मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समीक्षा

मिसळ

गणा मास्तर ·

मंचर जवळच जुन्नर या गावी 'शिवाजी आश्रम' नावाचे एक उपाहार गृह आहे. तेथील मिसळ खाऊन पहा. केवळ अप्रतिम. शिवाय तेथेच मिळणारा बदामी पेढाही तितकाच अप्रतिम आहे. या पेढ्याला सुमारे सत्तर वर्षांची परंपरा आहे असे म्हणतात.

गणा मास्तर 15/07/2008 - 12:35
वरच्या चित्रातली मिसळपण मी शिवनेरीला मित्राबरोबर जातानाच खाल्ली होती. पुढच्यावेळी शिवाजी आश्रमची खाइन.पेढे म्हणाल तर याच भागात आळेफाटयाजवळ घारगाव नावाचे गांव आहे, तिथले बदामी पेढे अप्रतिम. या गावात पुणे नाशिक जाणार्या सगळ्या गाडया पेढ्यांसठी थांबतात.

मंचर जवळच जुन्नर या गावी 'शिवाजी आश्रम' नावाचे एक उपाहार गृह आहे. तेथील मिसळ खाऊन पहा. केवळ अप्रतिम. शिवाय तेथेच मिळणारा बदामी पेढाही तितकाच अप्रतिम आहे. या पेढ्याला सुमारे सत्तर वर्षांची परंपरा आहे असे म्हणतात.

गणा मास्तर 15/07/2008 - 12:35
वरच्या चित्रातली मिसळपण मी शिवनेरीला मित्राबरोबर जातानाच खाल्ली होती. पुढच्यावेळी शिवाजी आश्रमची खाइन.पेढे म्हणाल तर याच भागात आळेफाटयाजवळ घारगाव नावाचे गांव आहे, तिथले बदामी पेढे अप्रतिम. या गावात पुणे नाशिक जाणार्या सगळ्या गाडया पेढ्यांसठी थांबतात.
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो. misal

पौराणिक कथांवरील नवीन मालिकांविषयी थोडंसं...

देवदत्त ·

पक्या 08/07/2008 - 11:55
ह्म्म्..हल्लीच्या पौराणिक मालिकांमध्ये स्पेशल इफेक्ट्स वापरले तरी त्याचा प्रभाव जेवढा जाणवायला हवा तेवढा अजिबात जाणवत नाही. उलट ते सर्व हास्यास्पद वाटू लागते. हल्लीच्या काळातील मला बरी वाटलेली मालिका म्हणजे झी टीव्ही वरील रावण. ही मालिका जरा ठीक होती.

आर्य 08/07/2008 - 15:17
भारत ऐक खोज - फार बरे होते या सगळ्यांत.....(काहींना यावर आक्षेप असु शकतो-ओम पुरी मुळे)

देवदत्त 10/07/2008 - 23:42
म्हणजे अशा प्रतिक्रिया देणारा मी एकटा नाही हे दिसले :) उलट ते सर्व हास्यास्पद वाटू लागते. सहमत. महाभारत नाही ते "के-भारत" होते हीही... आज पुन्हा थोडे पाहिले. त्यात गंगा, शंतनु व भीष्म ह्यांचा संवाद पाहिला. त्यातही मला तेच वाटत होते. मी आधी म्हटल्याप्रमाणे त्याप्रकारे ह्यात कृत्रिम असे नव्हते काही. तेव्हा जरा बरे वाटले. वास्तविक मी हा लेख लिहिल्यानंतर दुसर्‍या दिवशी प्रतिक्रिया पाहिल्या तेव्हा मला कळले ही मालिका एकता कपूर निर्मित आहे. चला, म्हणजे माझे मत हे पूर्वग्रहदूषित नव्हते. :D

पक्या 08/07/2008 - 11:55
ह्म्म्..हल्लीच्या पौराणिक मालिकांमध्ये स्पेशल इफेक्ट्स वापरले तरी त्याचा प्रभाव जेवढा जाणवायला हवा तेवढा अजिबात जाणवत नाही. उलट ते सर्व हास्यास्पद वाटू लागते. हल्लीच्या काळातील मला बरी वाटलेली मालिका म्हणजे झी टीव्ही वरील रावण. ही मालिका जरा ठीक होती.

आर्य 08/07/2008 - 15:17
भारत ऐक खोज - फार बरे होते या सगळ्यांत.....(काहींना यावर आक्षेप असु शकतो-ओम पुरी मुळे)

देवदत्त 10/07/2008 - 23:42
म्हणजे अशा प्रतिक्रिया देणारा मी एकटा नाही हे दिसले :) उलट ते सर्व हास्यास्पद वाटू लागते. सहमत. महाभारत नाही ते "के-भारत" होते हीही... आज पुन्हा थोडे पाहिले. त्यात गंगा, शंतनु व भीष्म ह्यांचा संवाद पाहिला. त्यातही मला तेच वाटत होते. मी आधी म्हटल्याप्रमाणे त्याप्रकारे ह्यात कृत्रिम असे नव्हते काही. तेव्हा जरा बरे वाटले. वास्तविक मी हा लेख लिहिल्यानंतर दुसर्‍या दिवशी प्रतिक्रिया पाहिल्या तेव्हा मला कळले ही मालिका एकता कपूर निर्मित आहे. चला, म्हणजे माझे मत हे पूर्वग्रहदूषित नव्हते. :D
सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते. मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन ’रामायण’ आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच.

वळु

राजस ·

बेसनलाडू 27/06/2008 - 22:20
चित्रपट खरोखरच चांगला आहे.तुम्ही मांडलेली चित्रपटाची डावी बाजू हीच त्याची उजवी बाजू कशी,हे सविस्तर सवडीने लिहीन. आज शुक्रवार असला,तरी कार्यालयीन व्यापातून सवड नाही :( (संक्षिप्त)बेसनलाडू

भाग्यश्री 27/06/2008 - 22:40
राजस तुमच्याशी सहमत! मलाही आवडला नाही.. किंवा मी म्हणीन हाईपच्या मानाने बोर वाटला.. वळू माजलेला वाटत नाही,त्याला पकडण्याचा सीनच आवडला नाही, प्रभावळकर, अमृता सुभाष वगैरेंचं काहीही काम नव्हतं पिक्चर मधे ई. .. मला बरं वाटतय अजुन कुणी तरी आहे असं वाटणारं! माझ्या ब्लॉगवर आणि इथे लिहीले आहे.. परत लिहायचा कंटाळा आला.. :( http://bhagyashreee.blogspot.com/

मला चित्रपट आवडला नाही. कधी एकदा तो वळु पकडतील आणि आम्ही याच्यातून सुटू असेच झाले होते. वळु पकडण्यासाठी गावक-यांच्या मुलाखती, प्रेमी जोडीचे फरार होणे, गावातील ते दोघे नेते, जाऊ दे !!! वळुला आता पकडतील तेव्हा पकडतील संपुर्ण चित्रपट पाहतांना मलाच दमुन गेल्यासारखे झाले होते. ग्रामीण भाषेतील संवादात त्यांचे हेल काढुन बोलणे काहीच्या काहीच. असो, चित्रपट नाहीच आवडला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वसाधारणपणे मला चित्रपट आवडला.. व्यक्तिरेखा मस्त होत्या... पहिला अर्धा पाउण तास मला तरी भरपूर मजा आली... हसलो... दोन नेत्यांची चढाओढ, डॉक्युमेंटरीची गंमत छान...प्रभावळकर आणि निर्मिती सावंत यांचा पहिला सीन उत्तम... नंतर सिनेमा एकदम संथ झाला, काही घडेना... .. खटकलेल्या गोष्टी १. अतुल कुलकर्णी इतका गोंधळलेला कधीच पाहिला नव्हता. म्हणजे नेहमीसरखी इन्टेन्स (!) ऍक्टिंग करायचीय की चित्रपटाच्या जॉनरप्रमाणे विनोदी हे काही ठरेना बुवा त्याचे. २. वळू अगदीच सुमार .... ( लांबून एकदा बरा दिसला पण मागे लागतो त्या दृश्यात लोक उगीच का घाबरतात असे वाटले मग सगळा पर्पजच बोंबलला सिनेमाचा) ३. प्रभावळकरांचे सतत परसाकडेला जाणे यात विनोद काय ते कळेना... ______________________________________- ( पण तरी सिनेमा आवडला असंच म्हणेन... आपलं कसं आहे, एकदा डोक्यावर घ्यायचा म्हटलं की अगदी गुदमरून जाईल इतकं कौतुक करायचं आणि ठोकून काढायचं म्हटलं की मग बरं काही पहायचंच नाही... चालायचंच)

In reply to by डॉ. श्लोक _भातखंडे

राजस 28/06/2008 - 09:07
एकदा डोक्यावर घ्यायचा म्हटलं की अगदी गुदमरून जाईल इतकं कौतुक करायचं आणि ठोकून काढायचं म्हटलं की मग बरं काही पहायचंच नाही या दोन्ही गोष्टींना माझा विरोध आहे. परंतु डोक्यावर घ्यायचा तर त्यासाठी चित्रपट सुद्धा तेवढाच चांगला हवा ना. - राजस.

राजस 28/06/2008 - 08:31
चित्रपट आवडला नाही याच्याशी सहमत मित्र आहेत हे बघुन फार बरे वाटतेय. मला तर वाटले होते थोड्याफार शिव्या खाव्या लागतील. एखादा मराठी चित्रपट / दिग्दर्शक पुढे चाललाय तर मराठी माणसेच लागली पाय ओढायला असे ऐकायला मिळेल असे वाटले ;). त्यामुळे फक्त माझे मत आहे हो असा पवित्रा घेतला ;)). भाग्यश्री मायबोलीच्या दुव्याबद्दल धन्यवाद. तिथे सुद्धा दोन्ही मते वाचायला मिळतात. 'आवडला व नाही आवडला' अशी. आवड्ला असे म्हणणार्‍यांचे, साधा चित्रपट आहे, म्हणुन आवडला असे काही म्हणतात तर काही वळु हा प्रतिक आहे फक्त म्हणुन आवड्ला असे म्हणतात. परंतु त्यांनी toilet jokes (हा तिथे वापरलेला शब्द आहे) चा मुद्दा वगळलाय. असो. आतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट हवा म्हणजे वळु ज्युरासिक पार्क सारखा दिसायला हवा असे नव्हे. तर कथा, पटकथा, संवाद हे उत्कृष्ट पातळीवरचे हवेत असे वाटते. असो. कदाचित वळु ची बर्‍याच ठिकाणी चर्चा झाल्यामुळे इथे जास्त प्रतिक्रीया आल्या नसतील. परंतु तरीसुद्धा मि.पा. करांनी आपली मते इथे मांडावीत. बेसनलाडु आपण सुद्धा वेळ काढुन प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो. अवांतर - माझे मराठी संस्थळावरचे पहिलेच लिखाण, मि.पा. वरच चालु करतोय. त्या दृष्टीने लिखाणाचे सुद्धा परिक्षण केले तरी चालेल. आपला राजस.

विजुभाऊ 28/06/2008 - 13:28
मराठी चित्रपटात पहिल्यांदाच इतक्या प्रकारची भाषा एकाच गावातले गावकरी बोलतात नगरकडची साता-याची पुणेरी ग्रामीण पुणेरी नागरी कोल्हापुरी आणि औरंगाबादची आणि वैदर्भी हीसर्व वैषिश्ठ्ये असणारी भाषा असणारे गाव महाराष्ट्रात कोठे आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विसोबा खेचर 28/06/2008 - 16:40
अलिकडे मराठी चित्रपट पाहणं सोडूनच दिलंय. म्हणजे तसे पाहतो, तेवढ्यापुरते बरे वाटतात परंतु चिरकाल स्मरणात राहतील इतके खास वाटत नाहीत. राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सूर्य 28/06/2008 - 21:28
राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही! सहमत - सूर्य.

वळू.. एकदम अचूक निरिक्षण राजसराव! अनेक लोका॑नी आवर्जून बघायला सा॑गितला म्हणून परवा पाहिला.. स्टार काष्ट असूनही मला बोअर झाला... बिबटे पकडणार्‍या गड्डमवारसाहेबा॑ना अ॑गावरची माशीसुद्धा न उडवणार्‍या वळूला पकडणे एव्हढे अवघड का जावे.. खर॑ म्हणजे दुर्गम गावात राहणारी माणसे बैलाला घाबरणे ही गोष्टच अशक्य वाटते..गावात दोन तट असणे ह्यातही नवीन काय आहे.. न॑दू माधवने (नेहमीप्रमाणे) अभिनय छान केला आहे पण मुळात कथानकातच (स्क्रिप्ट) काही दम वाटला नाही.. जीवन्याने चा॑गले काम केले आहे. हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा!

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

अघळ पघळ 28/06/2008 - 22:44
हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा! अगदी मनातलं बोललात दाढे साहेब. (मिपाचे चित्रपट तज्ञ लाडू साहेबांच्या एक्सपर्ट मताच्या प्रतिक्षेत) अघळ पघळ :)

शैलेन्द्र 28/06/2008 - 22:50
"बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे."" कोणते हो ते चित्रपट?

आपला अभिजित 29/06/2008 - 09:43
परीक्षण कर्‍अणार्‍या इथल्या अनेकांना त्याची पार्श्वभूमी माहिती नाही, असे जाणवले. `जीवन्या'ने, `जीवन्या'ची भूमिका करणार्‍या नटाने, असे उल्लेख काहींनी केले आहेत. तो गिरीश कुलकर्णी या चित्रपटाचा कथा-पटकथा लेखक आणि निर्माता आहे, हेही माहीत नसेल, तर बोलण्यात काही अर्थ नाही. `हल्ली मी मराठी सिनेमाच पाहत नाही,` असं म्हटलं, की प्रत्येक जण मराठी सिनेमांना बोल लावायला मोकळा होतो. गदिमा-बाबूजी-राजा परांजपे यांच्या आठवणींत विव्हळ होणेही खूप सोपे आहे. तुम्ही अप्रतिम रहस्य आणि मनोवैज्ञानिक गूढ असलेला `कदाचित` पाहिलाय? श्वास, तुझ्या-माझ्यात, टिंग्या, आम्ही सातपुते, नवरा माझा नवसाचा, एक उनाड दिवस, सरीवर सरी, तू तिथं मी, सरकारनामा, बिनधास्त, क्षण असे उत्तमोत्तम चित्रपट पाहिलेत? काही त्रुटी वगळता सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव आदी चित्रपटही आधुनिकता आणि तंत्राच्या बाबतीत उत्तम होते. `वळू' हा काही शतकातील सर्वोत्तम चित्रपट आहे, असं मी म्हणत नाही. पण तो उत्तम आणि वेगळा आहे. वळू हे प्रतीक वापरून गावचं उत्तम चित्र उभारणं, हा मूळ उद्देश आहे, आणि तो साध्य झालाय. चित्रपट ज्याभोवती घडतो, तो वळू अगदीच गरीब वाटतो, असं मलाही वाटलं. पण हा अगदी लो बजेट चित्रपट होता. नावाजलेल्या कलाकाराना घेण्याचं काही प्रयोजन नव्हतं, पण ती प्रसिद्धीसाठीची व्यवस्था असावी. दिलीप प्रभावळकरांचा विनोद थोडा पातळी सोडून आहे, हे खरं. हा चित्रपट तयार झाल्यानंतर `मुक्ता आर्टस' त्याच्याशी जोडली गेली, हे विसरता कामा नये. जेवढी प्रसिद्धी झाली, तेवढा वळू ग्रेट नाही, हे कबूल. (या न्यायाने साडे-माडे तीन आणि दे धक्का तर प्रसिद्धीच्या मानाने शतपटीने वाईट होते.) पण तरीही वळू `वाईट' कुठल्याही प्रकारे म्हणता येत नाही. निदान मराठी चित्रपट नियमितपणे न बघणार्‍यांना तरी तो अधिकार नक्कीच नाही!

