मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समीक्षा

झोंबी

जयवी ·

झोंबी बद्द्ल लिहावं तितकं कमी पडेल. आनंद यादवांना माझाही एक कडक सॅल्यूट !! झोंबी त्यांचं आत्मकथनच आहे. त्यामुळेच ते इतकं भावस्पर्शी झालेलं आहे.

वाचक 23/05/2010 - 17:31
'झोंबी' नंतर 'नांगरणी' आणि 'घरभिंती' असे अजून दोन भाग आहेत त्यांच्या आत्मचरित्राचे. मला वाटत, शाळेत 'झोंबी' मधला एक प्रसंग धडा म्हणून पण होता. 'घरभिंती' मधे त्यांनी आपल्या पत्नीचे आपल्या आईबरोबर कसे खटके उडायचे ते पण विस्ताराने लिहिले आहे :)

In reply to by वाचक

मुक्तसुनीत 23/05/2010 - 18:52
'झोंबी' नंतर 'नांगरणी' आणि 'घरभिंती' असे अजून दोन भाग आहेत त्यांच्या आत्मचरित्राचे. यानंतर "काचवेल" नावाचा चौथा भाग आला. जयवी, लिखाण आवडले. तुम्ही पहिल्या परिच्छेदात ज्याचे वर्णन केले ती लायब्ररी कुठे आहे ? ऑनलाईन वगैरे आहे काय ?

In reply to by वाचक

ह्रुषिकेश 24/05/2010 - 17:53
'झोंबी' ,'नांगरणी' आणि 'घरभिंती' हे तिन्ही पुस्तके माझी अतिशय आवडती आहेत.. मी कित्येक पारायणे केली आहेत त्यांची.. @वाचक: 'घरभिंती' मधे पत्नीचे आईबरोबर खटके उडतात अस कुठेच वर्णन नाही... त्यात त्याच्या आईचा तर्‍हेवाईकपणा दाखवला आहे.. त्याचे वडिल आता म्हातारे झालेले असतात आणि आई वडिलान्च्या आधिच्या अत्याचाराचे उट्टे काढत असते.. आधी आपल्या बापई पणाचा माज दाखवणारा बाप आता काळानुरुप दुर्बल आणि हतबल झालेला असतो.. त्यामुळे लेखकाला नकळत त्यान्च्याबद्द्ल soft corner वाटु लागतो.. त्यातुन आता लेखक आणि आई मधे खटके उडू लागतात.. काळजाला भिडणारे वर्णन आहे.. तिन्ही पुस्तके खरोखर वाचनीय..

टुकुल 23/05/2010 - 17:43
मस्त पुस्तक परिचय, कालच जावुन काही पुस्तके खरेदी करुन आलो, हाच लेख जर काल आला असता तर नक्की घेतले असते. पुढल्या वेळी नक्की. --टुकुल

विंजिनेर 24/05/2010 - 18:43
झोंबीचे(आणि रारंग ढांग) शिक्षक आणि वर्गमित्रांबरोबर केलेले अभिवाचन शालेय जीवनाच्या रम्य आठवणींचा एक भाग झाले आहे.

सुरेख परिचय, परत एकदा वाचावेसे वाटत आहे. झोंबी बद्दल लिहावं तितकं कमीच.. हे तर खरेच.. स्वाती

भानस 26/05/2010 - 23:37
ही चारही पुस्तके मनाला भिडणारीच. कितीही वेळा वाचले तरिही तितक्याच ताकदीने मनाला स्पर्श करते. जयु, परिचय छानच. आता पुन्हा वाचायला हवे.

झोंबी बद्द्ल लिहावं तितकं कमी पडेल. आनंद यादवांना माझाही एक कडक सॅल्यूट !! झोंबी त्यांचं आत्मकथनच आहे. त्यामुळेच ते इतकं भावस्पर्शी झालेलं आहे.

वाचक 23/05/2010 - 17:31
'झोंबी' नंतर 'नांगरणी' आणि 'घरभिंती' असे अजून दोन भाग आहेत त्यांच्या आत्मचरित्राचे. मला वाटत, शाळेत 'झोंबी' मधला एक प्रसंग धडा म्हणून पण होता. 'घरभिंती' मधे त्यांनी आपल्या पत्नीचे आपल्या आईबरोबर कसे खटके उडायचे ते पण विस्ताराने लिहिले आहे :)

In reply to by वाचक

मुक्तसुनीत 23/05/2010 - 18:52
'झोंबी' नंतर 'नांगरणी' आणि 'घरभिंती' असे अजून दोन भाग आहेत त्यांच्या आत्मचरित्राचे. यानंतर "काचवेल" नावाचा चौथा भाग आला. जयवी, लिखाण आवडले. तुम्ही पहिल्या परिच्छेदात ज्याचे वर्णन केले ती लायब्ररी कुठे आहे ? ऑनलाईन वगैरे आहे काय ?

In reply to by वाचक

ह्रुषिकेश 24/05/2010 - 17:53
'झोंबी' ,'नांगरणी' आणि 'घरभिंती' हे तिन्ही पुस्तके माझी अतिशय आवडती आहेत.. मी कित्येक पारायणे केली आहेत त्यांची.. @वाचक: 'घरभिंती' मधे पत्नीचे आईबरोबर खटके उडतात अस कुठेच वर्णन नाही... त्यात त्याच्या आईचा तर्‍हेवाईकपणा दाखवला आहे.. त्याचे वडिल आता म्हातारे झालेले असतात आणि आई वडिलान्च्या आधिच्या अत्याचाराचे उट्टे काढत असते.. आधी आपल्या बापई पणाचा माज दाखवणारा बाप आता काळानुरुप दुर्बल आणि हतबल झालेला असतो.. त्यामुळे लेखकाला नकळत त्यान्च्याबद्द्ल soft corner वाटु लागतो.. त्यातुन आता लेखक आणि आई मधे खटके उडू लागतात.. काळजाला भिडणारे वर्णन आहे.. तिन्ही पुस्तके खरोखर वाचनीय..

टुकुल 23/05/2010 - 17:43
मस्त पुस्तक परिचय, कालच जावुन काही पुस्तके खरेदी करुन आलो, हाच लेख जर काल आला असता तर नक्की घेतले असते. पुढल्या वेळी नक्की. --टुकुल

विंजिनेर 24/05/2010 - 18:43
झोंबीचे(आणि रारंग ढांग) शिक्षक आणि वर्गमित्रांबरोबर केलेले अभिवाचन शालेय जीवनाच्या रम्य आठवणींचा एक भाग झाले आहे.

सुरेख परिचय, परत एकदा वाचावेसे वाटत आहे. झोंबी बद्दल लिहावं तितकं कमीच.. हे तर खरेच.. स्वाती

भानस 26/05/2010 - 23:37
ही चारही पुस्तके मनाला भिडणारीच. कितीही वेळा वाचले तरिही तितक्याच ताकदीने मनाला स्पर्श करते. जयु, परिचय छानच. आता पुन्हा वाचायला हवे.
आनंद यादव ह्या नावाला “नटरंग” सिनेमामुळे आता वलय प्राप्त झालंय. त्यामुळे “पुस्तक-मित्र” च्या लायब्ररीत त्यांचं “झोंबी” पुस्तक दिसल्याबरोबर लक्ष वेधल्या गेलं. पुस्तक उघडल्याबरोबर “झोंबी” ह्या पुस्तकाला मिळालेले पानभर पुरस्कार दिसतात त्यामुळे पुस्तक वाचायची उत्सुकता अजूनच वाढते. त्यात पुढे पु.ल.देशपांड्यांची प्रस्तावना…….मग काय विचारायलाच नको. त्यांनी त्या प्रस्तावनेला नाव पण इतकं सुरेख दिलंय….! “झोंबी- एक बाल्य हरवलेलं बालकांड” ! ह्या नावामुळे नक्कीच काहीतरी जगावेगळं असेल ह्याची कल्पना येते.

पु्स्तक परिचय - 'आशावादी अनुमान' - एक निराशा

राजेश घासकडवी ·

Nile 23/05/2010 - 14:52
इंटरेस्टींग विषय (रोचक शब्द त्याच्या आंतरजालीय अर्थवलयामुळे गाळावा लागतोय! ;) ) काही दशके म्हणजे तरी कीती दशके असावीत असे गोवारीकरांना वाटते? फक्त लोकसंख्यावाढीचा प्रश्न काही द्शकात सुटला तरी त्यामुळे आताच निर्माण झालेले गभीर प्रश्न सुटतील का?अर्थातच हे या धाग्यास अवांतर आहे. -Nile

पुस्तकाबद्दल नकारात्मक सहसा लिहू नये म्हणतात. लेखनामागील श्रम, अभ्यास, असोशी यांचा विचार व्हावा हे अभिप्रेत असते. तुम्ही केलेले पुस्तक परीक्षण उत्तम असून ते तुमचे वैयक्तिक मत असावे.

In reply to by डॉ.श्रीराम दिवटे

हा समीक्षात्मक लेख आहे त्यात नकारात्मक येणारच. सगळच कस गुडी गुडी होणार? प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by डॉ.श्रीराम दिवटे

श्रावण मोडक 23/05/2010 - 17:09
पुस्तकाबद्दल नकारात्मक का लिहू नये, हे मला कधीही कळलेलं नाहीये. सांगाल का. पुस्तकाबद्दल नकारात्मक लिहू नये, म्हणजे वाचक अधिकाधिक पुस्तके घेतील आणि मराठी भाषा वाचेल, वगैरे प्रकाशकीय रडगाणे सोडून दुसरे काही कारण असेल तर त्यात रस आहे.

