाव आल्याने अभिनंदन हो तात्या. तात्यांसंदर्भात बातमीत ही वाक्ये आहेत. - ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी’ या विषयावरील चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते. युनीकोड’च्या वापरामुळे मराठीत अनेक नवीन संकेतस्थळे तयार होत असून मराठी वाचण्यासाठी युनीकोड हा सशक्त पर्याय असल्याचे मत अतुल तुळशीबागवाले, तात्या अभ्यंकर, रामदास यांनी व्यक्त केले. मराठीत आज अनेक ब्लॉगलेखक असून ते पाककृती, कविता, प्रवासवर्णन, कथा, छायाचित्रण आदी विविध विषयांवर उत्तम लेखन करत असल्याचे मत तात्या अभ्यंकर यांनी व्यक्त केले. जय महाराष्ट्र , जय मराठी !

In reply to by II विकास II

jaypal 07/03/2010 - 19:44
+२ *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by II विकास II

Dhananjay Borgaonkar 07/03/2010 - 16:51
तात्यानु...अभिनंदन.. मिपाकरांचे सुद्धा अभिनंदन. कधि बसायच तात्या? पुण्यात याल तेव्हा कळवा.

आनंद घारे 07/03/2010 - 17:18
या चर्चासत्राला एक श्रोता या नात्याने मी हजेरी लावली होती. ब्लॉगबद्दल जो सूर लावला गेला होता त्यासंबंधी इथे वाचू शकता. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

आशिष सुर्वे 07/03/2010 - 17:53
मन भरून पावलं! तात्यानू, ह्या कार्यक्रमाची छायाचित्रे असतील तर कृपा करून इथे द्या की.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

>>तात्यानु...अभिनंदन.. >>मिपाकरांचे सुद्धा अभिनंदन. >>कधि बसायच तात्या? पुण्यात याल तेव्हा कळवा. + २ मला ही आवाज द्या

राजू 07/03/2010 - 22:22
=D> =D> :-C आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.

वाहीदा 08/03/2010 - 14:14
=D> =D> =D> येत्या काही वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी असलेले संगणकाचे महत्त्व कमी होईल आणि मोबाईलवरच इंटरनेट अधिक प्रमाणात पाहिले जाईल, असे भाकित ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी शुक्रवारी दादर येथे व्यक्त केले. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचालन माधव शिरवळकर यांनी केले. आगामी काही वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी संगणकापेक्षाही मोबाइलला जास्त महत्त्व येईल. कदाचित संगणकावर हाताने टाइप करणे ही संकल्पनाही मोडीत निघेल. आपण जे बोलू ते स्वयंचलितपणे संगणकावर टाइप होईल तसेच जो मजकूर असेल तो आपल्याला वाचताही येऊ शकेल, असे तंत्रज्ञान येऊ शकते, असे लाटकर म्हणाले. एखादे संकेतस्थळ सुरू होते, मात्र त्यात नावीन्यता किंवा कल्पकता नसेल तर ते अल्पावधीतच बंद पडते. त्यामुळे संकेतस्थळामध्ये कल्पकता महत्त्वाची आहे, असे सांगून लाटकर म्हणाले की, मराठीत तरी केवळ संकेतस्थळाच्या मदतीने पैसे कमावता येत नाहीत. एखादा उद्योग किंवा व्यवसाय असेल तर त्याला पूरक म्हणून संकेतस्थळाचा चांगला उपयोग होऊ शकतो. ‘युनीकोड’च्या वापरामुळे मराठीत अनेक नवीन संकेतस्थळे तयार होत असून मराठी वाचण्यासाठी युनीकोड हा सशक्त पर्याय असल्याचे मत अतुल तुळशीबागवाले, तात्या अभ्यंकर, रामदास यांनी व्यक्त केले. इंटरनेटसाठी अत्यावश्यक असलेले ‘ब्रॉडब्रॅण्ड’ अद्यापही दोन ते तीन टक्के लोकांपुरतेच मर्यादित आहे. त्याचा प्रसार जितक्या जास्त प्रमाणात होईल तेवढे आपल्याकडेही इंटरनेट, ब्लॉग आणि संकेतस्थळांचे महत्त्व वाढेल. शालेय स्तरावर लहानपणापासूनच ‘ई-लर्निंग’ ची सुरुवात आता आपल्याकडे होत असल्याचे लाटकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.मराठीत आज अनेक ब्लॉगलेखक असून ते पाककृती, कविता, प्रवासवर्णन, कथा, छायाचित्रण आदी विविध विषयांवर उत्तम लेखन करत असल्याचे मत तात्या अभ्यंकर यांनी व्यक्त केले तर आपल्याकडील ब्लॉग आणि त्यातील लेखन हे बाल्यावस्थेच्याही आधीच्या अवस्थेत असून काही वर्षांपूर्वी आपल्याकडे अनियतकालिकांची जशी चळवळ सुरू झाली होती, तसे आजच्या ब्लॉगचे स्वरूप असल्याचे मत लाटकर यांनी व्यक्त केले.परदेशात ज्याप्रमाणे व्यावसायिक ब्लॉगलेखक आहेत आणि ते आपले उत्पन्न ब्लॉग लेखनातून मिळवतात तसा प्रकार अद्याप मराठीत नाही, असे तुळशीबागवाले यांनी सांगितले. तर परदेशात ब्लॉग लेखनावरील पुस्तके प्रकाशित झाली असून तिकडे त्या लेखनासाठीचे ब्लुगर पुरस्कारही देण्यात येत असल्याचे शिरवळकर म्हणाले. =D> =D> =D> ~ वाहीदा

आनंद घारे 09/03/2010 - 09:37
आपल्याला काय सागायचे आहे? की फक्त त्यातील विसंगती दाखवायची आहे? या कार्यक्रमात चर्चा व वाद झालेच नाहीत. फक्त चार सदस्यांनी आपापली मते मांडली. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

प्रमोद देव 09/03/2010 - 09:57
वाहिदाने वर जे काही लिहिलंय...ते सर्व वृत्तपत्रात लिहून आलंय तेच इथे चिकटवलंय. त्या सर्व वृत्तांतावरची तिची स्वत:ची प्रतिक्रिया म्हणजे टाळ्या वाजवणार्‍या हसर्‍या.

टारझन 09/03/2010 - 09:46
च्यायला .. मला एक कळत नाही .. पेप्रात छापुन आलं तर एवढ्या अभिनंदणाची आणि वैचारिक प्रतिसाद पाजळायची गरज काय पडते ... पेपरात तर कोदांचे लेख पण छापुन येतात :) तसे तात्या ऑलरेडीच प्रदिद्ध आहेतंच ! ... (हो आता त्यांच्या माझ्याकडे भरपुर तक्रारी येतात तरी मी त्यांना (तक्रार्‍यांना हो) कसा बसा संभाळुन घेतो ते मलाच माहित , हा भाग अलहीदा ) अर्थात हे आपलं वैयक्तिक मत ;) बाकी गुर्‍हाळ चालु द्या :) -जानोतोहमहैप्यारे

In reply to by टारझन

JAGOMOHANPYARE 10/03/2010 - 21:45
तुम्हालाही 'विरजण फ्ल्यू ' ची बाधा झाली की काय? ...आपला नम्र टा(कोबा वि)रझण :) *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

आपला अभिजित 09/03/2010 - 11:13
या चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचालन माधव शिरवळकर यांनी केले. च्या मारी तात्या, चर्चासत्र? तेही जाहीर? सर्व भकार, झकार नि वकार ने सुरू होणार्‍या शिव्या जाहीरपणे ऐकायला मिळाल्या असणार!!
आजच्या लोकसत्तामध्ये मिसळपाव आणि तात्या यांची एक बातमी आहे. अभिनंदन. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=52904:2010-03-06-19-00-37&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3

सूर्याची सावली...

दिनेश५७ ·

In reply to by प्रमोद देव

शुचि 08/03/2010 - 04:01
असेच म्हणते. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by प्रमोद देव

शुचि 08/03/2010 - 04:01
असेच म्हणते. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूट येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. तो हा लेख : सूर्याची सावली गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला. पलीकडे मुंबईहून माझा भाऊ होता... 'रमेश, नानाजी गेले'...

अभुतपूर्व संकट!

फास्टरफेणे ·

फास्टरफेणे 13/02/2010 - 22:42
अरे ! इतके पोलीस कोरेगाव पार्कमधे काय करताहेत? तिकडे "थेटरात" खानाला कोण संरक्षण देणार? सरकारला तरी अक्कल आहे का नाही? कोणतं काम महत्वाचं हे आता आम्ही सांगायचं का?