In reply to by आपला अभिजित

भाग्यश्री 29/06/2008 - 10:24
मी तुम्ही उल्लेखलेले जवळपास सगळे पिक्चर्स पाहीलेत.. आणि बरेचसे आवडले आहेत. निदान करमणूक या क्रायटेरीयामधे ते पास झालेत.. मला वळू पाहून करमणूक नाही झाली म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येकाची आवड.. ! तुम्हाला जर मला आवडणारा पिक्चर, आवडला नाही तर उद्या मी हे नाही म्हणणार की तुम्हाला असं म्हणायचा अधिकार नाही.. पिक्चर पाहणार्‍या प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे,आणि दुसर्‍याच्या मताचा आदर करावा हे समजते.. बाकी,वळू हे प्रतीक वापरून गावचं उत्तम चित्र उभारणं, हा मूळ उद्देश आहे ते वळू प्रतिक बितिक बर्‍याच लोकांना झेपलं नाही, हे अपयश नाही का वाटत? मला तरी वाटले..म्हणून हा खटाटोप.. जाता जाता, जिवन्याच काम करणारा तो गिरीष कुलकर्णी आहे,त्याने काय काम केलय, हे माहीत आहे, पण जर ते माहीत असल्याने काय फरक पडतो?? आणि ते माहीत नसेल तर बोलायचा अधिकार नाही?!! काहीही हा! लोकं त्यांना वाटतय ते बोलतात,बर्‍यापैकी मुद्दे मांडून बोलतात, तर ते त्यांच मत, असं समजून तुम्ही फक्त चांगल्या बाजू मांडा की राव.. उगीच नावं ठेवणार्‍या लोकांना का नावं ठेवताय??

In reply to by आपला अभिजित

राजस 29/06/2008 - 10:25
अभिजीत आपल्या मताचा मी आदर करतो. एखाद्या मराठी चित्रपटाबद्दल मत मांडणे किंवा त्याचे समीक्षण करणे म्हणजे त्या चित्रपटाला बोल लावणे नव्हे. 'वळु' या चित्रपटाचा एवढा गवगवा होतो आहे तर तो खरोखरच चांगला आहे की नाही या बद्दल मत मांडणे यात काय चुक आहे ? कि बाकीचे (पेपरमधे व इतर ठिकाणी ) चांगले म्हणत असतील म्हणुन आपणही 'चांगला आहे' असे आंधळेपणाने म्हणायचे. माफ करा अभिजीत साहेब पण हे नाही जमत आपल्याला. गदिमा-बाबूजी-राजा परांजपे यांच्या आठवणींत विव्हळ होणेही खूप सोपे आहे. होणारच हो. ते चित्रपट आठ्वुन तर बघा. काही त्रुटी वगळता सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव आदी चित्रपटही आधुनिकता आणि तंत्राच्या बाबतीत उत्तम होते. तंत्राच्या बाबतीत वळु सुद्धा चांगला आहे असे माझे मत मी मांडले आहे. तुम्ही बहुतेक लेख नीट वाचलेला दिसत नाही. दिलीप प्रभावळकरांचा विनोद थोडा पातळी सोडून आहे, हे खरं. थोडा ? तो बराच पातळी सोडुन व खालच्या दर्जाचा आहे असे माझे मत आहे. (या न्यायाने साडे-माडे तीन आणि दे धक्का तर प्रसिद्धीच्या मानाने शतपटीने वाईट होते.) पण तरीही वळू `वाईट' कुठल्याही प्रकारे म्हणता येत नाही. याच न्यायाने वळु ला चांगले म्हणता येणार नाही. अभिजीत साहेब जर मराठी चित्रपटाचा दर्जा चांगला व्हावा असे वाटत असेल तर आपण एवढ्या तेवढ्या वर खुष होउन चालणार नाही हो. एकदा लो बजेट चित्रपट आहे म्हटले तर कसाही चित्रपट काढण्याचे लायसन्स मिळाले असे नाही. बाकी जिवन्या या कलाकाराबद्द्ल. त्याने केलेल्या अभिनयाबद्दल सगळ्यांनी कौतुक केले आहे. याचा अर्थ त्याच्या बाकीच्या भुमिका काय आहेत हे माहीत नाही असा होत नाही. असो. आपला - राजस

शेवटि ज्याची त्याची आवड म्हणायची आणि सोडून द्यायचे असेल तर वळू टु़कार म्हणून सोडून देता येईल. पण एकूनच वळूच्या अनुषंगाने उभे केलेले गाव आणि त्यातील भानगडी मात्र पटल्या. जसे डॉक्युमेंट्री जर सरकार दरबारी दाखवली गेली तर आपल्याला फायदा होईल म्हणून बर्‍याच लोकानी वैयक्तिक मागण्या बोलून दाखवणे. वळू खरेच मारतो का नाही हे न बघता तो केवळ मारकुटा आहे असा प्रचार करणे आणि इतर कोणतीही गोष्ट वळूच्या नावावर खपवणे. अशा गावातल्या इतर भानगडी उत्कृष्टपणे दाखवल्या आहेत. वळू मला तर फार आवडला बुवा. पुण्याचे पेशवे

वेताळ 29/06/2008 - 10:35
माझ्या मित्रानी हा सिनेमा पाहिला अन मला सांगितले होते अजिबात बघु नकोस इतका रद्दड सिनेमा आहे.आजकाल मराठी चित्रपटाना चांगले दिवस आले आहेत हे म्हटले जाते ते कशाबद्दल अजुन कळाले नाही.का सबसिडी मिळवण्यासाठी हे लोक इतके गचाळ पिक्चर काढत आहेत.माझे एक मत आहे भरत जाधव ला अजिबात टाईमिंग जमत नाही. मकरंद ला आता हेल पुरे असे सांगण्याची पाळी आली आहे.बाकी अभिनेत्रीच्या बाबतीत बोलणे न बरे. हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा! हे मात्र दाढे साहेब मला पटले नाही.लेक चालली सासर ला हा महाराष्ट्रात वळु पेक्षा खुप चालला व त्याने निर्मात्याला पैसा मिळवुन दिला. यशस्वी सिनेमा म्हणजे कोणता? ज्याला चार समिक्षकानी पाहुन वाहवा दिली तो का जो हजारो प्रेक्षकानी तिकिट काढुन थियटर मध्ये पाहिला तो? वळु सिनेमा विनोदी म्हणुन बघायला जाता व न हसता परत येता त्या पेक्षा लेक चालली सासरला पिक्चर बघुन किमान मुली तरी रडतात. काहीहि असो आता आपली आवड निवड बदललेली आहे. आमिरखान ने वळु पाहिला म्हणुन वळु पाहणारे खुप आहेत.जसे मुक्ता आर्टचे नाव वळु बरोबर आहे म्हणुन पाहणारे आहेत तसे. मला वाटत नाही आमिर ला व सुभाष घई ना नीट मराठी येत असावे. असो आता आपले बच्चनसाहेब ही मराठी सिनेमा काढणार आहेत.आता त्याना का मराठीचा पुळका आला आहे हे सांगायची गरज नाही. वेताळ

देवदत्त 29/06/2008 - 12:51
काल ही चर्चा वाचली व योगायोगाने रात्रीच 'वळू' पाहण्याचा योग आला. पण पूर्ण पाहता आला नाही. अर्धाच पाहिला. त्यामुळे सिनेमा किती चांगला/वाईट ह्याबाबत ठोस मत देणे चुकीचे ठरेल. पण जेवढा पाहिला तेवढा सिनेमा हळू हळू चालणारा वाटला. तेवढी पकड घेऊ शकला नाही म्हणजेच पुढे काय होणार ह्याची उत्कंठा लागून राहिली नाही. तरी जमेल तेव्हा हा सिनेमा मी पूर्ण पाहीनच. त्याला पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफीसरची नेमणुक विचीत्र वाटते. सुरूवातीलाच फोनवर बोलणे झाल्यावर तो (ऑफिसर) आपल्या बायकोला सांगतोच की 'महत्वाची मिटींग सोडून मला तिकडे का पाठवत आहेत ते कळत नाही. काहीतरी कारण असेल.' ते कारण सिनेमात पुढे सांगितले आहे का? नसेल तर मग त्या वाक्यातच आपल्याला उत्तर मानावे लागेल :) त्यात सरकार राज मधली दिलीप प्रभावळकरांची भुमिका बघितल्यानंतर त्यांना या भुमिकेत बघायचे म्हणजे एक शिक्षा आहे. ते तर आहेच हो. एका सिनेमात लोकांना एखाद्याचे काम आवडले की त्यांच्याबद्दल अपेक्षा वाढतात किंवा त्याच प्रकारच्या भूमिकेच्या अपेक्षा आपल्या मनात असतात. तसे म्हणायला गेलो तर सरकार राज मधील दिलीप प्रभावळकरांची भूमिका मला एवढी खास नाही वाटली. त्यामागे हेच कारण असेल. म्हणूनच अतुल कुलकर्णीही एवढा खास नसेल वाटला. राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही! सहमत. चालतं हो तात्या. हे सर्व बाबतीत आहे. चितळे मास्तर म्हणालेच की 'एव्हरीथींग हॅज चेंज्ड'. ;) (अहो, इथे 'ज्' कसा वेगळा ठेवावा? :( ) आजकाल मराठी चित्रपटाना चांगले दिवस आले आहेत हे म्हटले जाते ते कशाबद्दल अजुन कळाले नाही.का सबसिडी मिळवण्यासाठी हे लोक इतके गचाळ पिक्चर काढत आहेत. यशस्वी सिनेमा म्हणजे कोणता? ज्याला चार समिक्षकानी पाहुन वाहवा दिली तो का जो हजारो प्रेक्षकानी तिकिट काढुन थियटर मध्ये पाहिला तो? वेताळराव, एकाच प्रतिसादात तुम्ही परस्परविरोधी विधाने लिहिलीत असे वाटते. एक वळू आवडला नाही म्हणून तुम्ही सर्व चित्रपटांना नावे ठेवत आहात का? तुम्हीच लिहिल्याप्रमाणे इतके वर्षे मराठी सिनेमाला नावे ठेवणार्‍या प्रेक्षकांनी जर आता हजारोंच्या घरात सिनेमागृहात जाऊन मराठी सिनेमे पाहणे सुरू केले, त्यांना यश दिले, मग का नाही म्हणावे की मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत? मी तर मानतो की मराठी सिनेमा बदलला आहे. त्यांना प्रेक्षक पुन्हा मिळाला. ह्यामागे नट, लेखक, दिग्दर्शक, जाहीराती, सरकार आणि मराठी वाहिन्या सर्वांचाच हातभार आहे. मी ही १० वर्षांपासून जो वाद घालत आलो आहे की 'तुम्ही चांगले सिनेमे द्या, आम्ही पाहू', हे आता माझ्या समोर साध्य झालेले दिसत आहे. :) अभिजीत ह्यांचे म्हणणे पटते. पार्श्वभूमी माहित असली की आपल्या सिनेमाबद्दलच्या अपेक्षा/ मते बदलतात. (सिनेमाच का, बहुतेक सर्व गोष्टींत हे लागू पडते) आणि सध्या मी एकच करतो, नवीन सिनेमा पाहायला जाताना/घेताना मी जास्त अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे मग थोड्या हलक्या वातावरणात सिनेमाची मजा लुटता येते :D

गिरिजा 29/06/2008 - 19:49
मला असं वाटत की, "वळू" बद्दल खूप प्रसिद्धी झाल्यामुळे तो बघितला आणि आवडला नाही, म्हणुन अशा प्रतिक्रिया येत असाव्यात. पण चित्रपट वाईट / चांगला हा आपल्यापुरता असतो. त्याला "जनरलाईज्ड वाईट / चांगला" म्हणु शकत नाही. खूप प्रसिद्धी झाल्यावर आपण काहीतरी अपेक्षा ठेवून जातो आणि आपल्याला आवडणारं काही नसलं की "वाईट" म्हणुन टाकतो. "सरकार राज" बद्दल ही मि. पा. वर बरीच चर्चा झाली आहे. प्रत्येकाची आवड, विचार करण्याची पद्धत, स्वभाव, एखाद्या गोष्टीमध्ये इंव्हॉल्व्ह होण्याची सवय या सगळ्या गोष्टी या बाबतीत महत्वाच्या आहेत. जसं की - काहींना कथानक अगदीच साधे आहे असे वाटले आणि म्हणुन "वळू" आवडला नाही, तर काहींना कथानक साधे असुनही सादरीकरण आवडल्याने "वळू" आवडला. मी वयाने आणि अनुभवानेही लहान आहे, पण मला राजा परांजपेंचा "जगाच्या पाठिवर" आवडला नाही. हा फरक विचार करण्याची पद्धतीत आहे. त्या पिक्चरमध्ये इतरांना जे भावलं, ते मला जाणवलच नाही, पण म्हणुन मी तो वाईट म्हणणार नाही. अशा गोष्टींवर मी चर्चा करतच नाही कधी पण अगदीच राहवलं नाही, "सरकार राज" च्या चर्चेत मी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक गोष्टीत काही ना काही चांगले असतेच, आणि नेहमी असा विचार करून बघावा, आपण तर एवढंसुद्धा करू शकत नाही. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मी तर मानतो की मराठी सिनेमा बदलला आहे. त्यांना प्रेक्षक पुन्हा मिळाला. ह्यामागे नट, लेखक, दिग्दर्शक, जाहीराती, सरकार आणि मराठी वाहिन्या सर्वांचाच हातभार आहे. मी ही १० वर्षांपासून जो वाद घालत आलो आहे की 'तुम्ही चांगले सिनेमे द्या, आम्ही पाहू', हे आता माझ्या समोर साध्य झालेले दिसत आहे संपूर्ण सहमत .. गाण्यांच्या बाबतीत थोडी मेहनत घ्यायला हवी असे वाटते .. जितक्या संख्येने सिनेमे येतायेत तितकी चांगली गाणी मला ऐकायला मिळाली नाहीत.