In reply to by श्रावण मोडक

पाषाणभेद 23/05/2010 - 22:23
>>> पुस्तकाबद्दल नकारात्मक लिहू नये, हे वाचून एखाद्या मृत माणसाबद्दल निंदात्मक बोलू नये, चांगले बोलावे असे वाटले. सोनिया गांधींवरचे चरित्रात्मक पुस्तकही चांगले आहे. मला ते घेतलेच पाहिजे. असो. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही

एका वेगळ्याच पण अतिशय निकडीच्या विषयावरील पुस्तकाचा उत्तम परिचय. अवांतर: असे लेखन हे सहसा परिक्षणात्मक पेक्षा ओळख या प्रकाराच्या जास्त जवळ जाते. शिवाय, समीक्षणात्मक असले तरी नकारात्मक का लिहू नये? खरंच तसं असेल तर उगाच गुडी गुडी लिहावं? म्हणजे हे अगदीच 'सुपारी' समीक्षण झालं की. बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश 23/05/2010 - 20:35
ह्म्म्म.. बघु त्यांनी अनुमान केलेला काहि काळ गेला असल्याने (जसे २००१) भविष्यात डोकावण्याचा कालखंड कमी होत आहे.. तरी मिळालं तर वाचू ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

परीक्षण चांगले झाले आहे... नकारात्मक लिहू नये हेही काही पटले नाही.... ... एके ठिकाणी धोंडो केशव कर्वेंनी तत्कालीन वैचारिक वातावरणाच्या खूपच पुढे जाऊन लोकसंख्या नियंत्रणाचे विचार आग्रहाने कसे मांडले याविषयी माहिती येते. असे वाक्य येते.. येथे र.धों. कर्वे म्हणायचे आहे की खरंच धों.के.कर्व्यांनीही याबद्दल काही लिहून ठेवले होते, याची उत्सुकता आहे...

याच विषयावर NBT ने Inevitable Billion Plus नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. मला वाटतं ते पण गोवारीकरांनीच लिहिलं होतं. असो. वाढत्या लोकसंख्येकडे समस्या म्हणून न बघता संधी म्हणून बघणारे बरेच आहेत. मला वाटतं ते योग्यही आहे. समस्या लोकसंख्येची नसून नियोजन, अंमलबजावणीतल्या त्रुटी यांची आहे. अन्न उत्पादनासाठी मर्यादा जमिनीची नसून पाण्याची आहे हे विधान आपले आहे, की गोवारीकरांचे? इथेदेखील मर्यादा पाण्याची नसून पाण्याच्या नियोजनाची आहे. पाऊस खूप म्हणजे खूप पाणी देतो आपल्याला. भरपूर पगार मिळणारा माणूस किंवा भरपूर नफा मिळवणारा माणूस काहीच बचत न करता महिनाअखेरीला कफल्लक रहात असेल, तर त्याचा प्रश्न पैशांची टंचाई आहे असं म्हणावं का? आपला देश (सगळ्याच राज्यांत नाही म्हणा) पावसाळ्यात पुराची काळजी करतो, आणि उन्हाळ्यात पावसाची वाट पहात बसतो. अवांतर - Inevitable Billion Plus माझ्या काही लक्षात राहिले नाही, म्हणजे तुम्ही या पुस्तकाबाबत म्हणता तसं गोवारीकर साहेबांनी त्यात भरपूर माहिती भरली असणार! आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

भरपूर पगार मिळणारा माणूस किंवा भरपूर नफा मिळवणारा माणूस काहीच बचत न करता महिनाअखेरीला कफल्लक रहात असेल, तर त्याचा प्रश्न पैशांची टंचाई आहे असं म्हणावं का? अ‍ॅनॉलॉजी (मराठी शब्द?) आवडली. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

धनंजय 24/05/2010 - 06:11
लोकसंख्यात्मक संक्रमणाबाबत गोवारीकर यांच्या आशावादी मतांची ओळख आवडली. (या ठिकाणी लोकसंख्येच्या संक्रमणाबाबतीत माझ्या लेखाचे इतिवाक्य देण्याचे मोह टाळता येत नाही.
पूर्वीच्या काळी प्लेग-कॉलेरासारख्या महामार्‍या लोकसंख्या सीमित ठेवत होत्या. महामार्‍या नाहिशा झाल्या तशा लोक म्हातारे होऊ लागले, वृद्धापकाळाचे जुनाट रोग आणि लोकसंख्या वाढ या समस्या आपल्या वाट्याला आल्या. पण त्या महामार्‍यांपेक्षा या नव्या समस्या परवडल्या असेच म्हणावे लागेल. जुन्या काळच्या सीमित पण अल्पजीवी लोकसंख्येबद्दल अपरिपक्व हळहळ आपण बाळगू नये. मोठ्या लोकसंख्येच्या या नव्या समस्यांशी भविष्याकडे तोंड करून लढण्यात आपल्या समाजाची परिपक्वता दिसेल.
)

पुस्तक परिचय आवडला. कुठेतरी वाचले होते कि कुटुंब नियोजन प्रभावीपणे राबविले गेल्यामुळे चीन मध्ये वृध्दांची संख्या जास्त झाली आहे. भारतामध्येही असे होऊ शकते का? हम दो हमारा एक च्या जमान्यात जर मृत्युदर व जन्मदर दोन्हीही कमी राहीले तर काही काळानंतर भारताची २/३ जनता ही वृध्द असेल. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

धनंजय 24/05/2010 - 22:52
होत आहे, झालेले आहे. ("होऊ शकेल" या संदेहाऐवजी ऐवजी तथ्यदर्शक प्रयोग.)

मिसळभोक्ता 24/05/2010 - 23:54
लोकसंख्या वाढीचे माल्थुस ने वक्तविलेले दुष्परिणाम चुकीचे ठरवले गेलेले आहेत. पश्चिम युरोपियन देश, चीन, रशिया, कॅनडा हे म्हातार्‍यांचे देश म्हणून २०३० मध्ये ओळखले जातील. प्रत्येक म्हातार्‍याला जीवंत ठेवण्यासाठी फक्त २ तरुण अशी परिस्थिती २०३० मध्ये ह्या देशांत येणार आहे. भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे, आणि पूर्व युरोपाचे देखील. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे, आणि पूर्व युरोपाचे देखील.
किती काळापर्यंत हा प्रश्न आहेच ना? आज चीनचं वर्तमान उज्ज्वल आहे, उद्या भारताचं भविष्य! परवा?? अदिती

Nile 23/05/2010 - 14:52
इंटरेस्टींग विषय (रोचक शब्द त्याच्या आंतरजालीय अर्थवलयामुळे गाळावा लागतोय! ;) ) काही दशके म्हणजे तरी कीती दशके असावीत असे गोवारीकरांना वाटते? फक्त लोकसंख्यावाढीचा प्रश्न काही द्शकात सुटला तरी त्यामुळे आताच निर्माण झालेले गभीर प्रश्न सुटतील का?अर्थातच हे या धाग्यास अवांतर आहे. -Nile

पुस्तकाबद्दल नकारात्मक सहसा लिहू नये म्हणतात. लेखनामागील श्रम, अभ्यास, असोशी यांचा विचार व्हावा हे अभिप्रेत असते. तुम्ही केलेले पुस्तक परीक्षण उत्तम असून ते तुमचे वैयक्तिक मत असावे.

In reply to by डॉ.श्रीराम दिवटे

हा समीक्षात्मक लेख आहे त्यात नकारात्मक येणारच. सगळच कस गुडी गुडी होणार? प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by डॉ.श्रीराम दिवटे

श्रावण मोडक 23/05/2010 - 17:09
पुस्तकाबद्दल नकारात्मक का लिहू नये, हे मला कधीही कळलेलं नाहीये. सांगाल का. पुस्तकाबद्दल नकारात्मक लिहू नये, म्हणजे वाचक अधिकाधिक पुस्तके घेतील आणि मराठी भाषा वाचेल, वगैरे प्रकाशकीय रडगाणे सोडून दुसरे काही कारण असेल तर त्यात रस आहे.

In reply to by श्रावण मोडक

पाषाणभेद 23/05/2010 - 22:23
>>> पुस्तकाबद्दल नकारात्मक लिहू नये, हे वाचून एखाद्या मृत माणसाबद्दल निंदात्मक बोलू नये, चांगले बोलावे असे वाटले. सोनिया गांधींवरचे चरित्रात्मक पुस्तकही चांगले आहे. मला ते घेतलेच पाहिजे. असो. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही

एका वेगळ्याच पण अतिशय निकडीच्या विषयावरील पुस्तकाचा उत्तम परिचय. अवांतर: असे लेखन हे सहसा परिक्षणात्मक पेक्षा ओळख या प्रकाराच्या जास्त जवळ जाते. शिवाय, समीक्षणात्मक असले तरी नकारात्मक का लिहू नये? खरंच तसं असेल तर उगाच गुडी गुडी लिहावं? म्हणजे हे अगदीच 'सुपारी' समीक्षण झालं की. बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश 23/05/2010 - 20:35
ह्म्म्म.. बघु त्यांनी अनुमान केलेला काहि काळ गेला असल्याने (जसे २००१) भविष्यात डोकावण्याचा कालखंड कमी होत आहे.. तरी मिळालं तर वाचू ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

परीक्षण चांगले झाले आहे... नकारात्मक लिहू नये हेही काही पटले नाही.... ... एके ठिकाणी धोंडो केशव कर्वेंनी तत्कालीन वैचारिक वातावरणाच्या खूपच पुढे जाऊन लोकसंख्या नियंत्रणाचे विचार आग्रहाने कसे मांडले याविषयी माहिती येते. असे वाक्य येते.. येथे र.धों. कर्वे म्हणायचे आहे की खरंच धों.के.कर्व्यांनीही याबद्दल काही लिहून ठेवले होते, याची उत्सुकता आहे...