अनामिका 14/02/2010 - 00:17
त्रागा ,चिडचिड ,आगपाखड करुन उपयोग शुन्य हाच आजपर्यंतचा अनुभव्........पुळचट आणि षंढ राज्यकर्ते लाभल्यावर जनतेच तरी कसे भले होणार? खानाचा गांधी घराण्याच्या नव्या पिढीशी असलेला दोस्ताना चित्रपट विपरित परिस्थितीत देखिल प्रदर्शित करण्यास कामी आला.....अशोकरावांना या निमित्ताने आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करावयाची आयती संधी मिळाली त्याचा लाभ त्यांनी झुंडशाहीचे प्रदर्शन करुन व सर्व सरकारी यंत्रणा राबवुन मिळवला....मुळात हुजुरेगीरी रक्तातच असल्याकारणाने इतर कुठली अपेक्षा करणे व्यर्थच. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

फास्टरफेणे 13/02/2010 - 22:42
अरे ! इतके पोलीस कोरेगाव पार्कमधे काय करताहेत? तिकडे "थेटरात" खानाला कोण संरक्षण देणार? सरकारला तरी अक्कल आहे का नाही? कोणतं काम महत्वाचं हे आता आम्ही सांगायचं का?

अनामिका 14/02/2010 - 00:17
त्रागा ,चिडचिड ,आगपाखड करुन उपयोग शुन्य हाच आजपर्यंतचा अनुभव्........पुळचट आणि षंढ राज्यकर्ते लाभल्यावर जनतेच तरी कसे भले होणार? खानाचा गांधी घराण्याच्या नव्या पिढीशी असलेला दोस्ताना चित्रपट विपरित परिस्थितीत देखिल प्रदर्शित करण्यास कामी आला.....अशोकरावांना या निमित्ताने आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करावयाची आयती संधी मिळाली त्याचा लाभ त्यांनी झुंडशाहीचे प्रदर्शन करुन व सर्व सरकारी यंत्रणा राबवुन मिळवला....मुळात हुजुरेगीरी रक्तातच असल्याकारणाने इतर कुठली अपेक्षा करणे व्यर्थच. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
भारत नावाचं एक राज्य होतं...तिथं इटलीराणी राज्य करीत होती...तिच्या राज्यात एक महाराष्ट्र नावाचा प्रांत होता. त्या प्रांतातले सगळे सरदार इमानदार होते. एकही जण राणीच्या शब्दाबाहेर नव्हता. राजधानीतून बोलावणं आलं कि सगळे सरदार चळ्चळ कापायचे. राणीचा दराराच असा होता! ते सरदार इतके इमानदार होते कि राजपुत्राचे जोडेसुद्धा ते डोक्यावर घ्यायचे! भारत राज्यात सगळं कसं आलबेल चाललं होतं. महाराष्ट्र प्रांतात एक खान रहायचा. या खानाचं काम म्हणजे भारत राज्याच्या नागरिकांना "जीवनावश्यक" चित्रपटरस पुरवायचा. एकही आठवडा असा गेला नाही कि भारताच्या नागरिकांनी चित्रपटरस पिला नाही.

पण शाहरूख खान ने एक चूक केली

देवदत्त ·

विसोबा खेचर 12/02/2010 - 00:04
काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले.
एका विदेशी मूळ असणार्‍या स्त्रीचे तळवे चाटणार्‍या काँग्रेसकडून अन्य काय अपेक्षा?
त्याच्या सिनेमाच्या नावावर इथे सुरक्षेला धोका पोहोचत आहे आणि त्याची पर्वा न करता तो त्याच्या 'चाहत्यांना' अशा स्थितीत टाकून देशाबाहेर जाऊन बसलाय आणि सिनेमाची जाहिरात, प्रदर्शन करत आहे हे मला तरी पटत नाही. तो म्हटला त्याप्रमाणे हे देशप्रेम नाही.
शाहरुख भारतप्रेमी कधीही नव्हता. तो किंवा दिलिपकुमार ही मंडळी प्रथमपासून पाकधर्जिणीच आहेत! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पाषाणभेद 12/02/2010 - 03:21
येकदम लंबर एक बोल्ला तात्या . सालं ह्ये पाकप्रेमी हायत तर तथंच जा ना म्हनाव साल्यानो. काहून या देशाचं खाउन र्‍हायलेत. ताटात खायाचं आन तथंच **गायाचं आसलं यांच्यावालं देशप्रेम. उद्याच्याला पद्मपुरस्कार पन द्याल रे काग्रेसांच्या पिलावळींनो. बाझवला तिज्यायला. आन आता माय नेम इज.. सारखे चित्रपटाचे नावे म्हणजे जातीयतेला खतपानीच नाय काय? माय सरनेम इज... आसलं नाव पायजेल हुत. खान (नाव टाईप कराया बी लय वंगाळ वाटलं पगा. हात दुवून टाकले लगेच.) ह्ये काय नेम नाय त्ये तर सरनेम हाय ना? आप्ल्या शारूक ला पन नाव बदलून घ्ये म्हनाव. लय वंगाळ नाव वाटतया. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

In reply to by पाषाणभेद

शाहरुख 12/02/2010 - 11:58
जर शाहरुख खानच्या या बोलण्यावरुन वाद झाला असेल तर मला तरी यात काही गैर वाटले नाही.
काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले.
जर 'अ' व्यक्तिच्या चित्रपटाला नियामक मंडळाचे प्रमाणपत्र मिळाले असताना 'ब' व्यक्तीने "तुझा पिच्चर थेटरात कसा लागतो ते बघतोच मी" म्हटले असता सरकारने काय करणे अपेक्षित आहे ? बरखा दत्तने घेतलेल्या शाहरुखच्या मुलाखतीचे काही भाग.. My Indianness shouldn't be questioned: SRK As a movie star, I'm vulnerable: SRK Nobody is a coward in Bollywood: SRK ~शाहरुख मी शाहरुख खानचा फॅन नाही

In reply to by शाहरुख

विकास 13/02/2010 - 08:54
हे शहारूखचे स्वगत तर नाही? :? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विसोबा खेचर

अहो मालक, कोण त्या कॅटेगरीत आहेत याची यादी देण्यापेक्षा कोण नाहींत याची (आखूडतम) यादी देणे सोपे नाहीं का? भापू

In reply to by विसोबा खेचर

सुधीर काळे 12/02/2010 - 09:08
पूर्वी एका परिसंवादात शबाना आझमीने बाबरी मशीदीच्या वादात मंदिर उभारण्याच्या बाजूनं मत व्यक्त केलं होतं असं आठवतंय् (चूभूद्याघ्या). तिचे शोहर जावेदही नेहमी पाकिस्तानी धोरणांच्याविरुद्ध जाहीरपणे व ठामपणे बोलण्याची एकही संधी वाया घालवत नाहीत. दिलीपकुमार उर्फ यूसुफमियाँ यांचेही असले वक्तव्य मी ऐकलेले नाहीं. असे असताना या तीघांवर असा चिखल कां उडवायचा? असे केल्याने चांगल्या देशभक्त असलेल्या या मुस्लिम भारतियांना आपण दुसर्‍या बाजूला नाहीं का ढकलत आहोत? मग ते दुसर्‍या बाजूला कां नाहीं जाऊन मिळणार? तो, हुज़ूर, ज़रा आहिस्ते कदम! ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

In reply to by विसोबा खेचर

जी व्यक्ती पंधरा वर्षांपेक्षाही जास्त काळ भारतात आहे ती विदेशी कशी असेल? शाहरुख भारतप्रेमी कधीही नव्हता. तो किंवा दिलिपकुमार ही मंडळी प्रथमपासून पाकधर्जिणीच आहेत! कोणत्या माणसाला भारतप्रेमी म्हणावे हे एकदा स्पष्ट करावे.

चिरोटा 12/02/2010 - 00:25
शबाना आझमी पण त्याच कॅटॅगरीत आहे...
हे लोक काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची री ओढत नाहीत म्हणून त्यांना पाकधार्जिणे म्हणणे अयोग्य वाटते.
सर्व वादात शिवसेना, काँग्रेस, शाहरूख खान ह्यात कोण चूक, कोण बरोबर हे नेमके कोणालाच कळत नाही आहे
सेना आणि मनसे ह्यांतली ही 'देशप्रेमाची'स्पर्धा आहे.आणि काँग्रेस त्यांना झुंजवत आहे. भेंडी P = NP

In reply to by चिरोटा

शेखर 12/02/2010 - 00:29
>> हे लोक काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची री ओढत नाहीत हे जरी खरे असले तरी हे लोक फक्त विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची री ओढतात हे ही खरे आहे.