सचीन जी 30/06/2008 - 13:39
मी गेल्या कित्येक वर्षात - काय द्याचे बोला, देवराई आणि नवरा माझा नवसाचा हे दोन / तीनच मराठी सिनेमा पाहिले आणि क्षमस्व पण मला ते एकदम टुकार वाटले ( देवराई सुद्धा). या पेक्षा सचिन आणि महेशचे काही जुने चित्रपट नक्किच फार बरे होते असं वाटतं. दादा कोंडके, शांताराम बापु तर अप्रतिमच ! पण राजदत्त, जब्बार पण आवडले. मधे शरद पिळगावकरांचा अपराध बघण्याचा योग आला. काळाच्या पुढचा पण व्यावसायिक चित्रपट! या दर्जाचे चित्रपट कधी येणार ? मकरंद, भरत इ.इ. भरताड आणि मोनोटोनस मंडळीना आणि किती दिवस झेलायचं? सचीन जी

In reply to by सचीन जी

भाग्यश्री 30/06/2008 - 22:15
देवराई फार छान वाटला मला.. स्क्रिझोफेनिक लोकांबद्दल मला तरी तेव्हाच नीट कळाले,आधी फक्त नाव माहीत होते..आणि छान घेतलेत त्यांचे प्रॉब्लेम्स,त्याचं हळूहळू सुधारणे वगैरे.. तसा मला कायद्याच बोला पण आवडला(त्याचा ओरीजनल माय कझिन विनी, तर अप्रतीमच आहे!)असो.. पसंद अपनी अपनी! बाकी मकरंद्,भरत जाधव मंडळींबद्द्ल सहमत! तेच तेच प्रकारचे जोक्स, तोच ऍक्सेंट वापरून केलेले ढीगानी मुव्हीजचा कंटाळा आलाय.. त्यामानाने सचिन्,महेशचे (जुनेच) पिक्चर्स खरेच बरे होते हे अगदी पटलं! त्या आधीचे बाबुजी-गदीमा जोडीचे तर अजुनच सुंदर..

आपला अभिजित 30/06/2008 - 22:56
`वळू'बद्दल मते व्यक्त केलीच आहेत. काल "सनई चौघडे' पाहायला गेलो होतो. "अलका'मध्ये दुपारी दोनच्या "शो'ला पावणेदोनलाच बाल्कनी संपली होती! चक्क ब्लॅक सुरू होते. तरुणाईची ही.........गर्दी बघून मी तर बेशुद्धच पडायचा बाकी होतो. कधी काळी सचिन, महेश कोठारेंचे चित्रपट बघून वाटायचं, हे कधी मोठमोठ्या चित्रपटगृहांत बघायला मिळणार? मल्टिप्लेक्‍स संस्कृती आली, तेव्हा वाटलं, आपले मराठी चित्रपट इथे कधी पोचणार? पण ती वेळही आलेय. बाकी, "सनई चौघडे'सारखा चित्रपट बघायला दुपारच्या वेळी "अलका'सारख्या हल्लीच्या काळात "मागासलेल्या' थिएटरमध्ये गर्दी होणं, यातच त्याचं यश आलं. चित्रपट चांगला आहे. निदान, तरुण पिढीला आवडेल, असा. न पटणाऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत, पण त्यानं तरुण प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे वळवलंय, हे मात्र खरं! ---------

बेसनलाडू 27/06/2008 - 22:20
चित्रपट खरोखरच चांगला आहे.तुम्ही मांडलेली चित्रपटाची डावी बाजू हीच त्याची उजवी बाजू कशी,हे सविस्तर सवडीने लिहीन. आज शुक्रवार असला,तरी कार्यालयीन व्यापातून सवड नाही :( (संक्षिप्त)बेसनलाडू

भाग्यश्री 27/06/2008 - 22:40
राजस तुमच्याशी सहमत! मलाही आवडला नाही.. किंवा मी म्हणीन हाईपच्या मानाने बोर वाटला.. वळू माजलेला वाटत नाही,त्याला पकडण्याचा सीनच आवडला नाही, प्रभावळकर, अमृता सुभाष वगैरेंचं काहीही काम नव्हतं पिक्चर मधे ई. .. मला बरं वाटतय अजुन कुणी तरी आहे असं वाटणारं! माझ्या ब्लॉगवर आणि इथे लिहीले आहे.. परत लिहायचा कंटाळा आला.. :( http://bhagyashreee.blogspot.com/

मला चित्रपट आवडला नाही. कधी एकदा तो वळु पकडतील आणि आम्ही याच्यातून सुटू असेच झाले होते. वळु पकडण्यासाठी गावक-यांच्या मुलाखती, प्रेमी जोडीचे फरार होणे, गावातील ते दोघे नेते, जाऊ दे !!! वळुला आता पकडतील तेव्हा पकडतील संपुर्ण चित्रपट पाहतांना मलाच दमुन गेल्यासारखे झाले होते. ग्रामीण भाषेतील संवादात त्यांचे हेल काढुन बोलणे काहीच्या काहीच. असो, चित्रपट नाहीच आवडला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वसाधारणपणे मला चित्रपट आवडला.. व्यक्तिरेखा मस्त होत्या... पहिला अर्धा पाउण तास मला तरी भरपूर मजा आली... हसलो... दोन नेत्यांची चढाओढ, डॉक्युमेंटरीची गंमत छान...प्रभावळकर आणि निर्मिती सावंत यांचा पहिला सीन उत्तम... नंतर सिनेमा एकदम संथ झाला, काही घडेना... .. खटकलेल्या गोष्टी १. अतुल कुलकर्णी इतका गोंधळलेला कधीच पाहिला नव्हता. म्हणजे नेहमीसरखी इन्टेन्स (!) ऍक्टिंग करायचीय की चित्रपटाच्या जॉनरप्रमाणे विनोदी हे काही ठरेना बुवा त्याचे. २. वळू अगदीच सुमार .... ( लांबून एकदा बरा दिसला पण मागे लागतो त्या दृश्यात लोक उगीच का घाबरतात असे वाटले मग सगळा पर्पजच बोंबलला सिनेमाचा) ३. प्रभावळकरांचे सतत परसाकडेला जाणे यात विनोद काय ते कळेना... ______________________________________- ( पण तरी सिनेमा आवडला असंच म्हणेन... आपलं कसं आहे, एकदा डोक्यावर घ्यायचा म्हटलं की अगदी गुदमरून जाईल इतकं कौतुक करायचं आणि ठोकून काढायचं म्हटलं की मग बरं काही पहायचंच नाही... चालायचंच)

In reply to by डॉ. श्लोक _भातखंडे

राजस 28/06/2008 - 09:07
एकदा डोक्यावर घ्यायचा म्हटलं की अगदी गुदमरून जाईल इतकं कौतुक करायचं आणि ठोकून काढायचं म्हटलं की मग बरं काही पहायचंच नाही या दोन्ही गोष्टींना माझा विरोध आहे. परंतु डोक्यावर घ्यायचा तर त्यासाठी चित्रपट सुद्धा तेवढाच चांगला हवा ना. - राजस.

राजस 28/06/2008 - 08:31
चित्रपट आवडला नाही याच्याशी सहमत मित्र आहेत हे बघुन फार बरे वाटतेय. मला तर वाटले होते थोड्याफार शिव्या खाव्या लागतील. एखादा मराठी चित्रपट / दिग्दर्शक पुढे चाललाय तर मराठी माणसेच लागली पाय ओढायला असे ऐकायला मिळेल असे वाटले ;). त्यामुळे फक्त माझे मत आहे हो असा पवित्रा घेतला ;)). भाग्यश्री मायबोलीच्या दुव्याबद्दल धन्यवाद. तिथे सुद्धा दोन्ही मते वाचायला मिळतात. 'आवडला व नाही आवडला' अशी. आवड्ला असे म्हणणार्‍यांचे, साधा चित्रपट आहे, म्हणुन आवडला असे काही म्हणतात तर काही वळु हा प्रतिक आहे फक्त म्हणुन आवड्ला असे म्हणतात. परंतु त्यांनी toilet jokes (हा तिथे वापरलेला शब्द आहे) चा मुद्दा वगळलाय. असो. आतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट हवा म्हणजे वळु ज्युरासिक पार्क सारखा दिसायला हवा असे नव्हे. तर कथा, पटकथा, संवाद हे उत्कृष्ट पातळीवरचे हवेत असे वाटते. असो. कदाचित वळु ची बर्‍याच ठिकाणी चर्चा झाल्यामुळे इथे जास्त प्रतिक्रीया आल्या नसतील. परंतु तरीसुद्धा मि.पा. करांनी आपली मते इथे मांडावीत. बेसनलाडु आपण सुद्धा वेळ काढुन प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो. अवांतर - माझे मराठी संस्थळावरचे पहिलेच लिखाण, मि.पा. वरच चालु करतोय. त्या दृष्टीने लिखाणाचे सुद्धा परिक्षण केले तरी चालेल. आपला राजस.

विजुभाऊ 28/06/2008 - 13:28
मराठी चित्रपटात पहिल्यांदाच इतक्या प्रकारची भाषा एकाच गावातले गावकरी बोलतात नगरकडची साता-याची पुणेरी ग्रामीण पुणेरी नागरी कोल्हापुरी आणि औरंगाबादची आणि वैदर्भी हीसर्व वैषिश्ठ्ये असणारी भाषा असणारे गाव महाराष्ट्रात कोठे आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विसोबा खेचर 28/06/2008 - 16:40
अलिकडे मराठी चित्रपट पाहणं सोडूनच दिलंय. म्हणजे तसे पाहतो, तेवढ्यापुरते बरे वाटतात परंतु चिरकाल स्मरणात राहतील इतके खास वाटत नाहीत. राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सूर्य 28/06/2008 - 21:28
राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही! सहमत - सूर्य.

वळू.. एकदम अचूक निरिक्षण राजसराव! अनेक लोका॑नी आवर्जून बघायला सा॑गितला म्हणून परवा पाहिला.. स्टार काष्ट असूनही मला बोअर झाला... बिबटे पकडणार्‍या गड्डमवारसाहेबा॑ना अ॑गावरची माशीसुद्धा न उडवणार्‍या वळूला पकडणे एव्हढे अवघड का जावे.. खर॑ म्हणजे दुर्गम गावात राहणारी माणसे बैलाला घाबरणे ही गोष्टच अशक्य वाटते..गावात दोन तट असणे ह्यातही नवीन काय आहे.. न॑दू माधवने (नेहमीप्रमाणे) अभिनय छान केला आहे पण मुळात कथानकातच (स्क्रिप्ट) काही दम वाटला नाही.. जीवन्याने चा॑गले काम केले आहे. हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा!

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

अघळ पघळ 28/06/2008 - 22:44
हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा! अगदी मनातलं बोललात दाढे साहेब. (मिपाचे चित्रपट तज्ञ लाडू साहेबांच्या एक्सपर्ट मताच्या प्रतिक्षेत) अघळ पघळ :)

शैलेन्द्र 28/06/2008 - 22:50
"बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे."" कोणते हो ते चित्रपट?

आपला अभिजित 29/06/2008 - 09:43
परीक्षण कर्‍अणार्‍या इथल्या अनेकांना त्याची पार्श्वभूमी माहिती नाही, असे जाणवले. `जीवन्या'ने, `जीवन्या'ची भूमिका करणार्‍या नटाने, असे उल्लेख काहींनी केले आहेत. तो गिरीश कुलकर्णी या चित्रपटाचा कथा-पटकथा लेखक आणि निर्माता आहे, हेही माहीत नसेल, तर बोलण्यात काही अर्थ नाही. `हल्ली मी मराठी सिनेमाच पाहत नाही,` असं म्हटलं, की प्रत्येक जण मराठी सिनेमांना बोल लावायला मोकळा होतो. गदिमा-बाबूजी-राजा परांजपे यांच्या आठवणींत विव्हळ होणेही खूप सोपे आहे. तुम्ही अप्रतिम रहस्य आणि मनोवैज्ञानिक गूढ असलेला `कदाचित` पाहिलाय? श्वास, तुझ्या-माझ्यात, टिंग्या, आम्ही सातपुते, नवरा माझा नवसाचा, एक उनाड दिवस, सरीवर सरी, तू तिथं मी, सरकारनामा, बिनधास्त, क्षण असे उत्तमोत्तम चित्रपट पाहिलेत? काही त्रुटी वगळता सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव आदी चित्रपटही आधुनिकता आणि तंत्राच्या बाबतीत उत्तम होते. `वळू' हा काही शतकातील सर्वोत्तम चित्रपट आहे, असं मी म्हणत नाही. पण तो उत्तम आणि वेगळा आहे. वळू हे प्रतीक वापरून गावचं उत्तम चित्र उभारणं, हा मूळ उद्देश आहे, आणि तो साध्य झालाय. चित्रपट ज्याभोवती घडतो, तो वळू अगदीच गरीब वाटतो, असं मलाही वाटलं. पण हा अगदी लो बजेट चित्रपट होता. नावाजलेल्या कलाकाराना घेण्याचं काही प्रयोजन नव्हतं, पण ती प्रसिद्धीसाठीची व्यवस्था असावी. दिलीप प्रभावळकरांचा विनोद थोडा पातळी सोडून आहे, हे खरं. हा चित्रपट तयार झाल्यानंतर `मुक्ता आर्टस' त्याच्याशी जोडली गेली, हे विसरता कामा नये. जेवढी प्रसिद्धी झाली, तेवढा वळू ग्रेट नाही, हे कबूल. (या न्यायाने साडे-माडे तीन आणि दे धक्का तर प्रसिद्धीच्या मानाने शतपटीने वाईट होते.) पण तरीही वळू `वाईट' कुठल्याही प्रकारे म्हणता येत नाही. निदान मराठी चित्रपट नियमितपणे न बघणार्‍यांना तरी तो अधिकार नक्कीच नाही!

In reply to by आपला अभिजित

भाग्यश्री 29/06/2008 - 10:24
मी तुम्ही उल्लेखलेले जवळपास सगळे पिक्चर्स पाहीलेत.. आणि बरेचसे आवडले आहेत. निदान करमणूक या क्रायटेरीयामधे ते पास झालेत.. मला वळू पाहून करमणूक नाही झाली म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येकाची आवड.. ! तुम्हाला जर मला आवडणारा पिक्चर, आवडला नाही तर उद्या मी हे नाही म्हणणार की तुम्हाला असं म्हणायचा अधिकार नाही.. पिक्चर पाहणार्‍या प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे,आणि दुसर्‍याच्या मताचा आदर करावा हे समजते.. बाकी,वळू हे प्रतीक वापरून गावचं उत्तम चित्र उभारणं, हा मूळ उद्देश आहे ते वळू प्रतिक बितिक बर्‍याच लोकांना झेपलं नाही, हे अपयश नाही का वाटत? मला तरी वाटले..म्हणून हा खटाटोप.. जाता जाता, जिवन्याच काम करणारा तो गिरीष कुलकर्णी आहे,त्याने काय काम केलय, हे माहीत आहे, पण जर ते माहीत असल्याने काय फरक पडतो?? आणि ते माहीत नसेल तर बोलायचा अधिकार नाही?!! काहीही हा! लोकं त्यांना वाटतय ते बोलतात,बर्‍यापैकी मुद्दे मांडून बोलतात, तर ते त्यांच मत, असं समजून तुम्ही फक्त चांगल्या बाजू मांडा की राव.. उगीच नावं ठेवणार्‍या लोकांना का नावं ठेवताय??