याच विषयावर NBT ने Inevitable Billion Plus नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. मला वाटतं ते पण गोवारीकरांनीच लिहिलं होतं. असो. वाढत्या लोकसंख्येकडे समस्या म्हणून न बघता संधी म्हणून बघणारे बरेच आहेत. मला वाटतं ते योग्यही आहे. समस्या लोकसंख्येची नसून नियोजन, अंमलबजावणीतल्या त्रुटी यांची आहे. अन्न उत्पादनासाठी मर्यादा जमिनीची नसून पाण्याची आहे हे विधान आपले आहे, की गोवारीकरांचे? इथेदेखील मर्यादा पाण्याची नसून पाण्याच्या नियोजनाची आहे. पाऊस खूप म्हणजे खूप पाणी देतो आपल्याला. भरपूर पगार मिळणारा माणूस किंवा भरपूर नफा मिळवणारा माणूस काहीच बचत न करता महिनाअखेरीला कफल्लक रहात असेल, तर त्याचा प्रश्न पैशांची टंचाई आहे असं म्हणावं का? आपला देश (सगळ्याच राज्यांत नाही म्हणा) पावसाळ्यात पुराची काळजी करतो, आणि उन्हाळ्यात पावसाची वाट पहात बसतो. अवांतर - Inevitable Billion Plus माझ्या काही लक्षात राहिले नाही, म्हणजे तुम्ही या पुस्तकाबाबत म्हणता तसं गोवारीकर साहेबांनी त्यात भरपूर माहिती भरली असणार! आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

भरपूर पगार मिळणारा माणूस किंवा भरपूर नफा मिळवणारा माणूस काहीच बचत न करता महिनाअखेरीला कफल्लक रहात असेल, तर त्याचा प्रश्न पैशांची टंचाई आहे असं म्हणावं का? अ‍ॅनॉलॉजी (मराठी शब्द?) आवडली. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

धनंजय 24/05/2010 - 06:11
लोकसंख्यात्मक संक्रमणाबाबत गोवारीकर यांच्या आशावादी मतांची ओळख आवडली. (या ठिकाणी लोकसंख्येच्या संक्रमणाबाबतीत माझ्या लेखाचे इतिवाक्य देण्याचे मोह टाळता येत नाही.
पूर्वीच्या काळी प्लेग-कॉलेरासारख्या महामार्‍या लोकसंख्या सीमित ठेवत होत्या. महामार्‍या नाहिशा झाल्या तशा लोक म्हातारे होऊ लागले, वृद्धापकाळाचे जुनाट रोग आणि लोकसंख्या वाढ या समस्या आपल्या वाट्याला आल्या. पण त्या महामार्‍यांपेक्षा या नव्या समस्या परवडल्या असेच म्हणावे लागेल. जुन्या काळच्या सीमित पण अल्पजीवी लोकसंख्येबद्दल अपरिपक्व हळहळ आपण बाळगू नये. मोठ्या लोकसंख्येच्या या नव्या समस्यांशी भविष्याकडे तोंड करून लढण्यात आपल्या समाजाची परिपक्वता दिसेल.
)

पुस्तक परिचय आवडला. कुठेतरी वाचले होते कि कुटुंब नियोजन प्रभावीपणे राबविले गेल्यामुळे चीन मध्ये वृध्दांची संख्या जास्त झाली आहे. भारतामध्येही असे होऊ शकते का? हम दो हमारा एक च्या जमान्यात जर मृत्युदर व जन्मदर दोन्हीही कमी राहीले तर काही काळानंतर भारताची २/३ जनता ही वृध्द असेल. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

धनंजय 24/05/2010 - 22:52
होत आहे, झालेले आहे. ("होऊ शकेल" या संदेहाऐवजी ऐवजी तथ्यदर्शक प्रयोग.)

मिसळभोक्ता 24/05/2010 - 23:54
लोकसंख्या वाढीचे माल्थुस ने वक्तविलेले दुष्परिणाम चुकीचे ठरवले गेलेले आहेत. पश्चिम युरोपियन देश, चीन, रशिया, कॅनडा हे म्हातार्‍यांचे देश म्हणून २०३० मध्ये ओळखले जातील. प्रत्येक म्हातार्‍याला जीवंत ठेवण्यासाठी फक्त २ तरुण अशी परिस्थिती २०३० मध्ये ह्या देशांत येणार आहे. भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे, आणि पूर्व युरोपाचे देखील. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे, आणि पूर्व युरोपाचे देखील.
किती काळापर्यंत हा प्रश्न आहेच ना? आज चीनचं वर्तमान उज्ज्वल आहे, उद्या भारताचं भविष्य! परवा?? अदिती
पुस्तकांचं पूर्ण नाव 'भारतीय लोकसंख्येचा शोध घेत केलेले माझे आशावादी अनुमान' लेखक : डॉ. वसंत गोवारीकर. अनुवाद : सुधा गोवारीकर. सत्तरीच्या दशकात लोकसंख्येच्या स्फोटाच्या प्रश्नाने भारतातल्याच नव्हे तर जगातल्या विचारवंतांना भेडसावलं होतं. माल्थसने ज्या संकटाचं भाकित केलं ते लवकरच खरं होणार की काय असं अनेकांना वाटत होतं. भारतात लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कुटुंबनियोजनाचा मोठा कार्यक्रम राबवला गेला. या पार्श्वभूमीवर डॉ. वसंत गोवारीकरांनी या समस्येचा अभ्यास करून नव्वदीच्या दशकात एक इंग्लिश पुस्तक लिहिलं, आय प्रेडिक्ट. त्या पुस्तकाचं हे संक्षिप्तीकरण. खूप आशेने वाचायला घेतलं.

पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे

पाषाणभेद ·

शुचि 24/05/2010 - 00:39
चांगली ओळख. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शुचि 24/05/2010 - 00:39
चांगली ओळख. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे लेखक: प्रा: डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे, विद्यावर्धीनी महाविद्यालय, धुळे. प्रकाशक: सुषमा प्रकाशन, धुळे. मुद्रक: स्वस्तीक मुद्रणालय, पुणे. प्रकाशित: १९८३ मुल्य: रू. ६५/- छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे म्हणजे त्यांनी लिहीलेली पत्रे नव्हेत. त्या काळी शिवाजी महाराजांच्या वतीने त्यांच्या कारकुनांनी, अधिकार्‍यांनी लिहीलेली पत्रे जी त्यांच्या त्यांच्या कचेरीतून पाठवली जात ती. या पुस्तकात विविध २०० च्या वर पत्रे संपादित केलेली आहेत. लेखकाने विविध संदर्भ घेवून हि पत्रे शोधली आहेत.

तुझी घागर नळाला लाव...

फटू ·

मदनबाण 20/05/2010 - 00:08
परवाच हे गाणे यूट्युबवर ऐकले होते... दादांची आठवण आली... ;) बाकी मी बाबुराव बोलतोय हे गाणं ऐकलं का तुम्ही ? ते देखील यूट्युबवर हाय बरं का ;) मदनबाण..... “control oil and you control nations; control food and you control the people”. Henry Kissinger

टारझन 20/05/2010 - 01:15
हा हा हा .... असेही काही ? =)) आणंद शिंदे / मिलींद शिंदे च्या बाकीही फेमस गाण्यांच असंच रसग्रहण कर र बाल्या :) - (बाबु) टारझन आजंच माझा झालाय पगारं ... करुया रोखं नको उधारं ...

In reply to by टारझन

मिसळभोक्ता 20/05/2010 - 05:43
पाणी सुटायला लागलं मधली नि रे ग म प सा ही स्वरसंगती, म्हणजे आमच्या बाबूजींची यमनातली खासियत, बरं का मंडळी. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

फटू 20/05/2010 - 11:35
बाबूजींचा उल्लेख आलाच आहे तर इथे प्रल्हाद शिंदेंचा अर्थात आनंद शिंदेंच्या बाबूजींचाही उल्लेख करावासा वाटतो. प्रल्हाद शिंदे हे महाराष्ट्राच्या ग्रामिण भागाला भक्तिगीते गाणारे एक ताकदीचे गायक म्हणून परिचित आहेत. गीतकार दत्ता पाटील, संगितकार मधुकर पाठक आणि गायक प्रल्हाद शिंदे या त्रयीने उत्तमोत्तम अशी भक्तिगीतांची देणगी महाराष्ट्राच्या भाविक जनतेला दिली. पुण्याच्या उपनगरांमध्ये सकाळी टाळ वाजवीत येणारे वासुदेव बरेच वेळा ज्ञानदेव आणि तुकारामांचे अभंग न गाता प्रल्हाद शिंदेंनी गायलेली भक्तिगीते गातात. - फटू

अमोल केळकर 20/05/2010 - 11:17
'नेक्स्ट जनरेशन' गाण्याचे रसग्रहण आवडले :) अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

दत्ता काळे 20/05/2010 - 11:39
ईतकंच नव्हे तर पुण्याच्या कर्वेरोडवर असलेल्या नळ स्टॉपनेच कधी काळी डेक्कन जिमखाना, प्रभात रोड या सुखवस्तू वस्तीला कोथरुड या नव्याने विकसित होणार्‍या मध्यम वर्गियांच्या वस्तीला जोडलं होतं याचीही आठवण या निमित्ताने तो जुन्या पिढीला करुन देतो. - पण आता चित्र उलटे दिसते, डेक्कन, प्रभात रोडपेक्षा जास्त पाणी झोपडपट्टीवासियांना. निदान पाण्याच्या बाबतीततरी पुण्यात गरीब सगळ्यात 'श्रीमंत' आहेत. पुण्यात झोपडपट्ट्यात चोवीस तास पाणी असतं. तिथे पाण्याचा जरा पुरवठा कमी झाला तर झोपडपट्टीतल्या बायका-माणसे हंडा मोर्चा काढतात. तिथे गट्ठा मते असल्याने स्थानिक नगरसेवक, पुढारी त्या गरीबांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांच्याबरोबर प्रशासनाला दोष देत, मोर्चात सामिल होतात. पुण्यात सध्या दररोज एकवेळच पाणी पुरवठा आहे, तरी झोपडपट्टीत पाणी मुबलक उपलब्ध आहे.

sagarparadkar 20/05/2010 - 15:35
तुम्ही निरूपण फारच छान केलंय, पण खुद्द त्या कवीला तरी एव्हढे विचार ही कविता लिहिताना सुचले असतील का, याबद्दल साशंक आहे. अनेकदा लेखक / कवी एका क्षणी उत्स्फूर्तपणे सुचलेले विचार / काव्य लिहून मोकळे होतात आणि तथाकथित विद्वान समीक्षक / रसिक उगाचच काहितरी अर्थ लावत आपली विद्वत्ता पाजळत बसतात. लोकगीते लिहून खपवणारे लोक इतका विचार करत असतील असं वाटत नाही.