योगी९०० 12/02/2010 - 00:37
शिवसेनेच्या अशा वागण्याने या चित्रपटाची फुकट जाहिरात झाली नाहीतर फ्लॉप होणारा चित्रपट होता.( ट्रेलर पाहून असे वाटले). शाहरूख आणि करण जोहर यांना हेच हवे आहे. फु़कट जगभर जाहीरात. मागे एकदा शाहरूखची अमेरिकेत विमानतळावर security checking झाली होती आणि बर्‍याच पेपर मध्ये पहिल्यापानावर ही बातमी होती. हा सुद्धा या चित्रपटाच्या प्रसिद्धीचाच भाग असावा असे मला वाटते. कारण ह्या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये असाच एक सिन आहे. शबाना आझमी पण त्याच कॅटॅगरीत आहे... शबाना, जावेद अख्तर, महेश भट,तिस्ता सेटलवाडयासारखे बरेचसे धर्मनिरपेक्ष(?) लोक आपल्या भारतात आहेत. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

विसोबा खेचर 12/02/2010 - 00:41
म्हश्या भट तर साला एक लंबरचा भिकारचोट माणूस आहे.. पोरीला अगदीच वार्‍यावर सोडलनीत. साला हा तात्या काय तिच्याकरता वाईट होता? :)

In reply to by विसोबा खेचर

टारझन 12/02/2010 - 01:13
पोरीला अगदीच वार्‍यावर सोडलनीत.
च्यायला .. अर्ध्या सेकंदासाठी "टार्‍यावर" असं चा वाचलन् उचकी लागली ना =)) बाकी ते बकर्‍याचं बेनं आधीपासूनंच डोक्यात जातं .. हाकलायला हवा त्याच्या आवडत्या देशात .. सुवरूक खान आहे साला ..

विकास 12/02/2010 - 09:34
मला शहारूखखान हा दिलीपकुमार, शबानाच्या लाईनीतला वाटत तरी नाही. पण मी यात ज्ञानी आहे असे समजत नाही. ;) तरी देखील यात (आयपीएल) त्याची नक्की चूक काय झाली याचा विचार करायला हवा... शिवसेनेने जेंव्हा आधीपण आयपीएल लिलावात खेळाडू घेत होते तेंव्हा त्यांच्या नागरीकत्वावरून ओरड करत होती का? तर नाही. कारण तो त्यांचा (आयपीएलचा) बिझनेस डिसिजन होता. आता त्याच आयपीएल ने बिझनेस डिसिजन म्हणून पाकीस्तानी खेळाडूंना टाळले असताना, निव्वळ ते पाकीस्तानी म्हणून घेयला हवेत असे म्हणणे हे नक्कीच चुकीचे आहे. त्या अर्थाने शहारूखखान चुकलाच. त्याला तेव्हढ्यापुरता विरोध करून सोडले असते तर काहीच बिघडले नसते. पण आक्रस्ताळे पणा करावा लागत आहे कारण पायाखालची जमीन सरकत आहे. असे वाटते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

माझ्या मते हा सगळा शिवसेनेचा फंटलाईनवर येण्यासाठीचा खटाटोप आहे. मराठी माणुसचा मुद्दा इतका शिजत नाही (वा मनसेने हिसकावुन घेतला हे दिसताच ) शिवसेने पुन्हा आपल्या मूळ ट्रंपकार्डकडे वळली आहे.माय नेम इज खान ला विरोध करुन समस्त हिंदुंना पुन्हा आपल्या प्रभावाखाली आणणे (ह्यात परप्रांतीयही आलेच )आणि जर का तसे झाले तर मराठी मुद्द्याला शिवसेना व्यवस्थित फाट्यावर मारेल. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

वेताळ 12/02/2010 - 11:36
शबाना पाक प्रेमी वाटत नाही. त्यापेक्षा दुबई पार्टीत नाचलेले गोंध्या,अनिल कपूर इ. पाकप्रेमी वाटतात. वेताळ

देवदत्त 12/02/2010 - 12:33
एवढे प्रतिसाद? धन्यवाद शिवसेनेचा, शाहरूख खान आणि मंडळी, तसेच काँग्रेस सर्वांचाच प्रसिद्धीचा खटाटोप आहे हेच दिसते. शिवसेनेला महत्व मिळतेय ते घेणारच, सिनेमाचा चमू ही फुकटातली प्रसिद्धी घेतोय. आणिकॉंग्रेस ह्याचा फायदा घेतेय. जर 'अ' व्यक्तिच्या चित्रपटाला नियामक मंडळाचे प्रमाणपत्र मिळाले असताना 'ब' व्यक्तीने "तुझा पिच्चर थेटरात कसा लागतो ते बघतोच मी" म्हटले असता सरकारने काय करणे अपेक्षित आहे ? हाच प्रकार सरकार सर्व चित्रपटांकरीता का नाही करत? 'झेंडा' आणि 'शिक्षणाच्या आयचा घो' ह्यांना का नाही लगेच सुरक्षा देण्याचे सांगितले? तेव्हा तर मागाल तर सुरक्षा देऊ असे म्हणाले. नितेश राणेने टीव्ही वर उघड धमकी दिली त्याचे काय झाले?

हाच प्रकार सरकार सर्व चित्रपटांकरीता का नाही करत? 'झेंडा' आणि 'शिक्षणाच्या आयचा घो' ह्यांना का नाही लगेच सुरक्षा देण्याचे सांगितले? तेव्हा तर मागाल तर सुरक्षा देऊ असे म्हणाले. नितेश राणेने टीव्ही वर उघड धमकी दिली त्याचे काय झाले?>>>> देवदत्तभौ अहो 'झेंडा' किंवा 'शिक्षणाच्या......' बाबतीत कुठेही तथाकथीत अल्पसंख्यांकांवर अन्याय होत नाहीये. मग सरकार कशाला त्यांना सुरक्षा पुरवेल. एक लक्षात घ्या हे जे काही चाललेय ते शाहरुखची बाजु घेणे किंवा पाकची बाजु घेणे किंवा केवळ शिवसेनेला विरोध करणे यासाठी नसुन यातुन मिळणारी / वाढणारी अल्पसंख्यांकाची मते लाटण्यासाठी आहे. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by विशाल कुलकर्णी

अनामिका 12/02/2010 - 19:29
'झेंडा' किंवा 'शिक्षणाच्या......' बाबतीत कुठेही तथाकथीत अल्पसंख्यांकांवर अन्याय होत नाहीये. मग सरकार कशाला त्यांना सुरक्षा पुरवेल. एक लक्षात घ्या हे जे काही चाललेय ते शाहरुखची बाजु घेणे किंवा पाकची बाजु घेणे किंवा केवळ शिवसेनेला विरोध करणे यासाठी नसुन यातुन मिळणारी / वाढणारी अल्पसंख्यांकाची मते लाटण्यासाठी आहे.
एकदम चोक्कस.........१६ आणे खरा बोल्लला विशाल भाय! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

वाहीदा 13/02/2010 - 11:05
एवी वात करेच जारू शिवसेना , बिजेपी अने घणा बधा so called Political Parties मत मिळावा मागे काय करेश नये ?? वा रे वा :-( केटलू झूठ्ठू बोलेछ !!बाप्पा रे बाप्पा !! :-( Political Parties, मत मिळावा माटे काय पण करेछ ! केटलू पण निचू जायेच .. एमनू लेवले छेच नई .. सावी गंधगी छे बद्धी . गंदू करी नाखयो अवे बद्धू atmosphere :-( ~ वाहीदा

एकलव्य 12/02/2010 - 18:11
ठाकरेंना भेटायला गेला तर ती शाहरूखची चूक असेल (जी पवारांनीही नुकतीच केली) पाकिस्तानी खेळाडूंना घ्यायला हवे की नको यावर -- मला पटणारे असो वा नसो -- मत मांडणे म्हणजे देशद्रोह असे बिलकुल नाही. शाहरूखच्या निमित्त्याने "खानां"वर हल्लाबोल करण्याचा सेनेचा आक्रस्ताळेपणा दिसतो. अर्थात अशोक चव्हाण आणि आबा यांनी संरक्षण काढून घेणे हा त्यापलिकडील मूर्खपणा आणि देशद्रोह. पण सदर प्रकरणात शाहरूखला अजून तरी आम्ही दोष देणार नाही. शाहरूखचे चित्रपट न आवडणारा - एकलव्य

In reply to by अप्पा जोगळेकर

II विकास II 28/03/2010 - 12:27
>>देशप्रेमाचं आंदण शिवसेनेला कोणी दिलं आणि कधी दिलं ? देशप्रेमाचे असे आंदण मिळते का? कोणी देते का? कृपया तुम्हाला माहीती असेल तर येथे द्यावी. मला वाटते कि देशात राहणार्‍या(नागरीक असलेल्या) प्रत्येकाला ते नागरीक होताच(म्हणजे बहुतेक लोकांना जन्मतः) मिळते. प्रत्येकांने आपल्या परीने देशासाठी काम करत राहावे. असो. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

In reply to by II विकास II

चिरोटा 28/03/2010 - 13:13
बाकी शिवसेनेची फाटली आहे यात वाद नाही,
www.saamna.com पहा."ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे' ते दैनिक राहिलेले नसून "मराठी माणसाचे स्वतःचे वृत्तपत्र" झाले आहे. धर्म कुठलाही असो मराठी माणसाला आता तेजीचे दिवस येणार हे नक्की.! भेंडी P = NP

In reply to by चिरोटा

"ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे' ते दैनिक राहिलेले नसून "मराठी माणसाचे स्वतःचे वृत्तपत्र" झाले आहे. याची नोंद आधीच घेतली आहे. मी सामनाचा नियमित वाचक आहे. तरी धन्यवाद सगळ्यांना माहीत होईल.