In reply to by आपला अभिजित

राजस 29/06/2008 - 10:25
अभिजीत आपल्या मताचा मी आदर करतो. एखाद्या मराठी चित्रपटाबद्दल मत मांडणे किंवा त्याचे समीक्षण करणे म्हणजे त्या चित्रपटाला बोल लावणे नव्हे. 'वळु' या चित्रपटाचा एवढा गवगवा होतो आहे तर तो खरोखरच चांगला आहे की नाही या बद्दल मत मांडणे यात काय चुक आहे ? कि बाकीचे (पेपरमधे व इतर ठिकाणी ) चांगले म्हणत असतील म्हणुन आपणही 'चांगला आहे' असे आंधळेपणाने म्हणायचे. माफ करा अभिजीत साहेब पण हे नाही जमत आपल्याला. गदिमा-बाबूजी-राजा परांजपे यांच्या आठवणींत विव्हळ होणेही खूप सोपे आहे. होणारच हो. ते चित्रपट आठ्वुन तर बघा. काही त्रुटी वगळता सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव आदी चित्रपटही आधुनिकता आणि तंत्राच्या बाबतीत उत्तम होते. तंत्राच्या बाबतीत वळु सुद्धा चांगला आहे असे माझे मत मी मांडले आहे. तुम्ही बहुतेक लेख नीट वाचलेला दिसत नाही. दिलीप प्रभावळकरांचा विनोद थोडा पातळी सोडून आहे, हे खरं. थोडा ? तो बराच पातळी सोडुन व खालच्या दर्जाचा आहे असे माझे मत आहे. (या न्यायाने साडे-माडे तीन आणि दे धक्का तर प्रसिद्धीच्या मानाने शतपटीने वाईट होते.) पण तरीही वळू `वाईट' कुठल्याही प्रकारे म्हणता येत नाही. याच न्यायाने वळु ला चांगले म्हणता येणार नाही. अभिजीत साहेब जर मराठी चित्रपटाचा दर्जा चांगला व्हावा असे वाटत असेल तर आपण एवढ्या तेवढ्या वर खुष होउन चालणार नाही हो. एकदा लो बजेट चित्रपट आहे म्हटले तर कसाही चित्रपट काढण्याचे लायसन्स मिळाले असे नाही. बाकी जिवन्या या कलाकाराबद्द्ल. त्याने केलेल्या अभिनयाबद्दल सगळ्यांनी कौतुक केले आहे. याचा अर्थ त्याच्या बाकीच्या भुमिका काय आहेत हे माहीत नाही असा होत नाही. असो. आपला - राजस

शेवटि ज्याची त्याची आवड म्हणायची आणि सोडून द्यायचे असेल तर वळू टु़कार म्हणून सोडून देता येईल. पण एकूनच वळूच्या अनुषंगाने उभे केलेले गाव आणि त्यातील भानगडी मात्र पटल्या. जसे डॉक्युमेंट्री जर सरकार दरबारी दाखवली गेली तर आपल्याला फायदा होईल म्हणून बर्‍याच लोकानी वैयक्तिक मागण्या बोलून दाखवणे. वळू खरेच मारतो का नाही हे न बघता तो केवळ मारकुटा आहे असा प्रचार करणे आणि इतर कोणतीही गोष्ट वळूच्या नावावर खपवणे. अशा गावातल्या इतर भानगडी उत्कृष्टपणे दाखवल्या आहेत. वळू मला तर फार आवडला बुवा. पुण्याचे पेशवे

वेताळ 29/06/2008 - 10:35
माझ्या मित्रानी हा सिनेमा पाहिला अन मला सांगितले होते अजिबात बघु नकोस इतका रद्दड सिनेमा आहे.आजकाल मराठी चित्रपटाना चांगले दिवस आले आहेत हे म्हटले जाते ते कशाबद्दल अजुन कळाले नाही.का सबसिडी मिळवण्यासाठी हे लोक इतके गचाळ पिक्चर काढत आहेत.माझे एक मत आहे भरत जाधव ला अजिबात टाईमिंग जमत नाही. मकरंद ला आता हेल पुरे असे सांगण्याची पाळी आली आहे.बाकी अभिनेत्रीच्या बाबतीत बोलणे न बरे. हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा! हे मात्र दाढे साहेब मला पटले नाही.लेक चालली सासर ला हा महाराष्ट्रात वळु पेक्षा खुप चालला व त्याने निर्मात्याला पैसा मिळवुन दिला. यशस्वी सिनेमा म्हणजे कोणता? ज्याला चार समिक्षकानी पाहुन वाहवा दिली तो का जो हजारो प्रेक्षकानी तिकिट काढुन थियटर मध्ये पाहिला तो? वळु सिनेमा विनोदी म्हणुन बघायला जाता व न हसता परत येता त्या पेक्षा लेक चालली सासरला पिक्चर बघुन किमान मुली तरी रडतात. काहीहि असो आता आपली आवड निवड बदललेली आहे. आमिरखान ने वळु पाहिला म्हणुन वळु पाहणारे खुप आहेत.जसे मुक्ता आर्टचे नाव वळु बरोबर आहे म्हणुन पाहणारे आहेत तसे. मला वाटत नाही आमिर ला व सुभाष घई ना नीट मराठी येत असावे. असो आता आपले बच्चनसाहेब ही मराठी सिनेमा काढणार आहेत.आता त्याना का मराठीचा पुळका आला आहे हे सांगायची गरज नाही. वेताळ

देवदत्त 29/06/2008 - 12:51
काल ही चर्चा वाचली व योगायोगाने रात्रीच 'वळू' पाहण्याचा योग आला. पण पूर्ण पाहता आला नाही. अर्धाच पाहिला. त्यामुळे सिनेमा किती चांगला/वाईट ह्याबाबत ठोस मत देणे चुकीचे ठरेल. पण जेवढा पाहिला तेवढा सिनेमा हळू हळू चालणारा वाटला. तेवढी पकड घेऊ शकला नाही म्हणजेच पुढे काय होणार ह्याची उत्कंठा लागून राहिली नाही. तरी जमेल तेव्हा हा सिनेमा मी पूर्ण पाहीनच. त्याला पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफीसरची नेमणुक विचीत्र वाटते. सुरूवातीलाच फोनवर बोलणे झाल्यावर तो (ऑफिसर) आपल्या बायकोला सांगतोच की 'महत्वाची मिटींग सोडून मला तिकडे का पाठवत आहेत ते कळत नाही. काहीतरी कारण असेल.' ते कारण सिनेमात पुढे सांगितले आहे का? नसेल तर मग त्या वाक्यातच आपल्याला उत्तर मानावे लागेल :) त्यात सरकार राज मधली दिलीप प्रभावळकरांची भुमिका बघितल्यानंतर त्यांना या भुमिकेत बघायचे म्हणजे एक शिक्षा आहे. ते तर आहेच हो. एका सिनेमात लोकांना एखाद्याचे काम आवडले की त्यांच्याबद्दल अपेक्षा वाढतात किंवा त्याच प्रकारच्या भूमिकेच्या अपेक्षा आपल्या मनात असतात. तसे म्हणायला गेलो तर सरकार राज मधील दिलीप प्रभावळकरांची भूमिका मला एवढी खास नाही वाटली. त्यामागे हेच कारण असेल. म्हणूनच अतुल कुलकर्णीही एवढा खास नसेल वाटला. राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही! सहमत. चालतं हो तात्या. हे सर्व बाबतीत आहे. चितळे मास्तर म्हणालेच की 'एव्हरीथींग हॅज चेंज्ड'. ;) (अहो, इथे 'ज्' कसा वेगळा ठेवावा? :( ) आजकाल मराठी चित्रपटाना चांगले दिवस आले आहेत हे म्हटले जाते ते कशाबद्दल अजुन कळाले नाही.का सबसिडी मिळवण्यासाठी हे लोक इतके गचाळ पिक्चर काढत आहेत. यशस्वी सिनेमा म्हणजे कोणता? ज्याला चार समिक्षकानी पाहुन वाहवा दिली तो का जो हजारो प्रेक्षकानी तिकिट काढुन थियटर मध्ये पाहिला तो? वेताळराव, एकाच प्रतिसादात तुम्ही परस्परविरोधी विधाने लिहिलीत असे वाटते. एक वळू आवडला नाही म्हणून तुम्ही सर्व चित्रपटांना नावे ठेवत आहात का? तुम्हीच लिहिल्याप्रमाणे इतके वर्षे मराठी सिनेमाला नावे ठेवणार्‍या प्रेक्षकांनी जर आता हजारोंच्या घरात सिनेमागृहात जाऊन मराठी सिनेमे पाहणे सुरू केले, त्यांना यश दिले, मग का नाही म्हणावे की मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत? मी तर मानतो की मराठी सिनेमा बदलला आहे. त्यांना प्रेक्षक पुन्हा मिळाला. ह्यामागे नट, लेखक, दिग्दर्शक, जाहीराती, सरकार आणि मराठी वाहिन्या सर्वांचाच हातभार आहे. मी ही १० वर्षांपासून जो वाद घालत आलो आहे की 'तुम्ही चांगले सिनेमे द्या, आम्ही पाहू', हे आता माझ्या समोर साध्य झालेले दिसत आहे. :) अभिजीत ह्यांचे म्हणणे पटते. पार्श्वभूमी माहित असली की आपल्या सिनेमाबद्दलच्या अपेक्षा/ मते बदलतात. (सिनेमाच का, बहुतेक सर्व गोष्टींत हे लागू पडते) आणि सध्या मी एकच करतो, नवीन सिनेमा पाहायला जाताना/घेताना मी जास्त अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे मग थोड्या हलक्या वातावरणात सिनेमाची मजा लुटता येते :D

गिरिजा 29/06/2008 - 19:49
मला असं वाटत की, "वळू" बद्दल खूप प्रसिद्धी झाल्यामुळे तो बघितला आणि आवडला नाही, म्हणुन अशा प्रतिक्रिया येत असाव्यात. पण चित्रपट वाईट / चांगला हा आपल्यापुरता असतो. त्याला "जनरलाईज्ड वाईट / चांगला" म्हणु शकत नाही. खूप प्रसिद्धी झाल्यावर आपण काहीतरी अपेक्षा ठेवून जातो आणि आपल्याला आवडणारं काही नसलं की "वाईट" म्हणुन टाकतो. "सरकार राज" बद्दल ही मि. पा. वर बरीच चर्चा झाली आहे. प्रत्येकाची आवड, विचार करण्याची पद्धत, स्वभाव, एखाद्या गोष्टीमध्ये इंव्हॉल्व्ह होण्याची सवय या सगळ्या गोष्टी या बाबतीत महत्वाच्या आहेत. जसं की - काहींना कथानक अगदीच साधे आहे असे वाटले आणि म्हणुन "वळू" आवडला नाही, तर काहींना कथानक साधे असुनही सादरीकरण आवडल्याने "वळू" आवडला. मी वयाने आणि अनुभवानेही लहान आहे, पण मला राजा परांजपेंचा "जगाच्या पाठिवर" आवडला नाही. हा फरक विचार करण्याची पद्धतीत आहे. त्या पिक्चरमध्ये इतरांना जे भावलं, ते मला जाणवलच नाही, पण म्हणुन मी तो वाईट म्हणणार नाही. अशा गोष्टींवर मी चर्चा करतच नाही कधी पण अगदीच राहवलं नाही, "सरकार राज" च्या चर्चेत मी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक गोष्टीत काही ना काही चांगले असतेच, आणि नेहमी असा विचार करून बघावा, आपण तर एवढंसुद्धा करू शकत नाही. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मी तर मानतो की मराठी सिनेमा बदलला आहे. त्यांना प्रेक्षक पुन्हा मिळाला. ह्यामागे नट, लेखक, दिग्दर्शक, जाहीराती, सरकार आणि मराठी वाहिन्या सर्वांचाच हातभार आहे. मी ही १० वर्षांपासून जो वाद घालत आलो आहे की 'तुम्ही चांगले सिनेमे द्या, आम्ही पाहू', हे आता माझ्या समोर साध्य झालेले दिसत आहे संपूर्ण सहमत .. गाण्यांच्या बाबतीत थोडी मेहनत घ्यायला हवी असे वाटते .. जितक्या संख्येने सिनेमे येतायेत तितकी चांगली गाणी मला ऐकायला मिळाली नाहीत.

सचीन जी 30/06/2008 - 13:39
मी गेल्या कित्येक वर्षात - काय द्याचे बोला, देवराई आणि नवरा माझा नवसाचा हे दोन / तीनच मराठी सिनेमा पाहिले आणि क्षमस्व पण मला ते एकदम टुकार वाटले ( देवराई सुद्धा). या पेक्षा सचिन आणि महेशचे काही जुने चित्रपट नक्किच फार बरे होते असं वाटतं. दादा कोंडके, शांताराम बापु तर अप्रतिमच ! पण राजदत्त, जब्बार पण आवडले. मधे शरद पिळगावकरांचा अपराध बघण्याचा योग आला. काळाच्या पुढचा पण व्यावसायिक चित्रपट! या दर्जाचे चित्रपट कधी येणार ? मकरंद, भरत इ.इ. भरताड आणि मोनोटोनस मंडळीना आणि किती दिवस झेलायचं? सचीन जी

In reply to by सचीन जी

भाग्यश्री 30/06/2008 - 22:15
देवराई फार छान वाटला मला.. स्क्रिझोफेनिक लोकांबद्दल मला तरी तेव्हाच नीट कळाले,आधी फक्त नाव माहीत होते..आणि छान घेतलेत त्यांचे प्रॉब्लेम्स,त्याचं हळूहळू सुधारणे वगैरे.. तसा मला कायद्याच बोला पण आवडला(त्याचा ओरीजनल माय कझिन विनी, तर अप्रतीमच आहे!)असो.. पसंद अपनी अपनी! बाकी मकरंद्,भरत जाधव मंडळींबद्द्ल सहमत! तेच तेच प्रकारचे जोक्स, तोच ऍक्सेंट वापरून केलेले ढीगानी मुव्हीजचा कंटाळा आलाय.. त्यामानाने सचिन्,महेशचे (जुनेच) पिक्चर्स खरेच बरे होते हे अगदी पटलं! त्या आधीचे बाबुजी-गदीमा जोडीचे तर अजुनच सुंदर..