In reply to by sagarparadkar

फटू 20/05/2010 - 18:00
अनेकदा लेखक / कवी एका क्षणी उत्स्फूर्तपणे सुचलेले विचार / काव्य लिहून मोकळे होतात आणि तथाकथित विद्वान समीक्षक / रसिक उगाचच काहितरी अर्थ लावत आपली विद्वत्ता पाजळत बसतात. तुम्ही पोटतिडकीने लिहिलेली ही प्रतिक्रिया वाचून अंमळ मौज वाटली. असो. ज्याची त्याची समज. - फटू

jaypal 20/05/2010 - 15:43
शाहिर विठठल शिंदे हे देखिल लोकगित लिहायचे आणि गायचे देखिल. ती गाणी निट ऐका मग ठरवा की "लोकगीते लिहून खपवणारे लोक इतका विचार करत असतील असं वाटत नाही" हे विधान किती खर ते? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

sagarparadkar 20/05/2010 - 16:36
अहो मी अशा "द्वयर्थी" शब्दरचना करणार्या लोककवींबद्दल म्हणत होतो ... मध्यन्तरी गणेशोत्सव काळात कोंकणात एक लोकगीत फारच फेमस झाले होते ... काय तर म्हणे "काल रात्री या आण्टीची, जरा घण्टी मी वाजवली ..." आता काही अति-उत्साही साहित्यवीर या लोकगीताचे सुद्धा असे काही निरुपण कर्तील कि जणु एखाद्या तत्त्ववेत्त्याने काहीतरी चिरकालीन सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे वगैरे ... =))

In reply to by sagarparadkar

फटू 20/05/2010 - 18:04
प्रतिसादासाठी धन्यवाद. आता काही अति-उत्साही साहित्यवीर या लोकगीताचे सुद्धा असे काही निरुपण कर्तील कि जणु एखाद्या तत्त्ववेत्त्याने काहीतरी चिरकालीन सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे वगैरे ... तुम्ही खुपच जड घेता राव. जरा हलके घ्या की :| - फटू

'तुझी घागर नळाला लाव' याचे रसग्रहणही वाचायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते आणि वर उल्लेख आलाच आहे की कवीला सुद्धा असे काही सुचले नसते. पण तुम्ही अर्थ मात्र चांगला 'काढला' आहे. लगे रहो. -दिलीप बिरुटे

समंजस 20/05/2010 - 16:10
वा!!गाणं एकदम मस्त समजावून सांगितलयं मित्राला :) परत पुन्हा कधी बोलणार नाही की काय थर्ड क्लास चॉईस आहे म्हणून :)

मन१ 22/03/2011 - 19:33
तिथे साभिनय नृत्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मते ते ह्याद्वारे तिथीनुसार एका महाराष्ट्रियन दैवताची जयंती साजरी करताहेत.

अजुन काही गाण्यांचे असेच रसग्रहण आल्यास आनंद वाटेल: १. वाट बघतोय रिक्षावाला २. बेंबाट सारं उघडं ३. लिंबु मला मारिला ४. हाताला धरलया म्हणतयं लगीन ठरलंया ५. बांबु डालके बारीक कुटना, जी फिर रात को आनंद लुटना हे सर्व अप्रतिम संगीत आपण www.in.com/music येथे ऐकु शकता!

In reply to by इंटरनेटस्नेही

तिमा 07/11/2012 - 20:21
तिकडे कुणीतरी 'यशोमती मैयासे' या सोज्वळ गाण्याचे रसग्रहण करतोय तर इथे.... असली गाणी ऐकली की ते सोज्वळ गाणे देखील 'राधाकी गोरी, मेरा क्यूं काला' अशी ऐकू येऊ लागतात.

गाण्याचे रसग्रहण आवडले . लोकगीतांना व त्यांच्या गायकांना कमी लेखण्याची काही जणांमध्ये अहमिका असते . पण ती लोक खूपवेळा तळागाळातील लोकांची दुख जी त्यानी स्वतः अनुभवली असतात. तीच व इतर व्यथा किंवा एखादा संदेश आपल्या लोकगीता मधुन देतात . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माझी मैना गावाकडे .... ह्या शाहिरांच्या गीताने तुफान उठवले . तर दादा कोंडके ह्यांनी माझ्या मते हनुमानाचे संपूर्ण जीवित कार्य एक गीतातून दिले .व त्या गाण्यातील शेवटचे कडवे आजच्या जगातील मर्त्य मानवाला उद्देशून होते . तेव्हा प्रगल्भ लिहिणे हे काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाही हे ध्यानात असू दे आमच्या जळगावच्या निरक्षर बहीणा बाई ह्यांनी खोप्या मध्ये खोपा हे गीत लिहिले . व आज अनेक सायाकोलोजीस्त त्याचे अजून रसग्रहण करीत आहेत .

आपल्या भारतात अनेक समाज ,पंथ , धर्म ,स्तरामधील लोक राहतात .त्यांच्या मनोरंजनाच्या कल्पना वेगळ्या असतात . आज समाजात अनेक उच्चभ्रू लोकांची मुले सुध्धा शास्त्रीय संगीताला '' काय गळे काढतात '' थोडक्यात आपण मध्यमवर्गीय फक्त आपण जे ऐकतो तेच उच्च दर्जाचे मनोरंजन तळागाळातील लोक गातात ते द्वयर्थी अर्थात आम्ही लपून ब्यू फिल्म पाहतोच मात्र चारचौघात सभ्यतेचा मुखवटा घेतो . तस्मात तळागाळातील लोकांनी आता कोणत्या प्रकारचे मनोरंजन ऐकावेत हे आम्हीच ठरवणार कारण गर्भ श्रीमंत आमच्यावर विनोद करतात . म्हणून आम्ही मध्यमवर्गीयांनी ह्या तळागाळातील लोकांवर करणे त्यांचे ते फालतू आमचे ते उच्च ( अशीच मानसिकता बाळगून आम्ही दिवस ढकलणार )

लाडू 06/11/2012 - 13:50
दादा कोंडकेंचं "ढगाला लागली कळ..." आठवलं. शिवार फुलतंयं, तो-यात डुलतंयं, झोकात नाचतोय धोत्रा तुरीच्या शेंगा दावत्यात ठेंगा, लपलाय भुईमुग भित्रा मधि वाटाणा बघ वळवळं, ... खरोख्ररीच शेतात काम केल्याशिवाय हे समजणं अवघड आहे

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 10/10/2013 - 18:07
नळ, घागर अन पाणी, "दमयंती", इ. सामग्रीवरून मिपास्थित रघुनाथपंडित नवीन नलदमयंतीस्वयंवराख्यान नक्कीच सजवू शकतील असे वाटते.

सतिश गावडे 14/10/2014 - 09:29
कालच हे गाणं हापिसच्या बसने घरी येताना एका मित्राला ऐकवलं. त्याचा प्रश्न "कुठून आणतो रे अशी गाणी?". त्याला सांगावसं वाटत होते की हे गाणे खुपच सोज्वळ आहे. या धाग्याचा दूवा त्याला देतो. :)

मदनबाण 20/05/2010 - 00:08
परवाच हे गाणे यूट्युबवर ऐकले होते... दादांची आठवण आली... ;) बाकी मी बाबुराव बोलतोय हे गाणं ऐकलं का तुम्ही ? ते देखील यूट्युबवर हाय बरं का ;) मदनबाण..... “control oil and you control nations; control food and you control the people”. Henry Kissinger

टारझन 20/05/2010 - 01:15
हा हा हा .... असेही काही ? =)) आणंद शिंदे / मिलींद शिंदे च्या बाकीही फेमस गाण्यांच असंच रसग्रहण कर र बाल्या :) - (बाबु) टारझन आजंच माझा झालाय पगारं ... करुया रोखं नको उधारं ...

In reply to by टारझन

मिसळभोक्ता 20/05/2010 - 05:43
पाणी सुटायला लागलं मधली नि रे ग म प सा ही स्वरसंगती, म्हणजे आमच्या बाबूजींची यमनातली खासियत, बरं का मंडळी. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

फटू 20/05/2010 - 11:35
बाबूजींचा उल्लेख आलाच आहे तर इथे प्रल्हाद शिंदेंचा अर्थात आनंद शिंदेंच्या बाबूजींचाही उल्लेख करावासा वाटतो. प्रल्हाद शिंदे हे महाराष्ट्राच्या ग्रामिण भागाला भक्तिगीते गाणारे एक ताकदीचे गायक म्हणून परिचित आहेत. गीतकार दत्ता पाटील, संगितकार मधुकर पाठक आणि गायक प्रल्हाद शिंदे या त्रयीने उत्तमोत्तम अशी भक्तिगीतांची देणगी महाराष्ट्राच्या भाविक जनतेला दिली. पुण्याच्या उपनगरांमध्ये सकाळी टाळ वाजवीत येणारे वासुदेव बरेच वेळा ज्ञानदेव आणि तुकारामांचे अभंग न गाता प्रल्हाद शिंदेंनी गायलेली भक्तिगीते गातात. - फटू

अमोल केळकर 20/05/2010 - 11:17
'नेक्स्ट जनरेशन' गाण्याचे रसग्रहण आवडले :) अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

दत्ता काळे 20/05/2010 - 11:39
ईतकंच नव्हे तर पुण्याच्या कर्वेरोडवर असलेल्या नळ स्टॉपनेच कधी काळी डेक्कन जिमखाना, प्रभात रोड या सुखवस्तू वस्तीला कोथरुड या नव्याने विकसित होणार्‍या मध्यम वर्गियांच्या वस्तीला जोडलं होतं याचीही आठवण या निमित्ताने तो जुन्या पिढीला करुन देतो. - पण आता चित्र उलटे दिसते, डेक्कन, प्रभात रोडपेक्षा जास्त पाणी झोपडपट्टीवासियांना. निदान पाण्याच्या बाबतीततरी पुण्यात गरीब सगळ्यात 'श्रीमंत' आहेत. पुण्यात झोपडपट्ट्यात चोवीस तास पाणी असतं. तिथे पाण्याचा जरा पुरवठा कमी झाला तर झोपडपट्टीतल्या बायका-माणसे हंडा मोर्चा काढतात. तिथे गट्ठा मते असल्याने स्थानिक नगरसेवक, पुढारी त्या गरीबांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांच्याबरोबर प्रशासनाला दोष देत, मोर्चात सामिल होतात. पुण्यात सध्या दररोज एकवेळच पाणी पुरवठा आहे, तरी झोपडपट्टीत पाणी मुबलक उपलब्ध आहे.

sagarparadkar 20/05/2010 - 15:35
तुम्ही निरूपण फारच छान केलंय, पण खुद्द त्या कवीला तरी एव्हढे विचार ही कविता लिहिताना सुचले असतील का, याबद्दल साशंक आहे. अनेकदा लेखक / कवी एका क्षणी उत्स्फूर्तपणे सुचलेले विचार / काव्य लिहून मोकळे होतात आणि तथाकथित विद्वान समीक्षक / रसिक उगाचच काहितरी अर्थ लावत आपली विद्वत्ता पाजळत बसतात. लोकगीते लिहून खपवणारे लोक इतका विचार करत असतील असं वाटत नाही.