देशप्रेमाचे असे आंदण मिळते का? कोणी देते का? असं आंदण कोणी देत नाही तरीदेखील शिवसेना तसं ते मिळालं असल्याच्या थाटात वावरत असते. हीच तर तक्रार आहे. मी माझ्या याआधीच्या प्रतिसादाखाली Circastic remark असं लिहायला हवं होतं का ?

In reply to by अप्पा जोगळेकर

II विकास II 28/03/2010 - 13:02
काही लोकांचे देशप्रेम जहाल असते तर काही लोकांचे मवाळ असो. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

विसोबा खेचर 12/02/2010 - 00:04
काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले.
एका विदेशी मूळ असणार्‍या स्त्रीचे तळवे चाटणार्‍या काँग्रेसकडून अन्य काय अपेक्षा?
त्याच्या सिनेमाच्या नावावर इथे सुरक्षेला धोका पोहोचत आहे आणि त्याची पर्वा न करता तो त्याच्या 'चाहत्यांना' अशा स्थितीत टाकून देशाबाहेर जाऊन बसलाय आणि सिनेमाची जाहिरात, प्रदर्शन करत आहे हे मला तरी पटत नाही. तो म्हटला त्याप्रमाणे हे देशप्रेम नाही.
शाहरुख भारतप्रेमी कधीही नव्हता. तो किंवा दिलिपकुमार ही मंडळी प्रथमपासून पाकधर्जिणीच आहेत! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पाषाणभेद 12/02/2010 - 03:21
येकदम लंबर एक बोल्ला तात्या . सालं ह्ये पाकप्रेमी हायत तर तथंच जा ना म्हनाव साल्यानो. काहून या देशाचं खाउन र्‍हायलेत. ताटात खायाचं आन तथंच **गायाचं आसलं यांच्यावालं देशप्रेम. उद्याच्याला पद्मपुरस्कार पन द्याल रे काग्रेसांच्या पिलावळींनो. बाझवला तिज्यायला. आन आता माय नेम इज.. सारखे चित्रपटाचे नावे म्हणजे जातीयतेला खतपानीच नाय काय? माय सरनेम इज... आसलं नाव पायजेल हुत. खान (नाव टाईप कराया बी लय वंगाळ वाटलं पगा. हात दुवून टाकले लगेच.) ह्ये काय नेम नाय त्ये तर सरनेम हाय ना? आप्ल्या शारूक ला पन नाव बदलून घ्ये म्हनाव. लय वंगाळ नाव वाटतया. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

In reply to by पाषाणभेद

शाहरुख 12/02/2010 - 11:58
जर शाहरुख खानच्या या बोलण्यावरुन वाद झाला असेल तर मला तरी यात काही गैर वाटले नाही.
काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले.
जर 'अ' व्यक्तिच्या चित्रपटाला नियामक मंडळाचे प्रमाणपत्र मिळाले असताना 'ब' व्यक्तीने "तुझा पिच्चर थेटरात कसा लागतो ते बघतोच मी" म्हटले असता सरकारने काय करणे अपेक्षित आहे ? बरखा दत्तने घेतलेल्या शाहरुखच्या मुलाखतीचे काही भाग.. My Indianness shouldn't be questioned: SRK As a movie star, I'm vulnerable: SRK Nobody is a coward in Bollywood: SRK ~शाहरुख मी शाहरुख खानचा फॅन नाही

In reply to by शाहरुख

विकास 13/02/2010 - 08:54
हे शहारूखचे स्वगत तर नाही? :? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विसोबा खेचर

अहो मालक, कोण त्या कॅटेगरीत आहेत याची यादी देण्यापेक्षा कोण नाहींत याची (आखूडतम) यादी देणे सोपे नाहीं का? भापू

In reply to by विसोबा खेचर

सुधीर काळे 12/02/2010 - 09:08
पूर्वी एका परिसंवादात शबाना आझमीने बाबरी मशीदीच्या वादात मंदिर उभारण्याच्या बाजूनं मत व्यक्त केलं होतं असं आठवतंय् (चूभूद्याघ्या). तिचे शोहर जावेदही नेहमी पाकिस्तानी धोरणांच्याविरुद्ध जाहीरपणे व ठामपणे बोलण्याची एकही संधी वाया घालवत नाहीत. दिलीपकुमार उर्फ यूसुफमियाँ यांचेही असले वक्तव्य मी ऐकलेले नाहीं. असे असताना या तीघांवर असा चिखल कां उडवायचा? असे केल्याने चांगल्या देशभक्त असलेल्या या मुस्लिम भारतियांना आपण दुसर्‍या बाजूला नाहीं का ढकलत आहोत? मग ते दुसर्‍या बाजूला कां नाहीं जाऊन मिळणार? तो, हुज़ूर, ज़रा आहिस्ते कदम! ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

In reply to by विसोबा खेचर

जी व्यक्ती पंधरा वर्षांपेक्षाही जास्त काळ भारतात आहे ती विदेशी कशी असेल? शाहरुख भारतप्रेमी कधीही नव्हता. तो किंवा दिलिपकुमार ही मंडळी प्रथमपासून पाकधर्जिणीच आहेत! कोणत्या माणसाला भारतप्रेमी म्हणावे हे एकदा स्पष्ट करावे.

चिरोटा 12/02/2010 - 00:25
शबाना आझमी पण त्याच कॅटॅगरीत आहे...
हे लोक काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची री ओढत नाहीत म्हणून त्यांना पाकधार्जिणे म्हणणे अयोग्य वाटते.
सर्व वादात शिवसेना, काँग्रेस, शाहरूख खान ह्यात कोण चूक, कोण बरोबर हे नेमके कोणालाच कळत नाही आहे
सेना आणि मनसे ह्यांतली ही 'देशप्रेमाची'स्पर्धा आहे.आणि काँग्रेस त्यांना झुंजवत आहे. भेंडी P = NP

In reply to by चिरोटा

शेखर 12/02/2010 - 00:29
>> हे लोक काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची री ओढत नाहीत हे जरी खरे असले तरी हे लोक फक्त विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची री ओढतात हे ही खरे आहे.

योगी९०० 12/02/2010 - 00:37
शिवसेनेच्या अशा वागण्याने या चित्रपटाची फुकट जाहिरात झाली नाहीतर फ्लॉप होणारा चित्रपट होता.( ट्रेलर पाहून असे वाटले). शाहरूख आणि करण जोहर यांना हेच हवे आहे. फु़कट जगभर जाहीरात. मागे एकदा शाहरूखची अमेरिकेत विमानतळावर security checking झाली होती आणि बर्‍याच पेपर मध्ये पहिल्यापानावर ही बातमी होती. हा सुद्धा या चित्रपटाच्या प्रसिद्धीचाच भाग असावा असे मला वाटते. कारण ह्या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये असाच एक सिन आहे. शबाना आझमी पण त्याच कॅटॅगरीत आहे... शबाना, जावेद अख्तर, महेश भट,तिस्ता सेटलवाडयासारखे बरेचसे धर्मनिरपेक्ष(?) लोक आपल्या भारतात आहेत. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

विसोबा खेचर 12/02/2010 - 00:41
म्हश्या भट तर साला एक लंबरचा भिकारचोट माणूस आहे.. पोरीला अगदीच वार्‍यावर सोडलनीत. साला हा तात्या काय तिच्याकरता वाईट होता? :)

In reply to by विसोबा खेचर

टारझन 12/02/2010 - 01:13
पोरीला अगदीच वार्‍यावर सोडलनीत.
च्यायला .. अर्ध्या सेकंदासाठी "टार्‍यावर" असं चा वाचलन् उचकी लागली ना =)) बाकी ते बकर्‍याचं बेनं आधीपासूनंच डोक्यात जातं .. हाकलायला हवा त्याच्या आवडत्या देशात .. सुवरूक खान आहे साला ..