आपला अभिजित 30/06/2008 - 22:56
`वळू'बद्दल मते व्यक्त केलीच आहेत. काल "सनई चौघडे' पाहायला गेलो होतो. "अलका'मध्ये दुपारी दोनच्या "शो'ला पावणेदोनलाच बाल्कनी संपली होती! चक्क ब्लॅक सुरू होते. तरुणाईची ही.........गर्दी बघून मी तर बेशुद्धच पडायचा बाकी होतो. कधी काळी सचिन, महेश कोठारेंचे चित्रपट बघून वाटायचं, हे कधी मोठमोठ्या चित्रपटगृहांत बघायला मिळणार? मल्टिप्लेक्‍स संस्कृती आली, तेव्हा वाटलं, आपले मराठी चित्रपट इथे कधी पोचणार? पण ती वेळही आलेय. बाकी, "सनई चौघडे'सारखा चित्रपट बघायला दुपारच्या वेळी "अलका'सारख्या हल्लीच्या काळात "मागासलेल्या' थिएटरमध्ये गर्दी होणं, यातच त्याचं यश आलं. चित्रपट चांगला आहे. निदान, तरुण पिढीला आवडेल, असा. न पटणाऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत, पण त्यानं तरुण प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे वळवलंय, हे मात्र खरं! ---------
वळु बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे. परंतु त्यानंतर मराठी चित्रपट एकाच साच्यात अडकला तेंव्हापासुन तो नकोसा व्हायला लागला होता. श्वास पासुन ही परिस्थीती बदलायला लागली आहे. तर बरेच दिवसांनी चित्रपट बघितला, वळु. कथानक सर्वांना माहीत झालेच असेल. एका गावात वळुने उच्छाद मांडलेला असतो त्यामुळे फॉरेस्ट ऑफीसरला बोलावणे पाठवले जाते. त्याबरोबर त्याचा भाऊ डॉक्युमेंटरी करण्यासाठी येतो. गावकर्यांना एकत्र जमवुन डॉक्युमेंटरी करताना कथानक उलगडत जाते.

पुस्तक परिक्षण... भोगले जे दु:ख त्याला (आशा आपराद)

प्रगती ·
पुस्तकाचे नाव : "भोगले जे दु:ख त्याला" लेखिका : आशा आपराद प्रकाशन : मुल्य :

काबूल ब्युटी स्कूल... डेबोरा रॉड्रिग्ज.

प्राजु ·

चित्रा 22/06/2008 - 21:35
पुस्तक वाचायला उत्सुक आहे. अशा लोकांचे अनुभव पांढरपेश्या आणि घडीदार जीवनापेक्षा निराळे असतात. अशावेळी कधी असे वाटते की आपण एखाद्याच्या आयुष्याबद्दल खूपच पटकन "मते" देतो, (जजमेंट) अशा अर्थाने, त्यामुळे तसे करणे टाळून लोकांचे अनुभव वाचणे हे तसे कर्मकठीण काम. त्यामुळे सहसा मी अशी पुस्तके नुसती चाळते, पण हे नक्की वाचीन म्हणते. धन्यवाद!

विसोबा खेचर 23/06/2008 - 06:18
वा प्राजू, थोडक्यात परंतु सुंदर परिचय करून दिला आहेस... स्त्रीबद्दल आदर असलेल्या कोणालाही विचार करायला लावेल अशीच आहे ही कादंबरी/ पुस्तक.. .काबूल ब्यूटी स्कूल... अगदी अवश्य वाचीन हे पुस्तक! तात्या.

सहज 23/06/2008 - 07:57
अफगणीस्तान किंवा अफ्रिकेतील काही देश जसे आयव्हरी कोस्ट, काँगो, रवांडा आदी देशातील परिस्थीती पाहुन खरोखर सुन्न व्हायला होते. कुठल्याही अराजक माजलेल्या देशात नेहमीच बळी पडतात ते म्हणजे बायका व मुले. अफगणिस्तानातील तालीबान राजवटीच्या काळात महीलांना काम करायला बंदी तर होतीच पण घराबाहेर पडताना देखील त्यांच्याबरोबर पुरुष नसेल तर अगदी देहांताची शिक्षा देखील व्हायची. अश्या परिस्थीतीत एक आई व तिची मुलगी घरात एकही पुरुष नसताना कसे काय जगत असतील यावर एक "ओसामा" नावाचा सिनेमा आला होत. बघण्यासारखा आहे. थोडक्यात कथानक. शेवटी अशी पुस्तके, सिनेमे पाहुन प्रत्येकाने स्वताला विचारले पाहीजे की ही परिस्थीती बदलण्यासाठी मी स्वता काय करु शकतो/शकते. अफगणिस्तानाला, तेथील भावी पिढीला ह्या अराजकतेतुन बाहेर काढणे स्वतंत्र जगाचे कर्तव्य आहे. निदान भारताला तरी भौगोलिक परिस्थीतीमुळे धोका होउ शकतो ह्या भावनेतुन तरी मदत केलीच पाहीजे. अफगणिस्तानमधे काम करणार्‍या अनेक संस्था आहेत. एक सुची येथे.

ईश्वरी 23/06/2008 - 13:23
वा प्रा़जू , पुस्तक परिक्षण आवडले. एका छान पुस्तकाचा तेवढाच छान परिचय करून दिलास त्या बद्द्ल धन्यवाद. तुझे पुस्तक परिक्षण वाचल्यानंतर हे पुस्तक वाचावेसे वाटत आहे. ईश्वरी

आनंदयात्री 23/06/2008 - 13:34
छान परिक्षण प्राजु ! नक्की वाचीन हे पुस्तक. अशीच उत्तमोत्तम परिक्षणे येउ दे !

वरदा 23/06/2008 - 22:52
पुस्तकाची छानच ओळख करुन दिलेयस... आता तिथे गेले की वाचतेच मी...आईला घेऊन ठेवायला सांगेन....

चित्रा 22/06/2008 - 21:35
पुस्तक वाचायला उत्सुक आहे. अशा लोकांचे अनुभव पांढरपेश्या आणि घडीदार जीवनापेक्षा निराळे असतात. अशावेळी कधी असे वाटते की आपण एखाद्याच्या आयुष्याबद्दल खूपच पटकन "मते" देतो, (जजमेंट) अशा अर्थाने, त्यामुळे तसे करणे टाळून लोकांचे अनुभव वाचणे हे तसे कर्मकठीण काम. त्यामुळे सहसा मी अशी पुस्तके नुसती चाळते, पण हे नक्की वाचीन म्हणते. धन्यवाद!

विसोबा खेचर 23/06/2008 - 06:18
वा प्राजू, थोडक्यात परंतु सुंदर परिचय करून दिला आहेस... स्त्रीबद्दल आदर असलेल्या कोणालाही विचार करायला लावेल अशीच आहे ही कादंबरी/ पुस्तक.. .काबूल ब्यूटी स्कूल... अगदी अवश्य वाचीन हे पुस्तक! तात्या.

सहज 23/06/2008 - 07:57
अफगणीस्तान किंवा अफ्रिकेतील काही देश जसे आयव्हरी कोस्ट, काँगो, रवांडा आदी देशातील परिस्थीती पाहुन खरोखर सुन्न व्हायला होते. कुठल्याही अराजक माजलेल्या देशात नेहमीच बळी पडतात ते म्हणजे बायका व मुले. अफगणिस्तानातील तालीबान राजवटीच्या काळात महीलांना काम करायला बंदी तर होतीच पण घराबाहेर पडताना देखील त्यांच्याबरोबर पुरुष नसेल तर अगदी देहांताची शिक्षा देखील व्हायची. अश्या परिस्थीतीत एक आई व तिची मुलगी घरात एकही पुरुष नसताना कसे काय जगत असतील यावर एक "ओसामा" नावाचा सिनेमा आला होत. बघण्यासारखा आहे. थोडक्यात कथानक. शेवटी अशी पुस्तके, सिनेमे पाहुन प्रत्येकाने स्वताला विचारले पाहीजे की ही परिस्थीती बदलण्यासाठी मी स्वता काय करु शकतो/शकते. अफगणिस्तानाला, तेथील भावी पिढीला ह्या अराजकतेतुन बाहेर काढणे स्वतंत्र जगाचे कर्तव्य आहे. निदान भारताला तरी भौगोलिक परिस्थीतीमुळे धोका होउ शकतो ह्या भावनेतुन तरी मदत केलीच पाहीजे. अफगणिस्तानमधे काम करणार्‍या अनेक संस्था आहेत. एक सुची येथे.

ईश्वरी 23/06/2008 - 13:23
वा प्रा़जू , पुस्तक परिक्षण आवडले. एका छान पुस्तकाचा तेवढाच छान परिचय करून दिलास त्या बद्द्ल धन्यवाद. तुझे पुस्तक परिक्षण वाचल्यानंतर हे पुस्तक वाचावेसे वाटत आहे. ईश्वरी

आनंदयात्री 23/06/2008 - 13:34
छान परिक्षण प्राजु ! नक्की वाचीन हे पुस्तक. अशीच उत्तमोत्तम परिक्षणे येउ दे !

वरदा 23/06/2008 - 22:52
पुस्तकाची छानच ओळख करुन दिलेयस... आता तिथे गेले की वाचतेच मी...आईला घेऊन ठेवायला सांगेन....
काबूल ब्युटी स्कूल , एका अमेरिकन स्त्रीने बुरख्या आडून घेतलेला शोध. लेखिका : डेबोरा रॉड्रिग्ज. अनुवाद : उषा तांबे. प्रकाशक : कॉनसेप्ट बुक्स, पुणे. मूल्य : १९५ रू. मंडळी, काबूल ब्यूटी स्कूल हे पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं. मला मिळालं, आणि सहज चाळता चाळता मी ते झपाटल्यासारखं ४-५ दिवसांत वाचून काढलं. अफगाणिस्तानातल्या स्त्रियांच्यावर बरंच वाचलं आणि ऐकलं होतं. एस्केप फ्रॉम तालिबान या आणि अशा पुस्तकातून अफगाणी स्त्रीचं आयुष्य किती खडतर आहे हे थोडं समजलं होतं. पण काबूल ब्यूटी...

पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस

नरेंद्र गोळे ·

'सुर्य पेरणारा माणूस' पुस्तक परिचयाबद्दल आपले आभार !!! मांडणी अधिक तपशिलवार असती तर अधिक ओळख झाली असती असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पक्या 22/06/2008 - 14:02
>> 'सुर्य पेरणारा माणूस' पुस्तक परिचयाबद्दल आपले आभार !!! मांडणी अधिक तपशिलवार असती तर अधिक ओळख झाली असती असे वाटते. हेच म्हणतो मी .

बिरुटेसाहेब आणि पक्या प्रतिसादाखातर धन्यवाद. मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे?

In reply to by नरेंद्र गोळे

मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे? धन्यवाद साहेब, सदरील दुव्यावरुन पुस्तके डाऊन लोड करणे आमच्या जालाच्या वेगामुळे आम्हाला जमले नाही. म्हणुन आम्ही तपशिलवार पुस्तक परिचय इथेच असता तर बरे झाले असते, असे म्हटले होते. अर्थात तपशीलाचा आपणास कंटाळा असेल तर पुढील वेळेस केवळ 'दुवा' द्यावा, तिथेच वाचण्याचा प्रयत्न करु, काय म्हणता ? ;) आपणास झाल्या तसदीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 23/06/2008 - 04:59
सदरील दुव्यावरुन पुस्तके डाऊन लोड करणे आमच्या जालाच्या वेगामुळे आम्हाला जमले नाही. म्हणुन आम्ही तपशिलवार पुस्तक परिचय इथेच असता तर बरे झाले असते, असे म्हटले होते. अर्थात तपशीलाचा आपणास कंटाळा असेल तर पुढील वेळेस केवळ 'दुवा' द्यावा, तिथेच वाचण्याचा प्रयत्न करु, काय म्हणता ? बिरुटेसरांचं उत्तर आवडलं! :) गोळेशेठ, मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे? हा प्रश्न अंमळ मनोगती वाटला, थोडासा उर्मटही वाटला! असो, पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद... तात्या.

In reply to by नरेंद्र गोळे

ध्रुव 23/06/2008 - 12:46
मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे? विषय - पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस - असा असल्याने परिचय असेल अस वाटले होते. असो, तुमच्या या उत्तराने भ्रम दूर झाला. पुढच्या वेळेला कृपया विषय: अ ब क - पुस्तक दुवा असा द्यावा म्हणजे इतरांचा वेळ नाही जाणार. -- ध्रुव

In reply to by ध्रुव

विसोबा खेचर 23/06/2008 - 13:12
असो, तुमच्या या उत्तराने भ्रम दूर झाला. वरील वाक्यातील 'भ्रम' या शब्दाची योजना आवडली! :) आपला, (शब्दवेल्हाळ) तात्या.

In reply to by ध्रुव

ध्रुव महोदय, प्रतिसादाखातर धन्यवाद. आपला वेळ फारच महत्वाचा आहे हे उघडच दिसून येते. या विषयलेखनातील चुकीमुळे त्याचा बराच अपव्ययही झाला असावा असे दिसते. त्याची जबाबदारी मात्र सर्वस्वी आपल्यावरच आहे. आपण आपल्या आवडीच्या विषयांत लक्ष घातल्यास वेळेचा अपव्यय टाळू शकाल. आपल्याला, मी वर लिहीलेल्या परिचयात्मक वाक्यांची दखलही घ्यावीशी वाटली नाही त्यावरून, ह्या विषयात आपल्याला रुचीही कमीच असावी असा समज होऊ शकतो. तेव्हा आपण इकडे दुर्लक्ष करावे ही नम्र विनंती. तरीही, आपल्या सूचनेची योग्य ती दखल घेतली आहे.

हा प्रश्न अंमळ मनोगती वाटला, थोडासा उर्मटही वाटला! >> तात्या, लोकांशी संवाद साधून त्यांना आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबाबत माहिती आपणहून सांगणारा उर्मट कसा काय असू शकेल? मी दिलेले उत्तर कदाचित काहीसे फटकळ वाटू शकेल. अर्थात, अधिक अपेक्षा करणार्‍या डॉ.बिरुटे सारख्यांना एवढे फटकळ उत्तर मिळण्याची खरोखरीच अपेक्षा नसणार. ते काहीसे सौम्यपणेही सांगता आले असते. तेव्हा बिरुटेसाहेब मी फटकळपणाखातर मात्र दिलगीर आहे. मूळ पी. डी. एफ. फाईल केवळ १ मेगाबाईटच्या आसपासच असल्याने आपण कुणा ब्रॉडबॅन्डधारक मित्रास डाऊनलोड करायला सांगून त्याचेकडून मागवून घेऊ शकता. मला आपला विरोपपत्ता कळवल्यास मीही आपल्याला पाठवू शकेन.

In reply to by नरेंद्र गोळे

विसोबा खेचर 23/06/2008 - 10:55
तात्या, लोकांशी संवाद साधून त्यांना आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबाबत माहिती आपणहून सांगणारा उर्मट कसा काय असू शकेल? हम्म! हा मुद्दा मला पटला. मी दिलेले उत्तर कदाचित काहीसे फटकळ वाटू शकेल. येस्स! मलाही फटकळच म्हणायचे होते. तो शब्द मला सुचला नाही आणि मी चुकून 'उर्मट' हा शब्द वापरला. क्षमस्व! काहीसे सौम्यपणेही सांगता आले असते. तेव्हा बिरुटेसाहेब मी फटकळपणाखातर मात्र दिलगीर आहे. देअर एन्डस द मॅटर! विषय मिटला... धन्यवाद गोळेशेठ. पुलेशु... :) तात्या.

'सुर्य पेरणारा माणूस' पुस्तक परिचयाबद्दल आपले आभार !!! मांडणी अधिक तपशिलवार असती तर अधिक ओळख झाली असती असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पक्या 22/06/2008 - 14:02
>> 'सुर्य पेरणारा माणूस' पुस्तक परिचयाबद्दल आपले आभार !!! मांडणी अधिक तपशिलवार असती तर अधिक ओळख झाली असती असे वाटते. हेच म्हणतो मी .