In reply to by sagarparadkar

फटू 20/05/2010 - 18:00
अनेकदा लेखक / कवी एका क्षणी उत्स्फूर्तपणे सुचलेले विचार / काव्य लिहून मोकळे होतात आणि तथाकथित विद्वान समीक्षक / रसिक उगाचच काहितरी अर्थ लावत आपली विद्वत्ता पाजळत बसतात. तुम्ही पोटतिडकीने लिहिलेली ही प्रतिक्रिया वाचून अंमळ मौज वाटली. असो. ज्याची त्याची समज. - फटू

jaypal 20/05/2010 - 15:43
शाहिर विठठल शिंदे हे देखिल लोकगित लिहायचे आणि गायचे देखिल. ती गाणी निट ऐका मग ठरवा की "लोकगीते लिहून खपवणारे लोक इतका विचार करत असतील असं वाटत नाही" हे विधान किती खर ते? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

sagarparadkar 20/05/2010 - 16:36
अहो मी अशा "द्वयर्थी" शब्दरचना करणार्या लोककवींबद्दल म्हणत होतो ... मध्यन्तरी गणेशोत्सव काळात कोंकणात एक लोकगीत फारच फेमस झाले होते ... काय तर म्हणे "काल रात्री या आण्टीची, जरा घण्टी मी वाजवली ..." आता काही अति-उत्साही साहित्यवीर या लोकगीताचे सुद्धा असे काही निरुपण कर्तील कि जणु एखाद्या तत्त्ववेत्त्याने काहीतरी चिरकालीन सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे वगैरे ... =))

In reply to by sagarparadkar

फटू 20/05/2010 - 18:04
प्रतिसादासाठी धन्यवाद. आता काही अति-उत्साही साहित्यवीर या लोकगीताचे सुद्धा असे काही निरुपण कर्तील कि जणु एखाद्या तत्त्ववेत्त्याने काहीतरी चिरकालीन सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे वगैरे ... तुम्ही खुपच जड घेता राव. जरा हलके घ्या की :| - फटू

'तुझी घागर नळाला लाव' याचे रसग्रहणही वाचायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते आणि वर उल्लेख आलाच आहे की कवीला सुद्धा असे काही सुचले नसते. पण तुम्ही अर्थ मात्र चांगला 'काढला' आहे. लगे रहो. -दिलीप बिरुटे

समंजस 20/05/2010 - 16:10
वा!!गाणं एकदम मस्त समजावून सांगितलयं मित्राला :) परत पुन्हा कधी बोलणार नाही की काय थर्ड क्लास चॉईस आहे म्हणून :)

मन१ 22/03/2011 - 19:33
तिथे साभिनय नृत्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मते ते ह्याद्वारे तिथीनुसार एका महाराष्ट्रियन दैवताची जयंती साजरी करताहेत.

अजुन काही गाण्यांचे असेच रसग्रहण आल्यास आनंद वाटेल: १. वाट बघतोय रिक्षावाला २. बेंबाट सारं उघडं ३. लिंबु मला मारिला ४. हाताला धरलया म्हणतयं लगीन ठरलंया ५. बांबु डालके बारीक कुटना, जी फिर रात को आनंद लुटना हे सर्व अप्रतिम संगीत आपण www.in.com/music येथे ऐकु शकता!

In reply to by इंटरनेटस्नेही

तिमा 07/11/2012 - 20:21
तिकडे कुणीतरी 'यशोमती मैयासे' या सोज्वळ गाण्याचे रसग्रहण करतोय तर इथे.... असली गाणी ऐकली की ते सोज्वळ गाणे देखील 'राधाकी गोरी, मेरा क्यूं काला' अशी ऐकू येऊ लागतात.

गाण्याचे रसग्रहण आवडले . लोकगीतांना व त्यांच्या गायकांना कमी लेखण्याची काही जणांमध्ये अहमिका असते . पण ती लोक खूपवेळा तळागाळातील लोकांची दुख जी त्यानी स्वतः अनुभवली असतात. तीच व इतर व्यथा किंवा एखादा संदेश आपल्या लोकगीता मधुन देतात . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माझी मैना गावाकडे .... ह्या शाहिरांच्या गीताने तुफान उठवले . तर दादा कोंडके ह्यांनी माझ्या मते हनुमानाचे संपूर्ण जीवित कार्य एक गीतातून दिले .व त्या गाण्यातील शेवटचे कडवे आजच्या जगातील मर्त्य मानवाला उद्देशून होते . तेव्हा प्रगल्भ लिहिणे हे काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाही हे ध्यानात असू दे आमच्या जळगावच्या निरक्षर बहीणा बाई ह्यांनी खोप्या मध्ये खोपा हे गीत लिहिले . व आज अनेक सायाकोलोजीस्त त्याचे अजून रसग्रहण करीत आहेत .

आपल्या भारतात अनेक समाज ,पंथ , धर्म ,स्तरामधील लोक राहतात .त्यांच्या मनोरंजनाच्या कल्पना वेगळ्या असतात . आज समाजात अनेक उच्चभ्रू लोकांची मुले सुध्धा शास्त्रीय संगीताला '' काय गळे काढतात '' थोडक्यात आपण मध्यमवर्गीय फक्त आपण जे ऐकतो तेच उच्च दर्जाचे मनोरंजन तळागाळातील लोक गातात ते द्वयर्थी अर्थात आम्ही लपून ब्यू फिल्म पाहतोच मात्र चारचौघात सभ्यतेचा मुखवटा घेतो . तस्मात तळागाळातील लोकांनी आता कोणत्या प्रकारचे मनोरंजन ऐकावेत हे आम्हीच ठरवणार कारण गर्भ श्रीमंत आमच्यावर विनोद करतात . म्हणून आम्ही मध्यमवर्गीयांनी ह्या तळागाळातील लोकांवर करणे त्यांचे ते फालतू आमचे ते उच्च ( अशीच मानसिकता बाळगून आम्ही दिवस ढकलणार )

लाडू 06/11/2012 - 13:50
दादा कोंडकेंचं "ढगाला लागली कळ..." आठवलं. शिवार फुलतंयं, तो-यात डुलतंयं, झोकात नाचतोय धोत्रा तुरीच्या शेंगा दावत्यात ठेंगा, लपलाय भुईमुग भित्रा मधि वाटाणा बघ वळवळं, ... खरोख्ररीच शेतात काम केल्याशिवाय हे समजणं अवघड आहे

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 10/10/2013 - 18:07
नळ, घागर अन पाणी, "दमयंती", इ. सामग्रीवरून मिपास्थित रघुनाथपंडित नवीन नलदमयंतीस्वयंवराख्यान नक्कीच सजवू शकतील असे वाटते.

सतिश गावडे 14/10/2014 - 09:29
कालच हे गाणं हापिसच्या बसने घरी येताना एका मित्राला ऐकवलं. त्याचा प्रश्न "कुठून आणतो रे अशी गाणी?". त्याला सांगावसं वाटत होते की हे गाणे खुपच सोज्वळ आहे. या धाग्याचा दूवा त्याला देतो. :)
छान झोप झाली. होणारच होती. सलग साडे तीन तास बाईक चालवून ताम्हीणी घाटातून कोकणात उतरल्याचा शीण होता. त्यातच संध्याकाळी एका कोंबडीला सद्गती देऊन तिचा मर्त्य देहही सत्कारणी लावल्यामुळे शरीर समाधी अवस्थेत जाणं स्वाभाविक होतं. जागे होताच एक छानसा आळस दिला. सुस्ती उडताच समोर घडयाळावर नजर टाकली. सकाळचे अकरा वाजले होते. छे ! खुपच लवकर जाग आली होती. आळोखेपिळोखे देत जाग का आली याचा विचार करू लागलो. आणि जाग येण्याचं कारण माझ्या खोलीत वाजणारं तुझी घागर नळाला लाव हे अप्रतिम गाणं आहे हे जाणवलं.

कानुन का बेटा...!