विकास 12/02/2010 - 09:34
मला शहारूखखान हा दिलीपकुमार, शबानाच्या लाईनीतला वाटत तरी नाही. पण मी यात ज्ञानी आहे असे समजत नाही. ;) तरी देखील यात (आयपीएल) त्याची नक्की चूक काय झाली याचा विचार करायला हवा... शिवसेनेने जेंव्हा आधीपण आयपीएल लिलावात खेळाडू घेत होते तेंव्हा त्यांच्या नागरीकत्वावरून ओरड करत होती का? तर नाही. कारण तो त्यांचा (आयपीएलचा) बिझनेस डिसिजन होता. आता त्याच आयपीएल ने बिझनेस डिसिजन म्हणून पाकीस्तानी खेळाडूंना टाळले असताना, निव्वळ ते पाकीस्तानी म्हणून घेयला हवेत असे म्हणणे हे नक्कीच चुकीचे आहे. त्या अर्थाने शहारूखखान चुकलाच. त्याला तेव्हढ्यापुरता विरोध करून सोडले असते तर काहीच बिघडले नसते. पण आक्रस्ताळे पणा करावा लागत आहे कारण पायाखालची जमीन सरकत आहे. असे वाटते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

माझ्या मते हा सगळा शिवसेनेचा फंटलाईनवर येण्यासाठीचा खटाटोप आहे. मराठी माणुसचा मुद्दा इतका शिजत नाही (वा मनसेने हिसकावुन घेतला हे दिसताच ) शिवसेने पुन्हा आपल्या मूळ ट्रंपकार्डकडे वळली आहे.माय नेम इज खान ला विरोध करुन समस्त हिंदुंना पुन्हा आपल्या प्रभावाखाली आणणे (ह्यात परप्रांतीयही आलेच )आणि जर का तसे झाले तर मराठी मुद्द्याला शिवसेना व्यवस्थित फाट्यावर मारेल. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

वेताळ 12/02/2010 - 11:36
शबाना पाक प्रेमी वाटत नाही. त्यापेक्षा दुबई पार्टीत नाचलेले गोंध्या,अनिल कपूर इ. पाकप्रेमी वाटतात. वेताळ

देवदत्त 12/02/2010 - 12:33
एवढे प्रतिसाद? धन्यवाद शिवसेनेचा, शाहरूख खान आणि मंडळी, तसेच काँग्रेस सर्वांचाच प्रसिद्धीचा खटाटोप आहे हेच दिसते. शिवसेनेला महत्व मिळतेय ते घेणारच, सिनेमाचा चमू ही फुकटातली प्रसिद्धी घेतोय. आणिकॉंग्रेस ह्याचा फायदा घेतेय. जर 'अ' व्यक्तिच्या चित्रपटाला नियामक मंडळाचे प्रमाणपत्र मिळाले असताना 'ब' व्यक्तीने "तुझा पिच्चर थेटरात कसा लागतो ते बघतोच मी" म्हटले असता सरकारने काय करणे अपेक्षित आहे ? हाच प्रकार सरकार सर्व चित्रपटांकरीता का नाही करत? 'झेंडा' आणि 'शिक्षणाच्या आयचा घो' ह्यांना का नाही लगेच सुरक्षा देण्याचे सांगितले? तेव्हा तर मागाल तर सुरक्षा देऊ असे म्हणाले. नितेश राणेने टीव्ही वर उघड धमकी दिली त्याचे काय झाले?

हाच प्रकार सरकार सर्व चित्रपटांकरीता का नाही करत? 'झेंडा' आणि 'शिक्षणाच्या आयचा घो' ह्यांना का नाही लगेच सुरक्षा देण्याचे सांगितले? तेव्हा तर मागाल तर सुरक्षा देऊ असे म्हणाले. नितेश राणेने टीव्ही वर उघड धमकी दिली त्याचे काय झाले?>>>> देवदत्तभौ अहो 'झेंडा' किंवा 'शिक्षणाच्या......' बाबतीत कुठेही तथाकथीत अल्पसंख्यांकांवर अन्याय होत नाहीये. मग सरकार कशाला त्यांना सुरक्षा पुरवेल. एक लक्षात घ्या हे जे काही चाललेय ते शाहरुखची बाजु घेणे किंवा पाकची बाजु घेणे किंवा केवळ शिवसेनेला विरोध करणे यासाठी नसुन यातुन मिळणारी / वाढणारी अल्पसंख्यांकाची मते लाटण्यासाठी आहे. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by विशाल कुलकर्णी

अनामिका 12/02/2010 - 19:29
'झेंडा' किंवा 'शिक्षणाच्या......' बाबतीत कुठेही तथाकथीत अल्पसंख्यांकांवर अन्याय होत नाहीये. मग सरकार कशाला त्यांना सुरक्षा पुरवेल. एक लक्षात घ्या हे जे काही चाललेय ते शाहरुखची बाजु घेणे किंवा पाकची बाजु घेणे किंवा केवळ शिवसेनेला विरोध करणे यासाठी नसुन यातुन मिळणारी / वाढणारी अल्पसंख्यांकाची मते लाटण्यासाठी आहे.
एकदम चोक्कस.........१६ आणे खरा बोल्लला विशाल भाय! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

वाहीदा 13/02/2010 - 11:05
एवी वात करेच जारू शिवसेना , बिजेपी अने घणा बधा so called Political Parties मत मिळावा मागे काय करेश नये ?? वा रे वा :-( केटलू झूठ्ठू बोलेछ !!बाप्पा रे बाप्पा !! :-( Political Parties, मत मिळावा माटे काय पण करेछ ! केटलू पण निचू जायेच .. एमनू लेवले छेच नई .. सावी गंधगी छे बद्धी . गंदू करी नाखयो अवे बद्धू atmosphere :-( ~ वाहीदा

एकलव्य 12/02/2010 - 18:11
ठाकरेंना भेटायला गेला तर ती शाहरूखची चूक असेल (जी पवारांनीही नुकतीच केली) पाकिस्तानी खेळाडूंना घ्यायला हवे की नको यावर -- मला पटणारे असो वा नसो -- मत मांडणे म्हणजे देशद्रोह असे बिलकुल नाही. शाहरूखच्या निमित्त्याने "खानां"वर हल्लाबोल करण्याचा सेनेचा आक्रस्ताळेपणा दिसतो. अर्थात अशोक चव्हाण आणि आबा यांनी संरक्षण काढून घेणे हा त्यापलिकडील मूर्खपणा आणि देशद्रोह. पण सदर प्रकरणात शाहरूखला अजून तरी आम्ही दोष देणार नाही. शाहरूखचे चित्रपट न आवडणारा - एकलव्य

In reply to by अप्पा जोगळेकर

II विकास II 28/03/2010 - 12:27
>>देशप्रेमाचं आंदण शिवसेनेला कोणी दिलं आणि कधी दिलं ? देशप्रेमाचे असे आंदण मिळते का? कोणी देते का? कृपया तुम्हाला माहीती असेल तर येथे द्यावी. मला वाटते कि देशात राहणार्‍या(नागरीक असलेल्या) प्रत्येकाला ते नागरीक होताच(म्हणजे बहुतेक लोकांना जन्मतः) मिळते. प्रत्येकांने आपल्या परीने देशासाठी काम करत राहावे. असो. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

In reply to by II विकास II

चिरोटा 28/03/2010 - 13:13
बाकी शिवसेनेची फाटली आहे यात वाद नाही,
www.saamna.com पहा."ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे' ते दैनिक राहिलेले नसून "मराठी माणसाचे स्वतःचे वृत्तपत्र" झाले आहे. धर्म कुठलाही असो मराठी माणसाला आता तेजीचे दिवस येणार हे नक्की.! भेंडी P = NP

In reply to by चिरोटा

"ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे' ते दैनिक राहिलेले नसून "मराठी माणसाचे स्वतःचे वृत्तपत्र" झाले आहे. याची नोंद आधीच घेतली आहे. मी सामनाचा नियमित वाचक आहे. तरी धन्यवाद सगळ्यांना माहीत होईल.

देशप्रेमाचे असे आंदण मिळते का? कोणी देते का? असं आंदण कोणी देत नाही तरीदेखील शिवसेना तसं ते मिळालं असल्याच्या थाटात वावरत असते. हीच तर तक्रार आहे. मी माझ्या याआधीच्या प्रतिसादाखाली Circastic remark असं लिहायला हवं होतं का ?