बिरुटेसाहेब आणि पक्या प्रतिसादाखातर धन्यवाद. मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे?

In reply to by नरेंद्र गोळे

मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे? धन्यवाद साहेब, सदरील दुव्यावरुन पुस्तके डाऊन लोड करणे आमच्या जालाच्या वेगामुळे आम्हाला जमले नाही. म्हणुन आम्ही तपशिलवार पुस्तक परिचय इथेच असता तर बरे झाले असते, असे म्हटले होते. अर्थात तपशीलाचा आपणास कंटाळा असेल तर पुढील वेळेस केवळ 'दुवा' द्यावा, तिथेच वाचण्याचा प्रयत्न करु, काय म्हणता ? ;) आपणास झाल्या तसदीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 23/06/2008 - 04:59
सदरील दुव्यावरुन पुस्तके डाऊन लोड करणे आमच्या जालाच्या वेगामुळे आम्हाला जमले नाही. म्हणुन आम्ही तपशिलवार पुस्तक परिचय इथेच असता तर बरे झाले असते, असे म्हटले होते. अर्थात तपशीलाचा आपणास कंटाळा असेल तर पुढील वेळेस केवळ 'दुवा' द्यावा, तिथेच वाचण्याचा प्रयत्न करु, काय म्हणता ? बिरुटेसरांचं उत्तर आवडलं! :) गोळेशेठ, मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे? हा प्रश्न अंमळ मनोगती वाटला, थोडासा उर्मटही वाटला! असो, पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद... तात्या.

In reply to by नरेंद्र गोळे

ध्रुव 23/06/2008 - 12:46
मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे? विषय - पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस - असा असल्याने परिचय असेल अस वाटले होते. असो, तुमच्या या उत्तराने भ्रम दूर झाला. पुढच्या वेळेला कृपया विषय: अ ब क - पुस्तक दुवा असा द्यावा म्हणजे इतरांचा वेळ नाही जाणार. -- ध्रुव

In reply to by ध्रुव

विसोबा खेचर 23/06/2008 - 13:12
असो, तुमच्या या उत्तराने भ्रम दूर झाला. वरील वाक्यातील 'भ्रम' या शब्दाची योजना आवडली! :) आपला, (शब्दवेल्हाळ) तात्या.

In reply to by ध्रुव

ध्रुव महोदय, प्रतिसादाखातर धन्यवाद. आपला वेळ फारच महत्वाचा आहे हे उघडच दिसून येते. या विषयलेखनातील चुकीमुळे त्याचा बराच अपव्ययही झाला असावा असे दिसते. त्याची जबाबदारी मात्र सर्वस्वी आपल्यावरच आहे. आपण आपल्या आवडीच्या विषयांत लक्ष घातल्यास वेळेचा अपव्यय टाळू शकाल. आपल्याला, मी वर लिहीलेल्या परिचयात्मक वाक्यांची दखलही घ्यावीशी वाटली नाही त्यावरून, ह्या विषयात आपल्याला रुचीही कमीच असावी असा समज होऊ शकतो. तेव्हा आपण इकडे दुर्लक्ष करावे ही नम्र विनंती. तरीही, आपल्या सूचनेची योग्य ती दखल घेतली आहे.

हा प्रश्न अंमळ मनोगती वाटला, थोडासा उर्मटही वाटला! >> तात्या, लोकांशी संवाद साधून त्यांना आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबाबत माहिती आपणहून सांगणारा उर्मट कसा काय असू शकेल? मी दिलेले उत्तर कदाचित काहीसे फटकळ वाटू शकेल. अर्थात, अधिक अपेक्षा करणार्‍या डॉ.बिरुटे सारख्यांना एवढे फटकळ उत्तर मिळण्याची खरोखरीच अपेक्षा नसणार. ते काहीसे सौम्यपणेही सांगता आले असते. तेव्हा बिरुटेसाहेब मी फटकळपणाखातर मात्र दिलगीर आहे. मूळ पी. डी. एफ. फाईल केवळ १ मेगाबाईटच्या आसपासच असल्याने आपण कुणा ब्रॉडबॅन्डधारक मित्रास डाऊनलोड करायला सांगून त्याचेकडून मागवून घेऊ शकता. मला आपला विरोपपत्ता कळवल्यास मीही आपल्याला पाठवू शकेन.

In reply to by नरेंद्र गोळे

विसोबा खेचर 23/06/2008 - 10:55
तात्या, लोकांशी संवाद साधून त्यांना आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबाबत माहिती आपणहून सांगणारा उर्मट कसा काय असू शकेल? हम्म! हा मुद्दा मला पटला. मी दिलेले उत्तर कदाचित काहीसे फटकळ वाटू शकेल. येस्स! मलाही फटकळच म्हणायचे होते. तो शब्द मला सुचला नाही आणि मी चुकून 'उर्मट' हा शब्द वापरला. क्षमस्व! काहीसे सौम्यपणेही सांगता आले असते. तेव्हा बिरुटेसाहेब मी फटकळपणाखातर मात्र दिलगीर आहे. देअर एन्डस द मॅटर! विषय मिटला... धन्यवाद गोळेशेठ. पुलेशु... :) तात्या.
पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस नुकतेच प्रा. प्रवीण दवणे यांचे "सूर्य पेरणारा माणूस" नावाचे पुस्तक वाचनात आले. प्रकाशक: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था), प्रथमावृत्तीः ८ मे २००८, मूल्यः रु. १००/- फक्त. विस्मयकारक नावाच्या, या पुस्तकात विस्मयचकित करणाऱ्या एका आयुष्याचा आलेख साकारला आहे. उण्यापुऱ्या एका दशकाच्या कालावधीत नव्या मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेल्या "हावरे बिल्डर्स" चे संस्थापक कै. सतीश काशिनाथ हावरे यांचे ते चरित्र आहे. आजमितीस 'हावरे बिल्डर्स' दररोज दहा-बारा घरे आणि दुकानांचा ताबा ग्राहकास सुपूर्त करत आहेत.

'हाल ए दिल'ः हालच हाल

विकीपियु ·
आपल्या चित्रसृष्टीवर नेहमीच असा आरोप केला जातो की आपले दिग्दर्शक हॉलिवूडपटांमधून उचलेगिरी करत असतात. मात्र त्यांनी तो खोटा ठरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता हॉलिवूडपटांमधून नव्हे तर हिंदी चित्रपटांतूनच चोरी केली जाऊ लागली आहे. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'हाल-ए-दिल'चे हाल यापेक्षा वेगळे नाहीतच. दिग्दर्शकाने 'जब वी मेट' या चित्रपटाची कथा अगदी सराईतपणे चोरली आहे. शेखर सुमनाचा मुलगा अध्ययन सुमन या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये करिअरची सुरुवात करीत आहे. या व्यतिरिक्त चित्रपटात काहीही नवीन नाही.

पुस्तकाची ओळख... "असे पेशंट , अशी प्रॅक्टीस...".. लेखक : डॉ : प्रफुल्ल दाढे

भडकमकर मास्तर ·

विसोबा खेचर 15/06/2008 - 02:57
वा मास्तर! अरिशय उत्तम अन् नेमकं परिक्षण. माझं हे पुसतक बरचसं वाचून झालं आहे. छोटेखानी, परंतु छानच पुस्तक आहे. साधी सोपी भाषा आहे त्यामुळे वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. काही किस्से तर खरंच धमाल आहेत! :) परवा पुण्याच्या भेटीत मिपाकर डॉ दाढ्यांनी स्वत:च्या वडिलांनी लिहिलेलं हे पुस्तक मोठ्या प्रेमाने मला भेट म्हणून दिलं त्याबद्दल मी डॉक्टर पितापुत्रांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.... मध्यंतरी प्राजू ठाण्याला आली होती तेव्हा तिनेदेखील तिच्या आईने लिहिलेलं एक पुस्तक तिच्या आईच्या सहीनिशी मला भेट म्हणून दिलं आहे. या निमित्ताने मी प्राजू आणि तिच्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तिची आई एक उत्तम लेखिका आहे आणि नुकतीच त्यांची 'आवली' ही कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. मध्यंतरी नंदन इथे आला होता तेव्हा त्यानेही मला प्रकाश आमट्यांवरचं एक छान पुस्तक प्रेमाने भेट म्हणून दिलं होतं! असो.. अवांतर - हे या विषयाशी निगडित नाही परंतु प्राजूनेही मला एक छानशी फोटोफ्रेम भेट म्हणून दिली आहे याचा उल्लेखही मला या निमित्ताने येथे करावासा वाटतो! असो, मास्तर, तुम्ही पुस्तक परिक्षणदेखील इतक्या उत्तम तर्‍हेने करता हे माहीत नव्हतं! :) पण खरंच, हे छोटेखानी पुस्तक अगदी अवश्य वाचण्याजोगे आहे.. तात्या.

मुक्तसुनीत 15/06/2008 - 09:22
डॉ. दाढे आणि भडकमकर , दोघांचेही अभिनंदन ! पुस्तक परिचय पुस्तकाइतकाच खुमासदार झाला आहे. हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अवांतर : पुस्तकपरिचय वाचून "इंग्लिश, ऑगस्ट" या कादंबरीची आठवण झाली. कादंबरीमधे डॉक्टरकीऐवजी सरकारी (आय ए एस ) अधिकारी हा फरक आहे.

In reply to by मुक्तसुनीत

डॉ. दाढे आणि भडकमकर , दोघांचेही अभिनंदन ! पुस्तक परिचय पुस्तकाइतकाच खुमासदार झाला आहे. हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. असेच म्हणते, स्वाती

पुस्तक परिचय एकदम सुंदर. डॉ दाढे यांचे पुस्तक भारीच असणार. गाजर गवताला आमच्या कडे वजबुडी म्हणतात. त्यावर उपपत्ती म्हणुन आमचे गावातले डॉ जोशी म्हणायचे ही वंशबुडी आहे इतर वनस्पतींचा वंश बुडवते. काँग्रेस गवत ही त्याला म्हणतात. ऍलर्जी मुळे अंगावर काळे चट्टे उठतात. गावातल्या डाक्तर कड फटफटी असते. त्याचच आकर्षण आम्हाला जास्त असायचं. यकदा साठे दाक्तर नी मला फटफटी वरुन फिरावल व्हत. प्रकाश घाटपांडे

मनिष 15/06/2008 - 10:47
पुस्तक आधी वाचले होते, ते डॉ. प्रसाद दाढे यांच्या वडिलांचे आहे हे आता कळले..पुस्तक खरच छान आहे.

अभिज्ञ 15/06/2008 - 11:11
भडकमकरांनी एका चांगल्या पुस्तकाबद्दल अतिशय सुरेख ओळख करून दिली आहे. विकत घेउन वाचावे असेच पुस्तक दिसते. मुळ पुस्तकातील एखाद्या पानाची प्रतिमा इथे दिली असतीत तर वाचकांना त्याचा अधिक आनंद घेता आला असता. अभिज्ञ.

पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि शेवटचे पान... पुस्तकातल्या काही रेखाटनांची झलक... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल 15/06/2008 - 17:45
पुस्तका॑ची ओळख छान करून दिली आहे. आणि रेखाटने ही मस्त आहेत.

अतिशय छान परिक्षण लिहिल्याबद्दल भडकमकर मास्तरा॑चे आभार! (एक योगायोग म्हणजे भडकमकरा॑चे आजोबा माझ्या वडिला॑ना मॅट्रिकला शिक्षक होते!) तात्या॑सारख्या चोख॑दळ रसिकास पुस्तक आवडल्याचे पाहून माझ्या वडिला॑नाही खूप आन॑द झाला. सदर पुस्तक माझ्या माहितीनुसार सर्व प्रमुख विक्रेत्या॑कडे उपलब्ध आहे. त्यातून जर कुणास न मिळाल्यास मला व्यं. नि पाठवावा..

चतुरंग 15/06/2008 - 22:25
मास्तुरे, चटकदार परीक्षण! पुढच्या भारतभेटीत घ्यावेच लागेल. (अवांतर - एक योगायोग म्हणजे भडकमकरा॑चे आजोबा माझ्या वडिला॑ना मॅट्रिकला शिक्षक होते! ह्या वरुन माझ्या आजोबांनी सांगितलेला एक असाच योगायोग आठवतो. त्यांना फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला रँग्लर परांजपे होते आणि परांजप्यांना कोकणात शाळेत शिकवायला माझ्या आजोबांचे वडील (माझे पणजोबा) होते!) चतुरंग

डॉ. दाढे आणि भडकमकर , दोघांचेही अभिनंदन ! पुस्तक परिचय पुस्तकाइतकाच खुमासदार झाला आहे. हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हेच म्हणतो.

वरदा 18/06/2008 - 20:22
डॉ. दाढे आणि भडकमकर , दोघांचेही अभिनंदन ! पुस्तक परिचय पुस्तकाइतकाच खुमासदार झाला आहे. हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हेच म्हणते...भारतभेट आहेच जवळ नक्की घेईन...

विसोबा खेचर 15/06/2008 - 02:57
वा मास्तर! अरिशय उत्तम अन् नेमकं परिक्षण. माझं हे पुसतक बरचसं वाचून झालं आहे. छोटेखानी, परंतु छानच पुस्तक आहे. साधी सोपी भाषा आहे त्यामुळे वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. काही किस्से तर खरंच धमाल आहेत! :) परवा पुण्याच्या भेटीत मिपाकर डॉ दाढ्यांनी स्वत:च्या वडिलांनी लिहिलेलं हे पुस्तक मोठ्या प्रेमाने मला भेट म्हणून दिलं त्याबद्दल मी डॉक्टर पितापुत्रांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.... मध्यंतरी प्राजू ठाण्याला आली होती तेव्हा तिनेदेखील तिच्या आईने लिहिलेलं एक पुस्तक तिच्या आईच्या सहीनिशी मला भेट म्हणून दिलं आहे. या निमित्ताने मी प्राजू आणि तिच्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तिची आई एक उत्तम लेखिका आहे आणि नुकतीच त्यांची 'आवली' ही कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. मध्यंतरी नंदन इथे आला होता तेव्हा त्यानेही मला प्रकाश आमट्यांवरचं एक छान पुस्तक प्रेमाने भेट म्हणून दिलं होतं! असो.. अवांतर - हे या विषयाशी निगडित नाही परंतु प्राजूनेही मला एक छानशी फोटोफ्रेम भेट म्हणून दिली आहे याचा उल्लेखही मला या निमित्ताने येथे करावासा वाटतो! असो, मास्तर, तुम्ही पुस्तक परिक्षणदेखील इतक्या उत्तम तर्‍हेने करता हे माहीत नव्हतं! :) पण खरंच, हे छोटेखानी पुस्तक अगदी अवश्य वाचण्याजोगे आहे.. तात्या.