विशाल कुलकर्णी ·

Pain 17/05/2010 - 13:16
चांगले लिहिले आहे. माझे हिंदी वाचन जवळजवळ नाहीच. ही पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध आहेत का ? महाराष्ट्रातील शाळेत हिंदीमधे ९५ ? पटत नाही. हैदराबादमधे म्हटले असते तर ठीक आहे ;)

भेटा एकदा मग मार्कलिस्ट दाखवेन :-) बाकी हि पुस्तके नेटवर असण्याचा प्रश्नच येत नाही. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

Pain 18/05/2010 - 01:43
:)) मस्करी करत होतो. अरेरे. आता कधी वाचायला मिळतिल देव जाणे. नेटवर असती तर बरे झाले असते. काहीकाही पुस्तके, कोमिक्स असतात :>

स्पंदना 18/05/2010 - 12:34
माझ हिन्दी "एवम" मध्ये अडकल बघा. मला काय अजुन त्या वारन्वार येणार् या शब्दाचा बोध झालानाही. पिक्चर मधे पण कधी हा शब्द नाही ऐकला पण हिन्दी कादम्बरी त हा शब्द एका पानावर दहादा येतो. खुप मनापासुन लिहिलय तुम्ही!! छान वाटल. :) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

विशाल शेठ मस्त ओळख करुन दिली आहेत. बाकी ह्याच कथानकांवर आधारीत "अर्जुन पंडित" ह्या चित्रपटाला कसे काय विसरलात बॉ ? अवांतर :- मार्कलिस्ट दाखवताना समोरच्याची मार्कलिस्ट देखिल बघायला मागा. इथे येता जाता लोकाच्या बुद्धीवर संशय घेणार्‍यांची स्वतःची बुद्धीमत्ता तरी आम्हाला कळेल. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

केशवपंडित चा पहीला भाग मी ही पाहीला. तद्दन फिल्मी वाटला. पण एकता कपूरच्या सिरिअल मध्ये असणारे वारंवार मध्ये मध्ये येणारे स्लोमोशन आणि इतर पात्रांच्या चेहर्यावरचे एक्स्प्रेशन-दर्शन हा प्रकार नसल्यामुळे बराच सुसह्य होता.कदाचित ही मालिका डेलीसोप नसल्याने असेल नाहीतर कुठल्याही भागाचा पाऊण भाग तर असले इर्रिटेटिंग प्रकारच खातात. महाराष्ट्रातील शाळेत हिंदीमधे ९५ ? पटत नाही. बाकी ह्या गोष्टीत तथ्य मात्र आहे.कारण केवळ स्कोरिंग साठी आठवी ते दहावी ला पूर्ण हिंदी ऐवजी पूर्ण संस्कृत अथवा अर्धे संस्कृत अर्धे हिंदी घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो.हिंदी हा स्कोरिंग सब्जेक्ट समजला जात नाही. (अर्थात तुम्हाला दहावीला हिंदी मध्ये ९५ मार्क्स असु शकतात.आणि ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे.) फिजुल की बात : तुम्हाला तुमची मार्कलिस्ट स्कॅन करुन टाकता येईल का? (ह.घ्या.) :SS --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

फिजुल की बात : तुम्हाला तुमची मार्कलिस्ट स्कॅन करुन टाकता येईल का?>>>> सहज शक्य आहे, [पण सगळे श्रम मीच का म्हणून घ्यायचे, या की देवा घरी, चा पान्याला, आमचा निकाल बी दावतो आणि तुमचा निकाल बी लावतो] ह.घ्या. :T असो, आभार सर्वांचे ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

वाचतानाच वाटायला लागलं की बहुतेक 'केशव पंडित'बद्दल लिहिलंय. इथे २१ तारखेपासून ही सिरीयल सुरू होईल. बघूया कशी आहे ते. (सोनी चॅनलवरच्या "सी.आय.डी."सारखा फुसका बार निघू नये म्हणजे मिळवलं) बाकी मराठी वाहिनींना बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी कितपत झेपतील शंकाच आहे. 'दुनियादारी' मालिका बघण्याचं भाग्य लाभलं हेच खूप झालं :)

In reply to by संदीप चित्रे

मस्त कलंदर 19/05/2010 - 23:04
(सोनी चॅनलवरच्या "सी.आय.डी."सारखा फुसका बार निघू नये म्हणजे मिळवलं) बाकी मराठी वाहिनींना बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी कितपत झेपतील शंकाच आहे.
याबाबतीत हिंदी मराठी सगळे सारखेच.. एकदा व्योमकेश बक्षीचा एक इपिसोड नेटवर मिळाला.. डाऊनलोड केला.. नि पाहताना कळलं, की ती रिअर विंडो ची भ्रष्ट नक्कल होती.. कुठे तो हिचकॉक नि कुठे तो व्योमकेश!!!! तेव्हा जर तो एपिसोड एखाद्या चॅनेलवर टेलिकास्ट झाला असता, तर बम बम सारखी त्याचीही चिरफाड केली असती.. असो!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बाकी मराठी वाहिनींना बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी कितपत झेपतील शंकाच आहे.>>>> अगदी अगदी माझ्या मनातलं बोललात. 'दुनियादारी' मालिका न बघण्याचं भाग्य लाभलं हेच खूप झालं>>>> मी त्या दुर्दैवी मानव प्राण्यांतला एक आहे. बघण्याचं भाग्य लाभलेला (|: सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

Pain 17/05/2010 - 13:16
चांगले लिहिले आहे. माझे हिंदी वाचन जवळजवळ नाहीच. ही पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध आहेत का ? महाराष्ट्रातील शाळेत हिंदीमधे ९५ ? पटत नाही. हैदराबादमधे म्हटले असते तर ठीक आहे ;)

भेटा एकदा मग मार्कलिस्ट दाखवेन :-) बाकी हि पुस्तके नेटवर असण्याचा प्रश्नच येत नाही. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

Pain 18/05/2010 - 01:43
:)) मस्करी करत होतो. अरेरे. आता कधी वाचायला मिळतिल देव जाणे. नेटवर असती तर बरे झाले असते. काहीकाही पुस्तके, कोमिक्स असतात :>

स्पंदना 18/05/2010 - 12:34
माझ हिन्दी "एवम" मध्ये अडकल बघा. मला काय अजुन त्या वारन्वार येणार् या शब्दाचा बोध झालानाही. पिक्चर मधे पण कधी हा शब्द नाही ऐकला पण हिन्दी कादम्बरी त हा शब्द एका पानावर दहादा येतो. खुप मनापासुन लिहिलय तुम्ही!! छान वाटल. :) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

विशाल शेठ मस्त ओळख करुन दिली आहेत. बाकी ह्याच कथानकांवर आधारीत "अर्जुन पंडित" ह्या चित्रपटाला कसे काय विसरलात बॉ ? अवांतर :- मार्कलिस्ट दाखवताना समोरच्याची मार्कलिस्ट देखिल बघायला मागा. इथे येता जाता लोकाच्या बुद्धीवर संशय घेणार्‍यांची स्वतःची बुद्धीमत्ता तरी आम्हाला कळेल. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

केशवपंडित चा पहीला भाग मी ही पाहीला. तद्दन फिल्मी वाटला. पण एकता कपूरच्या सिरिअल मध्ये असणारे वारंवार मध्ये मध्ये येणारे स्लोमोशन आणि इतर पात्रांच्या चेहर्यावरचे एक्स्प्रेशन-दर्शन हा प्रकार नसल्यामुळे बराच सुसह्य होता.कदाचित ही मालिका डेलीसोप नसल्याने असेल नाहीतर कुठल्याही भागाचा पाऊण भाग तर असले इर्रिटेटिंग प्रकारच खातात. महाराष्ट्रातील शाळेत हिंदीमधे ९५ ? पटत नाही. बाकी ह्या गोष्टीत तथ्य मात्र आहे.कारण केवळ स्कोरिंग साठी आठवी ते दहावी ला पूर्ण हिंदी ऐवजी पूर्ण संस्कृत अथवा अर्धे संस्कृत अर्धे हिंदी घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो.हिंदी हा स्कोरिंग सब्जेक्ट समजला जात नाही. (अर्थात तुम्हाला दहावीला हिंदी मध्ये ९५ मार्क्स असु शकतात.आणि ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे.) फिजुल की बात : तुम्हाला तुमची मार्कलिस्ट स्कॅन करुन टाकता येईल का? (ह.घ्या.) :SS --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

फिजुल की बात : तुम्हाला तुमची मार्कलिस्ट स्कॅन करुन टाकता येईल का?>>>> सहज शक्य आहे, [पण सगळे श्रम मीच का म्हणून घ्यायचे, या की देवा घरी, चा पान्याला, आमचा निकाल बी दावतो आणि तुमचा निकाल बी लावतो] ह.घ्या. :T असो, आभार सर्वांचे ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

वाचतानाच वाटायला लागलं की बहुतेक 'केशव पंडित'बद्दल लिहिलंय. इथे २१ तारखेपासून ही सिरीयल सुरू होईल. बघूया कशी आहे ते. (सोनी चॅनलवरच्या "सी.आय.डी."सारखा फुसका बार निघू नये म्हणजे मिळवलं) बाकी मराठी वाहिनींना बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी कितपत झेपतील शंकाच आहे. 'दुनियादारी' मालिका बघण्याचं भाग्य लाभलं हेच खूप झालं :)

In reply to by संदीप चित्रे

मस्त कलंदर 19/05/2010 - 23:04
(सोनी चॅनलवरच्या "सी.आय.डी."सारखा फुसका बार निघू नये म्हणजे मिळवलं) बाकी मराठी वाहिनींना बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी कितपत झेपतील शंकाच आहे.
याबाबतीत हिंदी मराठी सगळे सारखेच.. एकदा व्योमकेश बक्षीचा एक इपिसोड नेटवर मिळाला.. डाऊनलोड केला.. नि पाहताना कळलं, की ती रिअर विंडो ची भ्रष्ट नक्कल होती.. कुठे तो हिचकॉक नि कुठे तो व्योमकेश!!!! तेव्हा जर तो एपिसोड एखाद्या चॅनेलवर टेलिकास्ट झाला असता, तर बम बम सारखी त्याचीही चिरफाड केली असती.. असो!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बाकी मराठी वाहिनींना बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी कितपत झेपतील शंकाच आहे.>>>> अगदी अगदी माझ्या मनातलं बोललात. 'दुनियादारी' मालिका न बघण्याचं भाग्य लाभलं हेच खूप झालं>>>> मी त्या दुर्दैवी मानव प्राण्यांतला एक आहे. बघण्याचं भाग्य लाभलेला (|: सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
"कानुन का बेटा" "मै हर काम कानुन के दायरेमें रहकर करता हूं! कोइ गुनाह भी करता हूं तो इस तरह की कानुन कि कोइ भी दफा उसे गुनाह ना कह सके! कानुन की दफाओंके बीच सुरंग बनाकर कानुन को भी इन्साफ दिलाता हूं मैं! लोग मुझे कानुन का जादुगर कहते है... मगर मै हूं "कानुन का बेटा!" हिंदीचं वेड शाळेत असल्यापासुनच होतं, कदाचित त्यामुळेच वैकल्पिक भाषा म्हणून संस्कृतच्या ऐवजी हिंदी घेतली होती. अगदी दहावी - बारावीलादेखील हिंदीला ९५ च्या पुढे मार्क होते. पुढे पुढे जसे हरिशंकर परसाई, प्रेमचंद, शैल चतुर्वेदी, अशोक चक्रधर हे वाचनात येत गेले तसे हिंदीचे वेड अजुनच वाढत गेले. कॉलेजला आल्यानंतर मात्र टेस्ट बदलत गेली.