In reply to by अप्पा जोगळेकर

II विकास II 28/03/2010 - 13:02
काही लोकांचे देशप्रेम जहाल असते तर काही लोकांचे मवाळ असो. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
शाहरूख खानने आय पी एल च्या खेळाडूंच्या लिलावानंतर पाकिस्तानी (म्हणत आहेत त्याप्रमाणे तर सर्वच देशांच्या) खेळाडूंना समर्थन दिले. शिवसेनेने त्याविरोधात दंड थोपटले आणि 'माय नेम इज खान' वर बहिष्कार टाकण्यास सांगितले. शाहरूख खान म्हणतो, " मला भारताबद्दल देशप्रेम आहेच. मी त्याविरोधात काही बोललो नाही." (नेमकी त्याची वाक्ये नाहीत पण आशय तोच). गेले आठवडाभर हो नाही चालत, पुन्हा 'माय नेम इज खान' चा विरोध समोर आला. काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले. इतर वेळी ' सुरक्षा मागाल तर देऊ' ही भूमिका. शाहरूख खानने काही चर्चा करण्यास नकार दिला.

सर्वच राजकीय पक्षांचा निषेध

देवदत्त ·

प्रमोद देव 05/02/2010 - 08:37
देवदत्ता, अगदी योग्य शब्दात मांडली आहेस तू परिस्थिती. सामान्य जनांना सतत आपापसात झुंजवत ठेवून आपण निवांतपणे राहायचे हेच सर्व राजकीय पक्षांचे धोरण आहे. आपण सारे भाऊ भाऊ,जनतेला सदैव फसवत राहू...हाच ह्या सगळ्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. ज्या दिवशी जनता शहाणी होईल तो खरा स्वातंत्र्य दिन म्हणावा लागेल... हे बहुदा दिवास्वप्नच पाहतोय मी...खरं आहे. :( ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

पाषाणभेद 05/02/2010 - 09:18
असेच म्हणतो. आत्ताच्या घडीला कोणतेही सरकार हे व्यापारी घार्जीणे आहे. उदा. जो शेतकरी कोथंबीर पिकवतो त्याला ती विकण्यासाठी नेल्यानंतर कमी भाव मिळाल्याने फेकून द्यावी लागत किंवा आहे त्याच दराने व्यापार्‍याला विकली तर हमाली, तोलाई सोडली तर हातात गाडीभाड्याचेही पैसे राहत नाही. राहिली धान्याची परीस्थिती. सगळे व्यापारी साठेबाज आहेत. सगळ्यांचे गोडावून बघीतले असता कित्येक टन धान्य, वस्तू साठवलेल्या सापडतील. सरकार कोणत्याही संकल्पनेचे येवो, मग ते उदारमतवादी असो, लोकशाही असो, साम्यवाद, समाजवाद असो, सरकारवर नियंत्रण नेहमी भांडवलदारांचेच म्हणजेच व्यापार्‍यांचे, कारखानदारांचे राहिलेले आहे. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

प्रांतिक अस्मितांच्या राजकारणात सामान्य मनुष्याला मुलभुत प्रश्नांपासुन दुर करण्याचा प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात करत असतात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रांतिक अस्मितांच्या राजकारणात सामान्य मनुष्याला मुलभुत प्रश्नांपासुन दुर करण्याचा प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात करत असतात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by सहज

टारझन 06/02/2010 - 00:37
रेवतीचा प्रतिदास आणि देवदत्ताचा लेख .. एकदम जबरदस्त :) त्यात न्युज चॅनल पाहिले की मस्तकात तिडिक जाते :( अरे काय चाल्लय काय ?

समंजस 05/02/2010 - 14:40
छान लेख देवदत्त साहेब. हे असेच आहे, आणि असेच राहणार. कारण ह्यालाच म्हणतात भारतीय लोकशाही /भारतीय प्रजासत्ताक पद्धती :| राजकारण हा एक व्यवसाय/करीयर आहे बर्‍याच जणांकरीता. कित्येकांच्या पिढ्यांनपिढ्या यातच गेल्या आहेत आणि जाणार. सामान्यजनतेच्या समस्या सोडवल्यात तर मग या लोकांनी काय करायचं? पुढिल निवडणूकीत कुढल्या मुद्यावर मतं मागावीत? स्वतःच्या करीता आणि पुढिल पिढी करीता करोडोंची माया कशी काय गोळा करावी?? :? स्वतंत्र देशात जन्म घेण्याकरीता आणि स्वतंत्र देशात राहण्याकरीता, ही किंमत तर चुकवावीच लागेल. :(

रेवती 05/02/2010 - 21:16
देवदत्तसाहेब, आपला पोटतिडिकीने लिहिलेला लेख आवडला. सर्व मुद्दे पटले. अतोनात वाढलेल्या महागाईला जनता (आपण) काही प्रमाणात तरी जबाबदार आहे का? आणि असल्यास ती चूक कशी व किती प्रमाणात सुधारता येइल ते पाहिले पाहिजे. राजकारणात घेतलेले मोठे निर्णय आपल्या बँक खात्यावर छोट्या प्रमाणात का होइना परिणाम करत असतात त्याचप्रमाणे वैतक्तीक पातळीवर केलेलेया छोट्या सुधारणा थोडा बदल तरी घडवून आणतील असे वाटते. अठवड्यापूर्वी झालेल्या भारतवारीत आश्चर्यचकित करणारे बदल दिसले. ते बदल फार पूर्वीपासून असतीलही परंतू यावेळी मी एकटी तिथे गेल्याने जरा लक्ष देवून बघता आले. पुण्यात तर बाहेर जेवणे ही प्रथा असल्यासारखे फार आधीपासूनच वाटत आले आहे. यावेळी अन्नधान्याचे वाढलेले दर रेस्टॉरंटच्या बीलांवरून सहजच कळत होते. पण म्हणून गर्दी कमी नव्हती. सकाळ असूदे, दुपार किंवा संध्याकाळ सगळ्या हॉटेलांमध्ये वेटिंग होतेच. मुलांचे भरमसाट वाढलेले पॉकेटमनी व महागड्या बाईक्स हे आईवडिलांनीच वाढवून ठेवलेले खर्च आहेत नाहीतर कोणी? जर खाण्यावरचा इतका खर्च व इंधनावरचा खर्च परवडू शकतो तर अजून थोडा थोडा असा परवडू शकतो, म्हणजे आपण जरा बजेटाला ताण देऊन करू शकतो. गरिबांसाठी कुठल्या सरकाने काम केलेले आपल्याला फारसे आठवतही नसेल (नाहीतर गरिबी दूर झाली नसती का?). सरकार हे पैसेवाल्यांकडून पैसे काढून घेण्यासाठी आहे. तुमचे पैसे जर हॉटेलींग, सिनेमा, पेट्रोल यावर अव्वाच्यासव्वा खर्च होताना तुम्हालाच काही वाटत नसेल तर आम्हाला ते तुमच्याकडून काढून घेताना का म्हणून वाईट वाटावे? असा विचार हे करियरवाले राजकारणी करत असले तर त्यात त्यांची चुक ती कोणती? मान्य आहे की आजकाल शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, नोकरदार महिला, पुरुषांना लांब प्रवास करून जावे लागते त्या प्रवासाचेही खर्च व दमणूक खूप असते, त्यावर घरगुती उपाय करणे कोणाच्या हातात आहे? मी कॉलेजला असताना रोज सकाळी तीन डबे घेऊन लांब प्रवास करून जातच होते. माझ्या कितीतरी मैत्रिणी माझ्यापेक्षाही जास्त प्रवास करून येत असत. सगळ्यांकडे दोन ते तीन डबे असत. बाहेर खाण्याची वेळ आली तर थोडेफार पैसेही असत. कारण नसताना उगीचच बाहेरच्या निकृष्ट खाण्यावर पैसे खर्च करायचे नाहीत हा एक अलिखित नियम होता. शाळेत असताना रोज व कॉलेजमध्ये असताना अठवड्याने एकदा सर्व हिशोब पालकांना दाखवावे लागत. घरगुती जेवण, स्नॅक्स हे महागाईच्या दिवसातही बाहेरच्याइतके महाग नसतात यावर आपले एकमत होण्यास हरकत नाही. यातून एकच प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट ही की आपल्या आयांची (आईचे अनेकवचन) स्वयंपाकघरात राबण्याची तयारी होती. आजकाल भारतात सगळीकडे वजनवाढीच्या व तब्येतींच्या तक्रारी वाढलेल्या आहेत (पोल्युशनचा विषय बाजूला ठेवूया ;)) यात बिचार्‍या राजकारणी लोकांचा दोष कोणता? ;) डॉक्टरांची बीले वाढली आहेत ती कुणामुळे? मी जरी पुण्यातल्या परिस्थितीबद्दल (वरवर पाहता जाणवलेली) बोलत असले तरी थोड्याफार फरकाने सगळ्या सुधारीत गावांमध्ये अशीच वेळ आली असावी असा अंदाज बांधत आहे. प्रत्येक गोष्टीत महागडे उपाय शोधण्यापेक्षा तुलनेने स्वस्त असलेल्या गोष्टी करताना कितीजण दिसतात? रेवती