मुक्तसुनीत 15/06/2008 - 09:22
डॉ. दाढे आणि भडकमकर , दोघांचेही अभिनंदन ! पुस्तक परिचय पुस्तकाइतकाच खुमासदार झाला आहे. हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अवांतर : पुस्तकपरिचय वाचून "इंग्लिश, ऑगस्ट" या कादंबरीची आठवण झाली. कादंबरीमधे डॉक्टरकीऐवजी सरकारी (आय ए एस ) अधिकारी हा फरक आहे.

In reply to by मुक्तसुनीत

डॉ. दाढे आणि भडकमकर , दोघांचेही अभिनंदन ! पुस्तक परिचय पुस्तकाइतकाच खुमासदार झाला आहे. हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. असेच म्हणते, स्वाती

पुस्तक परिचय एकदम सुंदर. डॉ दाढे यांचे पुस्तक भारीच असणार. गाजर गवताला आमच्या कडे वजबुडी म्हणतात. त्यावर उपपत्ती म्हणुन आमचे गावातले डॉ जोशी म्हणायचे ही वंशबुडी आहे इतर वनस्पतींचा वंश बुडवते. काँग्रेस गवत ही त्याला म्हणतात. ऍलर्जी मुळे अंगावर काळे चट्टे उठतात. गावातल्या डाक्तर कड फटफटी असते. त्याचच आकर्षण आम्हाला जास्त असायचं. यकदा साठे दाक्तर नी मला फटफटी वरुन फिरावल व्हत. प्रकाश घाटपांडे

मनिष 15/06/2008 - 10:47
पुस्तक आधी वाचले होते, ते डॉ. प्रसाद दाढे यांच्या वडिलांचे आहे हे आता कळले..पुस्तक खरच छान आहे.

अभिज्ञ 15/06/2008 - 11:11
भडकमकरांनी एका चांगल्या पुस्तकाबद्दल अतिशय सुरेख ओळख करून दिली आहे. विकत घेउन वाचावे असेच पुस्तक दिसते. मुळ पुस्तकातील एखाद्या पानाची प्रतिमा इथे दिली असतीत तर वाचकांना त्याचा अधिक आनंद घेता आला असता. अभिज्ञ.

पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि शेवटचे पान... पुस्तकातल्या काही रेखाटनांची झलक... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल 15/06/2008 - 17:45
पुस्तका॑ची ओळख छान करून दिली आहे. आणि रेखाटने ही मस्त आहेत.

अतिशय छान परिक्षण लिहिल्याबद्दल भडकमकर मास्तरा॑चे आभार! (एक योगायोग म्हणजे भडकमकरा॑चे आजोबा माझ्या वडिला॑ना मॅट्रिकला शिक्षक होते!) तात्या॑सारख्या चोख॑दळ रसिकास पुस्तक आवडल्याचे पाहून माझ्या वडिला॑नाही खूप आन॑द झाला. सदर पुस्तक माझ्या माहितीनुसार सर्व प्रमुख विक्रेत्या॑कडे उपलब्ध आहे. त्यातून जर कुणास न मिळाल्यास मला व्यं. नि पाठवावा..

चतुरंग 15/06/2008 - 22:25
मास्तुरे, चटकदार परीक्षण! पुढच्या भारतभेटीत घ्यावेच लागेल. (अवांतर - एक योगायोग म्हणजे भडकमकरा॑चे आजोबा माझ्या वडिला॑ना मॅट्रिकला शिक्षक होते! ह्या वरुन माझ्या आजोबांनी सांगितलेला एक असाच योगायोग आठवतो. त्यांना फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला रँग्लर परांजपे होते आणि परांजप्यांना कोकणात शाळेत शिकवायला माझ्या आजोबांचे वडील (माझे पणजोबा) होते!) चतुरंग

डॉ. दाढे आणि भडकमकर , दोघांचेही अभिनंदन ! पुस्तक परिचय पुस्तकाइतकाच खुमासदार झाला आहे. हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हेच म्हणतो.

वरदा 18/06/2008 - 20:22
डॉ. दाढे आणि भडकमकर , दोघांचेही अभिनंदन ! पुस्तक परिचय पुस्तकाइतकाच खुमासदार झाला आहे. हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हेच म्हणते...भारतभेट आहेच जवळ नक्की घेईन...
पुस्तकाचे नाव... : असे पेशंट, अशी प्रॅक्टिस आणि ऍलर्जी एक इष्टापत्ती प्रकाशक : अक्षयविद्या प्रकाशन पृष्ठे : १६० मूल्य : १२५ रु. लेखक डॉ : प्रफुल्ल दाढे लेखक एम.बी.बी.एस. आहेत ...ते अडतीस वर्षे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असून त्यांनी दोन वर्षे सरकारी नोकरी केली आणि नंतर स्वतंत्र व्यवसाय चालू केला. हे पुस्तक म्हणजे व्यवसाय करताना डॉक्टरांना आलेल्या पेशंटची स्वभाववैशिष्ट्ये दाखवणारं अनेक भल्याबुर्‍या काही विनोदी अनुभवांचे एकत्रीकरण आहे...

बॉलिवूड मधले हिरो - भाग

सुचेल तसं ·

देव आनंद चे आधीचे चित्रपट आणि त्याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले आताचे चित्रपट हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.... .............. " माणूस इतका बदलतो?" असं अत्यंत फिल्मी वाक्य त्याच्या बाबतीत फार लागू पडतं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

देवदत्त 14/06/2008 - 16:57
चांगलं चाललंय... येऊ द्या अजून.. माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत. चालायचंच, त्या पिढीला आधीचे व नंतरचे विशेष वाटत नसतील. ती एकेकाची पसंती. आता मला ही त्यांतील राज कपूर चे सिनेमे एवढे खास नाही वाटत. दिलिप कुमार, देव आनंद तसे चांगले. देवआनंदचे ही 'अव्वल नंबर' नंतरचे नवीन सिनेमे मी बहुधा पाहिले नसतील. 'किला' तर मी ही नाही पाहिला अजून. पण त्यातील 'वाह भई वाह' हे गाणे अजूनही लक्षात आहे :) उधार की जिंदगी बद्दल थोडेसे. हा सिनेमा तसा चांगला वाटला मला. त्यात दादाजीचे काम बरेच होते. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तो जितेंद्रचा शेवटचा सिनेमा नव्हता, जितेंद्र्ने त्यानंतरही खूप सिनेमांत काम केले आहे आणि काजोलचा ही हा पहिला सिनेमा नव्हता, तो होता 'बेखुदी'. नाना पाटेकरचे अंकुश, क्रांतिवीर, तिरंगा, हम दोनो, राजू बन गया सर्व सिनेमांतील काम छान वाटले. हो, सनी देओल चा फनी देओल तर नाही झाला पण त्याच्या त्याच त्याच प्रकारच्या अभिनयाने त्यातील 'जोर' गेला. उरली फक्त आरडाओरड :( ह्याच एक प्रमुख कारण म्हणजे त्याची आणि घायल,घातक,दामिनी फेम राजकुमार संतोषींची जोडी फुटली. हे नाही कळले बुवा. :? मिथुनचे सिनेमेही त्या काळी बघताना एवढे वाईट वाटत नव्हते पण आता वाटतात. मिथुनचे काही स्टंट तर रजनीकांतच्या तोडीचे. 'वतन के रखवाले' बहुधा.. ह्यात मिथुनला एक उंच भींत चढून पार करताना दाखवले आहे. अगदी पालीप्रमाणे. :D असो, तुम्ही चालू द्यात...

मस्त लेख आहे. मी आज काल जास्त हिन्दी चित्रपट बघत नाही. सगळ्यांबरोबर (घरच्यांसमवेत) सोबत चित्रपट बघणे म्हण़जे खुप अवघड असते. माहित नाही, कधी काय होइल ते. बाकि धर्मेंद्र हा माझा पण आवडता नट आहे. "कुत्ते कमीने" म्हणजे माझा आवडता संवाद. कचेरीत सुद्धा मी कधी कधी खुप मोठी अडचण आल्यावर स्वतः शीच हळु आवाजात कुत्ते कमीने म्हणतो.

अभिज्ञ 14/06/2008 - 20:28
देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते. अव्वल नंबर सारखा टुकार पिक्चर पाहून आपला देवानंद बद्दल आदर वाढतो? :SS :O भडकमकरांनी ह्या पिक्चरचे "श्राध्द" इथे घातल्यास वाचायला आनंद होइल. (मास्तर हा पिक्चर तुम्हि एकदा पहाच.) अभिज्ञ. B)

सुचेल तसं 15/06/2008 - 00:16
आन्या,सखाराम गटणे प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!!! देवदत्त, धन्यवाद!!! जितेंद्र आणि काजोलबद्दल बरोबर सांगितले. पुढील लेखात मजकुर बिनचूक राहिल याची मी काळजी घेइन. राजकुमार संतोषी हा हिंदीतील एक आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने आणि सनीने घायल, घातक आणि दामिनी सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नंतर त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यांनी बरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला. अभिज्ञ, ते मी उपहासात्मक म्हणालो. अव्वल नंबर कोणाला आवडणं अशक्य आहे. http://sucheltas.blogspot.com

केशवराव 15/06/2008 - 22:44
देव , राज , दिलीप बद्दल , त्यांचे गाजलेले चित्रपट न पहाता केलेली विधाने फारच उथळ वाटतात. लेख अभ्यासपूर्ण असावा अशी अपेक्षा नाही; पण अज्ञानातून लिहीलेला तरी नसावा. या तिघांनी चित्रपट सृष्टी गाजविली होती. 'अंदाज', 'मेला', 'मुगले आझम', 'कोहीनूर','यहूदी ',- - - - - ' बरसात', ' आवारा', 'आशीक', 'अंदाज', 'तिसरी कसम', 'छलीया' - - - - -' गाईड', तेरे मेरे सपने','बंबईका बाबू', ' नौ दो ग्यारह'- - - - - - ई. चित्रपट पहा; आणि मग मत प्रदर्शन करा.

In reply to by केशवराव

सुचेल तसं 16/06/2008 - 13:16
केशवराव, मी ह्या लेखात माझ्या लहानपणापासुन (म्हणजे १९९० च्या पुढे) पहात आलेलो चित्रपट आणि त्याद्वारे मनावर ठसा उमटवत गेलेले अभिनेते ह्यांचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. मी लेखाच्या सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे, देव-राज-दिलीप हे तिघं पुर्वी खुप लोकप्रिय होते. पण मला (आणि माझ्या पिढीतल्या बहुसंख्य लोकांना) त्यांचं फारसं काही अप्रूप वाटत नाही. देव आनंदचा अव्वल नंबर हा चित्रपट १९८९ मधे प्रदर्शित झाला. दिलीपकुमारचे सौदागर(१९९१) आणि किला(१९९८) हे दोनच चित्रपट ९० च्या दशकात प्रदर्शित झाले. त्यात अस काय होत की आम्ही प्रभावित होऊन त्यांचे जुने चित्रपट बघावेत? आज अमिताभचा सरकार अथवा खाकी बघुन कोणताही प्रेक्षक निश्चितच प्रभावित होतो आणि त्यामुळेच त्याचे दिवार, शराबी, अग्निपथ सारखे चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. राज कपुरने तर १९८४ नंतर (शेवटचा चित्रपटः किम ) पडद्यावर दर्शन दिले नाही. त्याने स्वतः दिग्दर्शित केलेल्या बहुतेक चित्रपटांत नायिकांचे अंगप्रदर्शन आहे. देव आनंदचा गाईड हा खचितच चांगला चित्रपट होता. परंतु त्यात विजय आनंदच्या दिग्दर्शनाचा सिंहाचा वाटा होता. बहुसंख्य चित्रपटात देव आनंदची ती मान हलवण्याची, विशिष्ट पद्धतीने संवाद म्हणण्याची लकब, दिलीपकुमारची संथ संवादफेक मला तरी कंटा़ळवाणी आणि नाटकी वाटते. ह्याच्यात प्रश्न वयाचा अजिबात नाहीये. का़ळासोबत जे बदलले त्यांना लोकांनी स्विकारलं. प्रारंभी नायकाच्या भुमिका वठवणार्‍या संजीवकुमारनी कारकीर्दीच्या दुसर्‍या टप्प्यात चरित्र अभिनेत्याच्या भुमिका तितक्याच ताकदीने साकारल्या. अमरीश पुरी शेवटपर्यंत सशक्त आणि वैविध्यपूर्ण भूमिका करत राहिले म्हणूनच मिस्टर इंडियातला मोगबो असो, घातक मधला गांधीवादी पिता असो किंवा चाची ४२० मधला कमल हसनचा खडुस सासरा असो अशा त्यांच्या भूमिका आजही मनाला स्पर्शुन जातात. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

मनिष 16/06/2008 - 13:39
राज-दिलीप-देव बद्द्ल सहमत. अगदी त्यांचे गाजलेले चित्रपट पाहुनही. सगळे ग्रेट म्हणतात म्हणून ग्रेट म्हणायलाच पाहिजे का? माझ्या पिढीला हे तिघे खरच नाही आवडत. देव आनंदचे जुने चित्रपट निदान टाइम-पास तरी होते (शम्मी कपूर सारखेच). राज कपूर ला 'क्लासिक' वगैरे म्हणणे तर डोक्यात जाते अगदी....त्यापेक्षा मग मोतीलाल, बलराज सहानी कितीतरी उजवे/सरस; ते अगदी जुने ब्लॅक-ऍन्ड-व्हाईत काळातील असले तरी.

सचीन जी 16/06/2008 - 09:03
गेला बाजार - शक्ती, विधाता, ज्वेल थीफ, मनपसंद, देस परदेस, सत्यकाम, चुपके चुपके, खुशबु, किनारा, परिचय, शौकिन, पसन्द अपनी अपनी. बाकी राज कुमार संतोषीं आणि मेहुल कुमार फारच लाउड दिग्दर्शक वाटतात. नाना परींदा मधे आवडला होता. हर तरहा की फिल्मोंका शौकिन, सचीन जी

In reply to by सचीन जी

सुचेल तसं 16/06/2008 - 13:27
सचिनजी, मी शक्ती, चुपके चुपके, शौकिन पाहिले आहेत. राजकुमार संतोषींबद्दल थोडंसं... -------------------------- अंदाज अपना अपना हा एव्हरग्रीन विनोदी चित्रपट संतोषींचाच. द लिजण्ड ऑफ भगतसिंग हा देखील त्यांचाच. त्याच काळात आलेल्या इतर भगतसिंग चित्रपटांपेक्षा कितीतरी पटीने उजवा होता. http://sucheltas.blogspot.com

मराठी_माणूस 16/06/2008 - 14:02
जुने चित्रपट पहाताना तत्कालिन सामाजिक परिस्थिति लक्षात घ्यायला हवी. नानाचा भाऊ शोभेल असा दुसरा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याच्या घायल, घातक आणि दामिनी सारख्या चित्रपटांनी वेड लावल होतं. त्याच्या बलदंड शरीरयष्टीमुळे त्यानी केलेली तुफान मारामारी, जोशपूर्ण संवाद एकदम खरे वाटुन जायचे. ये ढाई किलो का हाथ, मुझे जिंदा छोडोगे तो पछताओगे इन्स्पेक्टर, तारीख पे तारीख, ऊतार के फेंक दो ये वर्दी और पेहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले मे सारखे संवाद अंगात एकदम वीरश्री आणायचे. (लगेच घरातल्या तक्क्याला बलवंत राय मानून त्याला लाथा-बुक्क्या घालायचो आणि अंगातली वीरश्री शांत करायचो.) इतका भ्रषटाचार, गुन्हेगारी आणि हिंसा त्या काळात होती का ?