उद्धव ठाकरे यांचे "महाराष्ट्र देशा" पुस्तक

पांथस्थ ·

विकास 11/05/2010 - 09:32
ह्या पुस्तकाच्या प्रति त्यांनी येथील बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या आधिवेशनात वाटल्या होत्या. मी गेलेलो नसल्याने माझ्याकडे नाही पण मित्राकडे पाहीले. खूपच सुंदर फोटो आहेत. पुस्तक संग्राह्य आहे. घरच्यांना घेऊन ठेवायला सांगितले आहे. असे ही ऐकले की हेलीकॉप्टरमधे, उद्धव पट्टा न बांधता, उघड्या दरवाजातून छायाचित्रे काढत होते. इतके ऐकल्यावर मला त्यांच्यापेक्षा अधिक त्या पायलटचीच काळजी वाटली. ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

प्रदीप 16/05/2010 - 08:47
ह्या पुस्तकाच्या प्रति त्यांनी येथील बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या आधिवेशनात वाटल्या होत्या
वाटल्या होत्या? ऊड्या पडल्या असतील नाही त्यांच्यावर?

In reply to by प्रदीप

विकास 16/05/2010 - 10:18
मला वाटते कदाचीत त्या रजिस्ट्रेशनबरोबर, एका कुटूंबाला एक वगैरे पद्धतीने दिल्या असाव्यात. कारण माझ्या मित्राच्या चौघांच्या कुटूंबाकडे एकच पुस्तक होते. नाहीतर, बीएमएमला न जाता, आत्तापर्यंत माझ्याकडे देखील त्याची प्रत असती... -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

टारझन 11/05/2010 - 10:32
उद्धव ठाकरेंनी "छायाचित्रण" क्षेत्रात करियर करावं !! छाण फोटूग्राफर आहेत ते. ;) -(माजी शिवसैणिक) टारासाहेब ठाकरे

मदनबाण 11/05/2010 - 10:51
ह्म्म्म...पुस्तक पहायला हवे... जाता जाता :--- रक्ताची नाती यावर पीएचडी करता येईल का ? कारण... http://bit.ly/9E7Iqt मदनबाण..... देशात जातीनिहाय जनगणना व्हावी -रामदास आठवले http://bit.ly/aP8kZG मला पडलेला प्रश्नः--- मुंबईत जर भय्या लोकांची संख्या जास्त आढळली तर मराठी लोकांना आरक्षण मिळणार का ?

झकासराव 11/05/2010 - 11:01
किंमत नाममात्र १००/- ठेवण्यात आली आहे.>> खुपच कमी आहे ही किंमत. अशा फोटो असलेल्या पुस्तकांची किंमत जास्त असते. नक्की घेइन.

सन्जोप राव 11/05/2010 - 12:15
नुकतेच हे पुस्तक मला माझ्या एका नाठाळ विद्यार्थ्याने भेट दिले. मान खाली घालून तो 'सॉरी सर' म्हणाला. पुस्तक सुरेखच आहे. उद्धव ठाकरेंनी फक्त हेच करत राहायला पाहिजे होते. सन्जोप राव 'मजरुह' लिख रहे हैं वो अहले वफा का नाम हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह

नंदन 11/05/2010 - 14:17
पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद. धागा वाचनखूण म्हणून साठवला आहे, आता पुस्तकाची यादीत भर घालतो.
छाताडात धडकी भरवणारा कोकण कडा, आव्हान देणारा तेलबैला, जहाजा सारखा आकार असलेला उंदेरी, लांबच लांब पसरलेली अजिंठ्याची लेणी, एकांडी उभी कुलाब्याची दांडी ह्यांचे खरेखुरे भव्य स्वरुप त्यातुन सार्थकपणे व्यक्त होत होते. महाराष्ट्राचे सौंदर्य नव्याने कळुन आले. त्याचा रांगडेपणा, राकटता, भक्तीस्थानं, वस्तीप्रदेश, माणसं पाहुन (पुन्हा एकदा) विनम्र झालो. अस वाटलं की गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत दृष्यस्वरुपात समोर आले आहे.
--- क्या बात है!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

शुचि 16/05/2010 - 05:33
+१ >> त्याचा रांगडेपणा, राकटता, भक्तीस्थानं, वस्तीप्रदेश, माणसं पाहुन (पुन्हा एकदा) विनम्र झालो. अस वाटलं की गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत दृष्यस्वरुपात समोर आले आहे. >> सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

विकास 11/05/2010 - 09:32
ह्या पुस्तकाच्या प्रति त्यांनी येथील बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या आधिवेशनात वाटल्या होत्या. मी गेलेलो नसल्याने माझ्याकडे नाही पण मित्राकडे पाहीले. खूपच सुंदर फोटो आहेत. पुस्तक संग्राह्य आहे. घरच्यांना घेऊन ठेवायला सांगितले आहे. असे ही ऐकले की हेलीकॉप्टरमधे, उद्धव पट्टा न बांधता, उघड्या दरवाजातून छायाचित्रे काढत होते. इतके ऐकल्यावर मला त्यांच्यापेक्षा अधिक त्या पायलटचीच काळजी वाटली. ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

प्रदीप 16/05/2010 - 08:47
ह्या पुस्तकाच्या प्रति त्यांनी येथील बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या आधिवेशनात वाटल्या होत्या
वाटल्या होत्या? ऊड्या पडल्या असतील नाही त्यांच्यावर?

In reply to by प्रदीप

विकास 16/05/2010 - 10:18
मला वाटते कदाचीत त्या रजिस्ट्रेशनबरोबर, एका कुटूंबाला एक वगैरे पद्धतीने दिल्या असाव्यात. कारण माझ्या मित्राच्या चौघांच्या कुटूंबाकडे एकच पुस्तक होते. नाहीतर, बीएमएमला न जाता, आत्तापर्यंत माझ्याकडे देखील त्याची प्रत असती... -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

टारझन 11/05/2010 - 10:32
उद्धव ठाकरेंनी "छायाचित्रण" क्षेत्रात करियर करावं !! छाण फोटूग्राफर आहेत ते. ;) -(माजी शिवसैणिक) टारासाहेब ठाकरे

मदनबाण 11/05/2010 - 10:51
ह्म्म्म...पुस्तक पहायला हवे... जाता जाता :--- रक्ताची नाती यावर पीएचडी करता येईल का ? कारण... http://bit.ly/9E7Iqt मदनबाण..... देशात जातीनिहाय जनगणना व्हावी -रामदास आठवले http://bit.ly/aP8kZG मला पडलेला प्रश्नः--- मुंबईत जर भय्या लोकांची संख्या जास्त आढळली तर मराठी लोकांना आरक्षण मिळणार का ?

झकासराव 11/05/2010 - 11:01
किंमत नाममात्र १००/- ठेवण्यात आली आहे.>> खुपच कमी आहे ही किंमत. अशा फोटो असलेल्या पुस्तकांची किंमत जास्त असते. नक्की घेइन.

सन्जोप राव 11/05/2010 - 12:15
नुकतेच हे पुस्तक मला माझ्या एका नाठाळ विद्यार्थ्याने भेट दिले. मान खाली घालून तो 'सॉरी सर' म्हणाला. पुस्तक सुरेखच आहे. उद्धव ठाकरेंनी फक्त हेच करत राहायला पाहिजे होते. सन्जोप राव 'मजरुह' लिख रहे हैं वो अहले वफा का नाम हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह

नंदन 11/05/2010 - 14:17
पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद. धागा वाचनखूण म्हणून साठवला आहे, आता पुस्तकाची यादीत भर घालतो.
छाताडात धडकी भरवणारा कोकण कडा, आव्हान देणारा तेलबैला, जहाजा सारखा आकार असलेला उंदेरी, लांबच लांब पसरलेली अजिंठ्याची लेणी, एकांडी उभी कुलाब्याची दांडी ह्यांचे खरेखुरे भव्य स्वरुप त्यातुन सार्थकपणे व्यक्त होत होते. महाराष्ट्राचे सौंदर्य नव्याने कळुन आले. त्याचा रांगडेपणा, राकटता, भक्तीस्थानं, वस्तीप्रदेश, माणसं पाहुन (पुन्हा एकदा) विनम्र झालो. अस वाटलं की गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत दृष्यस्वरुपात समोर आले आहे.
--- क्या बात है!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

शुचि 16/05/2010 - 05:33
+१ >> त्याचा रांगडेपणा, राकटता, भक्तीस्थानं, वस्तीप्रदेश, माणसं पाहुन (पुन्हा एकदा) विनम्र झालो. अस वाटलं की गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत दृष्यस्वरुपात समोर आले आहे. >> सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
नेहेमी प्रमाणे यावेळी देखील पुण्यात गेल्यावर अप्पा बळवंत चौकात भटकुन आलो (बायकोला माहेरी सोडायला आणी पुस्तक खरेदि करायला). यावेळी मनाला जरा आवर घालुन निवडक खरेदि केली. कारण दर वेळी २/३ डझन पुस्तकं घेउन येतो आणि नंतर वाचायला वेळच मिळत नाहि. असो. यावेळी एक छान पुस्तक हाती लागले आहे. साधारण पणे ६/७ वर्षापुर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या हवाई छायाचित्रणाचे प्रदर्शन बालगंधर्व मधे पाहिले होते. आपल्या आवडत्या किल्ल्यांची, मंदिरांची, सागरकिनार्‍यांची भिंत भिंत लांबी ऊंचीची स्थिरचित्रे बघुन मी तर थक्क झालो होतो.