गणपा 05/02/2010 - 21:50
हल्ली हे सगळ वाचुन पण त्रास व्हायला लागला आहे. आपल सारख त्या राजकारण्यांच्या नावाने शंख करत रहायच, इकडे येउन कळफळक बडवत रहायच. देवदत्ता पोटतिडकी ने लिहिलयस रे पण कंटाळा आलाय खुप या सगळ्याचा आता. :(

तिमा 06/02/2010 - 17:59
भारताची अशी स्थिती होण्यास अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश! त्याबाबतीत हल्ली कोणी बोलतच नाही. ते मंत्रालय तरी आस्तित्वात आहे की नाही कोणास ठाऊक! शिवाय अशिक्षितपणा, भ्रष्ट राज्यकर्ते, नालायक विरोधी पक्ष, कायद्याचे राज्य नसणे हे मुद्दे आहेतच. पण लोकसंख्येमुळे सर्वच व्यवस्थेवर ताण येतो आणि मग यादवी अपरिहार्यच! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

देवदत्त 06/02/2010 - 23:12
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद. परवा बातम्या पाहत असताना हे लोक जो काही गोंधळ घालत होते ते पाहून न राहवल्याने, खूप दिवसांपासून मनात चाललेले किंवा कार्यालयात सहकार्‍यांसोबत चर्चिलेले विचार मी मांडले. सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रिया चांगल्याच आहेत. त्यात रेवतीजींनी दिलेल्या मुद्यांबद्दल आणखी लिहावेसे वाटते. ह्या लेखनात मी फक्त राजकारण्यांबद्दल जे वाटते ते लिहिले होते. इतर गोष्टी म्हणजे जे आपण सर्व करतो, त्याबद्दल मी बोलत/लिहित असतोच. तुम्ही दिलेली उदाहरणे परिस्थिती काय आहे ते सांगतातच. हॉटेल, मल्टीप्लेक्स, मॉल इथे लोक अवास्तव पैसे द्यायला तयार असतात. पण त्याबाबत जाब विचारत नाहीत. (मध्ये शरद पवारांकडेही तो मुद्दा गेला होता पण त्याकडे त्याक्डे नेहमीप्रमाणेच कानाडोळा केला.) माझे म्हणणे असे की जेव्हा हे लोक मागणी पुरवठा तत्वावर भाव वाढवतात, मग आपण त्यांना त्याच तत्वावर प्रतिसाद दिला पाहिजे( मी तर पूर्ण प्रयत्न करतो). म्हणजे तुम्ही अवाजवी भाव लावता, आम्ही तुमच्याकडे नाही येणार. मग त्यांना भाव कमी करावाच लागेल. लहानसे म्हणायचे तर कार्यालयाच्या कँटीनमध्येही मी हे करायचा प्रयत्न करतो. पण इतर लोक फक्त बोलतात. त्यामुळे कँटीनवाल्यांना फरक पडत नाही हे दिसते. तेच मल्टिप्लेक्स मध्ये ही आपण १० रू चा समोसा ५५ रू ला घेणे बंद नाही केले तर ते लोक हा प्रकार चालूच ठेवणार हे सर्वांना कळते पण वळत नाही बहुधा. भरपूर वेळा ह्या विषयावर चर्चा होत असते. तेव्हा उत्तर मिळते, आपण एकटे काय करणार? म्हटले, 'सुरू तर करा'. तसेच निवडणूकीचे म्हटले तरी त्यात तेच की 'दुसरे ही लोक निवडून आले तरी तेच करणार. मग काय करायचे?' माझे उत्तर आहे की, 'ज्याप्रमाणे एका दुकानात चांगला माल मिळत नाही म्हणून आपण दुसर्‍या दुकानात जातो ना तसेच इथे करायला पाहिजे. काँग्रेसने जर गेल्या १० (खरं तर ५०) वर्षात काही खास नाही केले तर त्यांना दाखवून द्या की आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवत. एक संधी मिळाली होती. काय करायचे होते? फक्त एक बटन दाबायचे होते, किंवा वेगळे बटन दाबायचे होते. पण तरीही त्यांनाच निवडून दिले. ' आता तरी काय? जसे सर्वांनी म्हटले तसेच पाहत रहायचे बहुधा :(

प्रमोद देव 05/02/2010 - 08:37
देवदत्ता, अगदी योग्य शब्दात मांडली आहेस तू परिस्थिती. सामान्य जनांना सतत आपापसात झुंजवत ठेवून आपण निवांतपणे राहायचे हेच सर्व राजकीय पक्षांचे धोरण आहे. आपण सारे भाऊ भाऊ,जनतेला सदैव फसवत राहू...हाच ह्या सगळ्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. ज्या दिवशी जनता शहाणी होईल तो खरा स्वातंत्र्य दिन म्हणावा लागेल... हे बहुदा दिवास्वप्नच पाहतोय मी...खरं आहे. :( ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

पाषाणभेद 05/02/2010 - 09:18
असेच म्हणतो. आत्ताच्या घडीला कोणतेही सरकार हे व्यापारी घार्जीणे आहे. उदा. जो शेतकरी कोथंबीर पिकवतो त्याला ती विकण्यासाठी नेल्यानंतर कमी भाव मिळाल्याने फेकून द्यावी लागत किंवा आहे त्याच दराने व्यापार्‍याला विकली तर हमाली, तोलाई सोडली तर हातात गाडीभाड्याचेही पैसे राहत नाही. राहिली धान्याची परीस्थिती. सगळे व्यापारी साठेबाज आहेत. सगळ्यांचे गोडावून बघीतले असता कित्येक टन धान्य, वस्तू साठवलेल्या सापडतील. सरकार कोणत्याही संकल्पनेचे येवो, मग ते उदारमतवादी असो, लोकशाही असो, साम्यवाद, समाजवाद असो, सरकारवर नियंत्रण नेहमी भांडवलदारांचेच म्हणजेच व्यापार्‍यांचे, कारखानदारांचे राहिलेले आहे. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

प्रांतिक अस्मितांच्या राजकारणात सामान्य मनुष्याला मुलभुत प्रश्नांपासुन दुर करण्याचा प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात करत असतात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रांतिक अस्मितांच्या राजकारणात सामान्य मनुष्याला मुलभुत प्रश्नांपासुन दुर करण्याचा प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात करत असतात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by सहज

टारझन 06/02/2010 - 00:37
रेवतीचा प्रतिदास आणि देवदत्ताचा लेख .. एकदम जबरदस्त :) त्यात न्युज चॅनल पाहिले की मस्तकात तिडिक जाते :( अरे काय चाल्लय काय ?

समंजस 05/02/2010 - 14:40
छान लेख देवदत्त साहेब. हे असेच आहे, आणि असेच राहणार. कारण ह्यालाच म्हणतात भारतीय लोकशाही /भारतीय प्रजासत्ताक पद्धती :| राजकारण हा एक व्यवसाय/करीयर आहे बर्‍याच जणांकरीता. कित्येकांच्या पिढ्यांनपिढ्या यातच गेल्या आहेत आणि जाणार. सामान्यजनतेच्या समस्या सोडवल्यात तर मग या लोकांनी काय करायचं? पुढिल निवडणूकीत कुढल्या मुद्यावर मतं मागावीत? स्वतःच्या करीता आणि पुढिल पिढी करीता करोडोंची माया कशी काय गोळा करावी?? :? स्वतंत्र देशात जन्म घेण्याकरीता आणि स्वतंत्र देशात राहण्याकरीता, ही किंमत तर चुकवावीच लागेल. :(