देव आनंद चे आधीचे चित्रपट आणि त्याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले आताचे चित्रपट हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.... .............. " माणूस इतका बदलतो?" असं अत्यंत फिल्मी वाक्य त्याच्या बाबतीत फार लागू पडतं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

देवदत्त 14/06/2008 - 16:57
चांगलं चाललंय... येऊ द्या अजून.. माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत. चालायचंच, त्या पिढीला आधीचे व नंतरचे विशेष वाटत नसतील. ती एकेकाची पसंती. आता मला ही त्यांतील राज कपूर चे सिनेमे एवढे खास नाही वाटत. दिलिप कुमार, देव आनंद तसे चांगले. देवआनंदचे ही 'अव्वल नंबर' नंतरचे नवीन सिनेमे मी बहुधा पाहिले नसतील. 'किला' तर मी ही नाही पाहिला अजून. पण त्यातील 'वाह भई वाह' हे गाणे अजूनही लक्षात आहे :) उधार की जिंदगी बद्दल थोडेसे. हा सिनेमा तसा चांगला वाटला मला. त्यात दादाजीचे काम बरेच होते. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तो जितेंद्रचा शेवटचा सिनेमा नव्हता, जितेंद्र्ने त्यानंतरही खूप सिनेमांत काम केले आहे आणि काजोलचा ही हा पहिला सिनेमा नव्हता, तो होता 'बेखुदी'. नाना पाटेकरचे अंकुश, क्रांतिवीर, तिरंगा, हम दोनो, राजू बन गया सर्व सिनेमांतील काम छान वाटले. हो, सनी देओल चा फनी देओल तर नाही झाला पण त्याच्या त्याच त्याच प्रकारच्या अभिनयाने त्यातील 'जोर' गेला. उरली फक्त आरडाओरड :( ह्याच एक प्रमुख कारण म्हणजे त्याची आणि घायल,घातक,दामिनी फेम राजकुमार संतोषींची जोडी फुटली. हे नाही कळले बुवा. :? मिथुनचे सिनेमेही त्या काळी बघताना एवढे वाईट वाटत नव्हते पण आता वाटतात. मिथुनचे काही स्टंट तर रजनीकांतच्या तोडीचे. 'वतन के रखवाले' बहुधा.. ह्यात मिथुनला एक उंच भींत चढून पार करताना दाखवले आहे. अगदी पालीप्रमाणे. :D असो, तुम्ही चालू द्यात...

मस्त लेख आहे. मी आज काल जास्त हिन्दी चित्रपट बघत नाही. सगळ्यांबरोबर (घरच्यांसमवेत) सोबत चित्रपट बघणे म्हण़जे खुप अवघड असते. माहित नाही, कधी काय होइल ते. बाकि धर्मेंद्र हा माझा पण आवडता नट आहे. "कुत्ते कमीने" म्हणजे माझा आवडता संवाद. कचेरीत सुद्धा मी कधी कधी खुप मोठी अडचण आल्यावर स्वतः शीच हळु आवाजात कुत्ते कमीने म्हणतो.

अभिज्ञ 14/06/2008 - 20:28
देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते. अव्वल नंबर सारखा टुकार पिक्चर पाहून आपला देवानंद बद्दल आदर वाढतो? :SS :O भडकमकरांनी ह्या पिक्चरचे "श्राध्द" इथे घातल्यास वाचायला आनंद होइल. (मास्तर हा पिक्चर तुम्हि एकदा पहाच.) अभिज्ञ. B)

सुचेल तसं 15/06/2008 - 00:16
आन्या,सखाराम गटणे प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!!! देवदत्त, धन्यवाद!!! जितेंद्र आणि काजोलबद्दल बरोबर सांगितले. पुढील लेखात मजकुर बिनचूक राहिल याची मी काळजी घेइन. राजकुमार संतोषी हा हिंदीतील एक आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने आणि सनीने घायल, घातक आणि दामिनी सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नंतर त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यांनी बरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला. अभिज्ञ, ते मी उपहासात्मक म्हणालो. अव्वल नंबर कोणाला आवडणं अशक्य आहे. http://sucheltas.blogspot.com

केशवराव 15/06/2008 - 22:44
देव , राज , दिलीप बद्दल , त्यांचे गाजलेले चित्रपट न पहाता केलेली विधाने फारच उथळ वाटतात. लेख अभ्यासपूर्ण असावा अशी अपेक्षा नाही; पण अज्ञानातून लिहीलेला तरी नसावा. या तिघांनी चित्रपट सृष्टी गाजविली होती. 'अंदाज', 'मेला', 'मुगले आझम', 'कोहीनूर','यहूदी ',- - - - - ' बरसात', ' आवारा', 'आशीक', 'अंदाज', 'तिसरी कसम', 'छलीया' - - - - -' गाईड', तेरे मेरे सपने','बंबईका बाबू', ' नौ दो ग्यारह'- - - - - - ई. चित्रपट पहा; आणि मग मत प्रदर्शन करा.

In reply to by केशवराव

सुचेल तसं 16/06/2008 - 13:16
केशवराव, मी ह्या लेखात माझ्या लहानपणापासुन (म्हणजे १९९० च्या पुढे) पहात आलेलो चित्रपट आणि त्याद्वारे मनावर ठसा उमटवत गेलेले अभिनेते ह्यांचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. मी लेखाच्या सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे, देव-राज-दिलीप हे तिघं पुर्वी खुप लोकप्रिय होते. पण मला (आणि माझ्या पिढीतल्या बहुसंख्य लोकांना) त्यांचं फारसं काही अप्रूप वाटत नाही. देव आनंदचा अव्वल नंबर हा चित्रपट १९८९ मधे प्रदर्शित झाला. दिलीपकुमारचे सौदागर(१९९१) आणि किला(१९९८) हे दोनच चित्रपट ९० च्या दशकात प्रदर्शित झाले. त्यात अस काय होत की आम्ही प्रभावित होऊन त्यांचे जुने चित्रपट बघावेत? आज अमिताभचा सरकार अथवा खाकी बघुन कोणताही प्रेक्षक निश्चितच प्रभावित होतो आणि त्यामुळेच त्याचे दिवार, शराबी, अग्निपथ सारखे चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. राज कपुरने तर १९८४ नंतर (शेवटचा चित्रपटः किम ) पडद्यावर दर्शन दिले नाही. त्याने स्वतः दिग्दर्शित केलेल्या बहुतेक चित्रपटांत नायिकांचे अंगप्रदर्शन आहे. देव आनंदचा गाईड हा खचितच चांगला चित्रपट होता. परंतु त्यात विजय आनंदच्या दिग्दर्शनाचा सिंहाचा वाटा होता. बहुसंख्य चित्रपटात देव आनंदची ती मान हलवण्याची, विशिष्ट पद्धतीने संवाद म्हणण्याची लकब, दिलीपकुमारची संथ संवादफेक मला तरी कंटा़ळवाणी आणि नाटकी वाटते. ह्याच्यात प्रश्न वयाचा अजिबात नाहीये. का़ळासोबत जे बदलले त्यांना लोकांनी स्विकारलं. प्रारंभी नायकाच्या भुमिका वठवणार्‍या संजीवकुमारनी कारकीर्दीच्या दुसर्‍या टप्प्यात चरित्र अभिनेत्याच्या भुमिका तितक्याच ताकदीने साकारल्या. अमरीश पुरी शेवटपर्यंत सशक्त आणि वैविध्यपूर्ण भूमिका करत राहिले म्हणूनच मिस्टर इंडियातला मोगबो असो, घातक मधला गांधीवादी पिता असो किंवा चाची ४२० मधला कमल हसनचा खडुस सासरा असो अशा त्यांच्या भूमिका आजही मनाला स्पर्शुन जातात. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

मनिष 16/06/2008 - 13:39
राज-दिलीप-देव बद्द्ल सहमत. अगदी त्यांचे गाजलेले चित्रपट पाहुनही. सगळे ग्रेट म्हणतात म्हणून ग्रेट म्हणायलाच पाहिजे का? माझ्या पिढीला हे तिघे खरच नाही आवडत. देव आनंदचे जुने चित्रपट निदान टाइम-पास तरी होते (शम्मी कपूर सारखेच). राज कपूर ला 'क्लासिक' वगैरे म्हणणे तर डोक्यात जाते अगदी....त्यापेक्षा मग मोतीलाल, बलराज सहानी कितीतरी उजवे/सरस; ते अगदी जुने ब्लॅक-ऍन्ड-व्हाईत काळातील असले तरी.

सचीन जी 16/06/2008 - 09:03
गेला बाजार - शक्ती, विधाता, ज्वेल थीफ, मनपसंद, देस परदेस, सत्यकाम, चुपके चुपके, खुशबु, किनारा, परिचय, शौकिन, पसन्द अपनी अपनी. बाकी राज कुमार संतोषीं आणि मेहुल कुमार फारच लाउड दिग्दर्शक वाटतात. नाना परींदा मधे आवडला होता. हर तरहा की फिल्मोंका शौकिन, सचीन जी

In reply to by सचीन जी

सुचेल तसं 16/06/2008 - 13:27
सचिनजी, मी शक्ती, चुपके चुपके, शौकिन पाहिले आहेत. राजकुमार संतोषींबद्दल थोडंसं... -------------------------- अंदाज अपना अपना हा एव्हरग्रीन विनोदी चित्रपट संतोषींचाच. द लिजण्ड ऑफ भगतसिंग हा देखील त्यांचाच. त्याच काळात आलेल्या इतर भगतसिंग चित्रपटांपेक्षा कितीतरी पटीने उजवा होता. http://sucheltas.blogspot.com

मराठी_माणूस 16/06/2008 - 14:02
जुने चित्रपट पहाताना तत्कालिन सामाजिक परिस्थिति लक्षात घ्यायला हवी. नानाचा भाऊ शोभेल असा दुसरा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याच्या घायल, घातक आणि दामिनी सारख्या चित्रपटांनी वेड लावल होतं. त्याच्या बलदंड शरीरयष्टीमुळे त्यानी केलेली तुफान मारामारी, जोशपूर्ण संवाद एकदम खरे वाटुन जायचे. ये ढाई किलो का हाथ, मुझे जिंदा छोडोगे तो पछताओगे इन्स्पेक्टर, तारीख पे तारीख, ऊतार के फेंक दो ये वर्दी और पेहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले मे सारखे संवाद अंगात एकदम वीरश्री आणायचे. (लगेच घरातल्या तक्क्याला बलवंत राय मानून त्याला लाथा-बुक्क्या घालायचो आणि अंगातली वीरश्री शांत करायचो.) इतका भ्रषटाचार, गुन्हेगारी आणि हिंसा त्या काळात होती का ?
चित्रपट हे गेल्या कित्येक वर्षांपासुन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. सगळ्यात पहिला चित्रपट कोणता पाहिला हे काही एवढं आठवत नाही. पण जेवढया वेगाने अभ्यासातला रस संपत गेला तेवढयाच, किंबहुना जरा जास्तच, वेगाने चित्रपटातला रस वाढत गेला. माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत. देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते. राज कपूर बद्दल तर काही बोलायलाच नको. त्याचा संगम हा चार तासांचा चित्रपट मी प्रत्येक वेळी दोनच तास पाहू शकलो. राम तेरी गंगा..

चटकदार मिसळ

अमितकुमार ·

अमितजी, मि.पा.वर स्वागत.... आपण लिहिलेल्या मि.पा.विषयी... मि.पा.वर मागे जाऊन जरा चक्कर मारली तर आपल्याला कळेल कि मि.पा.म्हणजे काय? :)

अमितकुमार 13/06/2008 - 15:58
साहेबा....मागे म्हणजे नक्की कुठे चक्कर मारु ते सांगता का ? धन्यवाद, अमितकुमार

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर 14/06/2008 - 00:43
काय रे अमितकुमार, आता का गप्प? :) पण इथे मिसळ सोडुन बाकी सगळ काही आहे. हा हा हा! अमितबाळ, जरा नीट वाचत जा रे बाबा! :) तरी पण एक खवय्याच्य नात्याने तुम्हाला मला माहिती असलेले काही फेमस joints बद्दल माहीती देतो. हे मात्र बरं केलंस. तुझं मिपावर मनापासून स्वागत...! तात्या.

नाखु 14/06/2008 - 10:57
मला कंपनी कामाकरीता जळगाव मध्ये गेल्यावर एकाने मिसळ अड्ड्यावर नेले होते "अप्रतिम" रेल्वे स्तेशन्पासून जवळच आहे ठिकाण...... आणी हो "टिपिकल" मिसळ "अवतार" हाटेल आहे.. कुणाला माहीत असल्य्यास नाव सांन्गा मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

अमितजी, मि.पा.वर स्वागत.... आपण लिहिलेल्या मि.पा.विषयी... मि.पा.वर मागे जाऊन जरा चक्कर मारली तर आपल्याला कळेल कि मि.पा.म्हणजे काय? :)

अमितकुमार 13/06/2008 - 15:58
साहेबा....मागे म्हणजे नक्की कुठे चक्कर मारु ते सांगता का ? धन्यवाद, अमितकुमार

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर 14/06/2008 - 00:43
काय रे अमितकुमार, आता का गप्प? :) पण इथे मिसळ सोडुन बाकी सगळ काही आहे. हा हा हा! अमितबाळ, जरा नीट वाचत जा रे बाबा! :) तरी पण एक खवय्याच्य नात्याने तुम्हाला मला माहिती असलेले काही फेमस joints बद्दल माहीती देतो. हे मात्र बरं केलंस. तुझं मिपावर मनापासून स्वागत...! तात्या.

नाखु 14/06/2008 - 10:57
मला कंपनी कामाकरीता जळगाव मध्ये गेल्यावर एकाने मिसळ अड्ड्यावर नेले होते "अप्रतिम" रेल्वे स्तेशन्पासून जवळच आहे ठिकाण...... आणी हो "टिपिकल" मिसळ "अवतार" हाटेल आहे.. कुणाला माहीत असल्य्यास नाव सांन्गा मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
च्या आईला ......ईथे मि आलो मिसळ व तिच्या फेमस joints बद्द्ल माहिती गोळा करायला. पण इथे मिसळ सोडुन बाकी सगळ काही आहे. तरी पण एक खवय्याच्य नात्याने तुम्हाला मला माहिती असलेले काही फेमस joints बद्दल माहीती देतो. नासिक... हॉटेल अम्बिका (पंचवटी) (जरूर ट्राय करा ) हॉटेल रसवंती (पंचवटी) हॉटेल श्यामसुंदर (अंबड) हॉटेल तूषार (कॉलेज रोड) गार्डन (नेहरू गार्डन ) नारायण गाव ... नासिक्-पूणे रोड पूणे.... श्रीक्रुश्ण उपहार ग्रुह बापट होटेल