रेवती 05/02/2010 - 21:16
देवदत्तसाहेब, आपला पोटतिडिकीने लिहिलेला लेख आवडला. सर्व मुद्दे पटले. अतोनात वाढलेल्या महागाईला जनता (आपण) काही प्रमाणात तरी जबाबदार आहे का? आणि असल्यास ती चूक कशी व किती प्रमाणात सुधारता येइल ते पाहिले पाहिजे. राजकारणात घेतलेले मोठे निर्णय आपल्या बँक खात्यावर छोट्या प्रमाणात का होइना परिणाम करत असतात त्याचप्रमाणे वैतक्तीक पातळीवर केलेलेया छोट्या सुधारणा थोडा बदल तरी घडवून आणतील असे वाटते. अठवड्यापूर्वी झालेल्या भारतवारीत आश्चर्यचकित करणारे बदल दिसले. ते बदल फार पूर्वीपासून असतीलही परंतू यावेळी मी एकटी तिथे गेल्याने जरा लक्ष देवून बघता आले. पुण्यात तर बाहेर जेवणे ही प्रथा असल्यासारखे फार आधीपासूनच वाटत आले आहे. यावेळी अन्नधान्याचे वाढलेले दर रेस्टॉरंटच्या बीलांवरून सहजच कळत होते. पण म्हणून गर्दी कमी नव्हती. सकाळ असूदे, दुपार किंवा संध्याकाळ सगळ्या हॉटेलांमध्ये वेटिंग होतेच. मुलांचे भरमसाट वाढलेले पॉकेटमनी व महागड्या बाईक्स हे आईवडिलांनीच वाढवून ठेवलेले खर्च आहेत नाहीतर कोणी? जर खाण्यावरचा इतका खर्च व इंधनावरचा खर्च परवडू शकतो तर अजून थोडा थोडा असा परवडू शकतो, म्हणजे आपण जरा बजेटाला ताण देऊन करू शकतो. गरिबांसाठी कुठल्या सरकाने काम केलेले आपल्याला फारसे आठवतही नसेल (नाहीतर गरिबी दूर झाली नसती का?). सरकार हे पैसेवाल्यांकडून पैसे काढून घेण्यासाठी आहे. तुमचे पैसे जर हॉटेलींग, सिनेमा, पेट्रोल यावर अव्वाच्यासव्वा खर्च होताना तुम्हालाच काही वाटत नसेल तर आम्हाला ते तुमच्याकडून काढून घेताना का म्हणून वाईट वाटावे? असा विचार हे करियरवाले राजकारणी करत असले तर त्यात त्यांची चुक ती कोणती? मान्य आहे की आजकाल शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, नोकरदार महिला, पुरुषांना लांब प्रवास करून जावे लागते त्या प्रवासाचेही खर्च व दमणूक खूप असते, त्यावर घरगुती उपाय करणे कोणाच्या हातात आहे? मी कॉलेजला असताना रोज सकाळी तीन डबे घेऊन लांब प्रवास करून जातच होते. माझ्या कितीतरी मैत्रिणी माझ्यापेक्षाही जास्त प्रवास करून येत असत. सगळ्यांकडे दोन ते तीन डबे असत. बाहेर खाण्याची वेळ आली तर थोडेफार पैसेही असत. कारण नसताना उगीचच बाहेरच्या निकृष्ट खाण्यावर पैसे खर्च करायचे नाहीत हा एक अलिखित नियम होता. शाळेत असताना रोज व कॉलेजमध्ये असताना अठवड्याने एकदा सर्व हिशोब पालकांना दाखवावे लागत. घरगुती जेवण, स्नॅक्स हे महागाईच्या दिवसातही बाहेरच्याइतके महाग नसतात यावर आपले एकमत होण्यास हरकत नाही. यातून एकच प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट ही की आपल्या आयांची (आईचे अनेकवचन) स्वयंपाकघरात राबण्याची तयारी होती. आजकाल भारतात सगळीकडे वजनवाढीच्या व तब्येतींच्या तक्रारी वाढलेल्या आहेत (पोल्युशनचा विषय बाजूला ठेवूया ;)) यात बिचार्‍या राजकारणी लोकांचा दोष कोणता? ;) डॉक्टरांची बीले वाढली आहेत ती कुणामुळे? मी जरी पुण्यातल्या परिस्थितीबद्दल (वरवर पाहता जाणवलेली) बोलत असले तरी थोड्याफार फरकाने सगळ्या सुधारीत गावांमध्ये अशीच वेळ आली असावी असा अंदाज बांधत आहे. प्रत्येक गोष्टीत महागडे उपाय शोधण्यापेक्षा तुलनेने स्वस्त असलेल्या गोष्टी करताना कितीजण दिसतात? रेवती

गणपा 05/02/2010 - 21:50
हल्ली हे सगळ वाचुन पण त्रास व्हायला लागला आहे. आपल सारख त्या राजकारण्यांच्या नावाने शंख करत रहायच, इकडे येउन कळफळक बडवत रहायच. देवदत्ता पोटतिडकी ने लिहिलयस रे पण कंटाळा आलाय खुप या सगळ्याचा आता. :(

तिमा 06/02/2010 - 17:59
भारताची अशी स्थिती होण्यास अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश! त्याबाबतीत हल्ली कोणी बोलतच नाही. ते मंत्रालय तरी आस्तित्वात आहे की नाही कोणास ठाऊक! शिवाय अशिक्षितपणा, भ्रष्ट राज्यकर्ते, नालायक विरोधी पक्ष, कायद्याचे राज्य नसणे हे मुद्दे आहेतच. पण लोकसंख्येमुळे सर्वच व्यवस्थेवर ताण येतो आणि मग यादवी अपरिहार्यच! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

देवदत्त 06/02/2010 - 23:12
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद. परवा बातम्या पाहत असताना हे लोक जो काही गोंधळ घालत होते ते पाहून न राहवल्याने, खूप दिवसांपासून मनात चाललेले किंवा कार्यालयात सहकार्‍यांसोबत चर्चिलेले विचार मी मांडले. सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रिया चांगल्याच आहेत. त्यात रेवतीजींनी दिलेल्या मुद्यांबद्दल आणखी लिहावेसे वाटते. ह्या लेखनात मी फक्त राजकारण्यांबद्दल जे वाटते ते लिहिले होते. इतर गोष्टी म्हणजे जे आपण सर्व करतो, त्याबद्दल मी बोलत/लिहित असतोच. तुम्ही दिलेली उदाहरणे परिस्थिती काय आहे ते सांगतातच. हॉटेल, मल्टीप्लेक्स, मॉल इथे लोक अवास्तव पैसे द्यायला तयार असतात. पण त्याबाबत जाब विचारत नाहीत. (मध्ये शरद पवारांकडेही तो मुद्दा गेला होता पण त्याकडे त्याक्डे नेहमीप्रमाणेच कानाडोळा केला.) माझे म्हणणे असे की जेव्हा हे लोक मागणी पुरवठा तत्वावर भाव वाढवतात, मग आपण त्यांना त्याच तत्वावर प्रतिसाद दिला पाहिजे( मी तर पूर्ण प्रयत्न करतो). म्हणजे तुम्ही अवाजवी भाव लावता, आम्ही तुमच्याकडे नाही येणार. मग त्यांना भाव कमी करावाच लागेल. लहानसे म्हणायचे तर कार्यालयाच्या कँटीनमध्येही मी हे करायचा प्रयत्न करतो. पण इतर लोक फक्त बोलतात. त्यामुळे कँटीनवाल्यांना फरक पडत नाही हे दिसते. तेच मल्टिप्लेक्स मध्ये ही आपण १० रू चा समोसा ५५ रू ला घेणे बंद नाही केले तर ते लोक हा प्रकार चालूच ठेवणार हे सर्वांना कळते पण वळत नाही बहुधा. भरपूर वेळा ह्या विषयावर चर्चा होत असते. तेव्हा उत्तर मिळते, आपण एकटे काय करणार? म्हटले, 'सुरू तर करा'. तसेच निवडणूकीचे म्हटले तरी त्यात तेच की 'दुसरे ही लोक निवडून आले तरी तेच करणार. मग काय करायचे?' माझे उत्तर आहे की, 'ज्याप्रमाणे एका दुकानात चांगला माल मिळत नाही म्हणून आपण दुसर्‍या दुकानात जातो ना तसेच इथे करायला पाहिजे. काँग्रेसने जर गेल्या १० (खरं तर ५०) वर्षात काही खास नाही केले तर त्यांना दाखवून द्या की आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवत. एक संधी मिळाली होती. काय करायचे होते? फक्त एक बटन दाबायचे होते, किंवा वेगळे बटन दाबायचे होते. पण तरीही त्यांनाच निवडून दिले. ' आता तरी काय? जसे सर्वांनी म्हटले तसेच पाहत रहायचे बहुधा :(
ताजी बातमी : रॉकेल ६ रु., गॅस १०० रु. वाढीची शिफारस. गेल्या कित्येक दिवसांपासून डाळ, तांदूळ, गहू, भाज्या, दूध, साखर ह्या सर्व महाग होत असलेल्या वस्तूंमध्ये आता रॉकेल, गॅसची ही भरती. अर्थात त्यांना भाववाढ करायची असेल ५० रू ची. पण १०० सांगितले तर ५० वर लोक तयार होतील असाच त्यांचा विचार असेल म्हणून १०० रू.ची शिफारस. आणि पुढे डिझेल/पेट्रोल रांगेत आहेतच.