काल्पनिक सत्यकथा: "बाबाजार!!"

निमिष सोनार ·

पिंगू 25/04/2010 - 14:00
बाबांच्या घोळक्यात चुकुनही जाऊ नये हा मला सुचलेला सुविचार... वरील लेखावरून साभार... आणि हो फुक्कट आहे.. :)) - (बाबाविरोधी) पिंगू

हम्म छान. कुठही जा डोळे उघडे ठेऊन. 'दिखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ' पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

पिंगू 25/04/2010 - 14:00
बाबांच्या घोळक्यात चुकुनही जाऊ नये हा मला सुचलेला सुविचार... वरील लेखावरून साभार... आणि हो फुक्कट आहे.. :)) - (बाबाविरोधी) पिंगू

हम्म छान. कुठही जा डोळे उघडे ठेऊन. 'दिखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ' पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
शनिवार संध्याकाळ. कामावरुन घरी परत येत होतो. बसमध्ये भयंकर गर्दी. मला सुरुवातीपासून बसायला जागा मिळाली नव्हती. थोडा प्रवास झाल्यानंतर बसमध्ये एके ठीकाणी बसायला जागा मिळाली. सकाळी विकत घेतलेले वर्तमानपत्र तसेच घडी केलेले बॅगमध्ये होते. सकाळी उभ्या उभ्या प्रवास केल्याने ते वाचायला मिळालेच नव्हते. बसल्यावर वाचायला घेतले. पण गर्दीमुळे नीट वाचता येईना. फक्त मुखपृष्ठावरच्या बातम्यांचे मथळे वाचून झाले आणि पेपर तसाच ठेवून दिला.

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

बेसनलाडू ·

विसोबा खेचर 21/04/2010 - 12:57
पुढेमागे काही स्फोट व्हायचाच असेल तर तो अशा सर्वदूर संस्कृतीप्रसाराचाच व्हावा, म्हणजे अमेरिकेत बसूनही आम्हांला भायखळ्याच्या रिगल किंवा ग्रान्ट रोडच्या मेरवानच्या सुखाला पारखे झाल्याची चुटपुट लागून रहायची नाही.
वा! खरं आहे.. एक खूप छान लेख, अनेक संदर्भ असलेला! आपला, (मेरवान, कयानी आणि बास्तानीप्रेमी मुंबैकर) तात्या.

लेख आवडला.. कोपर्‍या वरचा ईराणी... ब्रुन मस्का, बन मस्का... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

उत्कृष्ट लेखन. बेलाशेठने बर्‍याच दिवसांनी लिहिले काही. मस्त आहे. :) इराण हा असाच मला नेहमी खुणावणारा देश. प्राचीन इतिहास असलेला... धर्माच्या लाटेत पूर्णपणे संस्कृतीपालट झालेला... तरीही आपल्या प्राचीन संस्कृतीला न विसरलेला... त्या काळाला 'जाहिलियत' न म्हणणारा... पण तरीही वर्तमानात धर्माचाच पगडा असणारा... नेहमीच खुणावणारा. दुबईत असताना एक दोन इराणी सहकारी होते. त्यांच्याकडून सद्य इराण बद्दल बरेच काही कळले. मुल्लांचा पगडा असला तरी आधुनिक विचारांचा आणि सुशिक्षित असाही बराच मोठा वर्ग तिथे आहे. आजूबाजूच्या इतर मुस्लिम देशांपेक्षा स्त्रियांना बरेच जास्त मोकळेपण आहे. शिक्षणाचे प्रमाणही लक्षणिय आहे. मला जाणवलेले अजून एक. 'अरबांनी आमच्यावर विजय मिळवला, त्यांचा धर्म आमच्यावर लादला पण तरीही आम्हीच अरबांपेक्षा श्रेष्ठ आहोत' ही एक सुप्त भावना मला तरी जाणवली. बिपिन कार्यकर्ते

एक 21/04/2010 - 22:58
अतिशय सुंदर लेख!! चेलोकबाबी ची उगाच आठवण करून दिलीस..खूप दिवस तिकडे जायच-जायचं असं म्हणत आहे पण साला योगच येत नाही आहे.

आनंदयात्री 22/04/2010 - 00:22
मस्त लेख रे बेला. आणी छान सविस्तर लिहल्याने वाचायला आवडला. तु लिहता झालास पाहुन आनंद झाला. असेच वरचेवर लेख आणी मुख्य म्हणजे कविता येउ दे.

कोपर्‍यावरच्या इराण्याची आठवण काढून अंमळ हेलावलो महाराजा ! कॉलेजच्या जमान्यात इराण्याच्या हॉटेलात बसून समोसे/चहा खात - पीत, किशोरची गाणी ऐकत, अभ्यास करतानाच रस्त्यावरची कुठलीही 'प्रेक्षणीय' हालचाल नजरेतून सुटू न देण्याचे मल्टिटास्किंग केलेले आठवलं :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

भाग्यश्री 22/04/2010 - 01:41
छान लेख! गाथा इराणी अलिकडेच वाचल्याने काही संदर्भ आठवत आहेत. तसेच एका इराणी बाईचे "फनी इन फारसी" हे (तसे बोअरिंगच, परंतू) इराण व इराणीलोकांबद्दल थोडीफार माहिती देणारे असल्याने आवडले होते. इराणी लोकं शिक्षणाबद्दल खूप उत्साही असतात व त्यासाठी बाहेरदेशी जातात हे ऐकले होते व पाहीलेही होते. इंजिनिअरिंग करताना कॉलेजमध्ये बरीच इराणी मुलं पाहील्याचे आठवतंय. पूर्वीचा इराण बराच प्रगत व सद्ध्याचा दबावामुळे अप्रगत अशी विचित्र परिस्थिती असल्याने, सद्ध्याच्या तरूण मुलींच्या आयांनी मनसोक्त स्वातंत्र्य उपभोगलेले व त्या मुली मात्र हिजाब,मुलींनी गाऊ नये वगैरे दबावाखाली कोमेजलेली.. ! दुर्दैवाने मी कधीच इराण्याकडे खाल्ले नाहीये. त्यामुळे तो एक भाग मला अनोळखीच..

चतुरंग 22/04/2010 - 02:26
पूर्वी मुंबईत कामानिमित्त येणेजाणे हमखास असे त्यावेळी दादर स्टेशनच्या बाहेरच्या इराण्याकडे डब्बल ऑम्लेट, बन्-मस्का आणि फक्कड चहा असा मजबूत आधार घेऊनच मी पुढे जाई त्याची आठवण झाली! तसा आमचा आवडता खेळसुद्धा भारतातून पर्शिया (इराण) मार्गे सर्वदूर पसरलाय त्यामुळे जिव्हाळ्याचे संबंध आहेत! (शतरंज का खिलाडी)चतुरंग

सन्जोप राव 22/04/2010 - 05:18
रसिकतेने लिहिलेला लेख आवडला. यात आता 'बुर्ज दुबई' नाही, 'बुर्ज खलिफा' आहे अशा तांत्रिक सुधारणा सुचवणे म्हणजे या रसिकतेचा अपमान करण्यासारखे आहे, असे वाटते. सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

प्रभो 22/04/2010 - 05:25
बर्‍याच दिवसांनी बेला चा लेख...मस्त... आवडला.. MG Road पुण्याच्या नाझ ची आठवण झाली.. काय ते गोबी समोसे आणी पानी कम चाय..आहाहा.. फक्त लेखाचं नाव वाचून बेला काय, सुदुर पुर्वेला चक्कर टाकून आला की काय?? (केक झाला आता अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय) :)

रेवती 22/04/2010 - 06:36
मी इराणी हाटेलात कधीच गेले नाही त्यामुळे पदार्थांच्या चवीचा अनुभव नाही पण आपले लेखन मात्र आवडले व चवीने वाचले. रेवती

चित्रा 22/04/2010 - 06:56
अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात, मुस्लिम नाही असे दिसले आहे. नुसते "इराणी" नाहीत, "पर्शियन". इराणमधले स्थापत्य प्रसिद्ध आहे (उदा. एस्फाहान) त्यांच्यापैकी अमेरिकेत आलेले अनेक लोक सध्याच्या राजकिय परिस्थितीवर अजिबात संतुष्ट नाहीत, त्यांच्याकडील सत्तेवर अंकुश असलेल्या मुल्लामौलवींच्या धार्मिक दबावावरून बोलताना जराही घाबरत नाहीत, शब्द मोजून अचूक वापरतात असे पाहिले आहे. निदान तीन इराणी लोकांना जवळून पाहिले आहे. एकंदरीत इराणी लोक मला रोचक वाटतात. (तसे कुठचे नसतात म्हणा?).

In reply to by चित्रा

Nile 22/04/2010 - 07:16
अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात,
त्यांच्यापैकी अमेरिकेत आलेले अनेक लोक सध्याच्या राजकिय परिस्थितीवर अजिबात संतुष्ट नाहीत
माझ्या ग्रुपमध्ये बरेच इराणी आहेत. वरील निरिक्षणाशी मी सहमत आहे. मला तरी ही मंडळी बर्‍यापैकी (मुस्लीमांपैकी, भारतातील काही अनुभवांनुसार) 'शहाणी' वाटली. (मुल्ला मुर्खासारखे बडबडबडतोय, धर्मांधांनी नसती बंधने लादली आहेत, आधुनिक विचार-आचारांचे पालन इत्यादी बाबतीत त्यांची आणि माझी मते अगदी जुळतात हे कळल्यावर मला थोडे (सुखद)आश्चर्यच वाटले) आपल्यात आणि त्यांच्यात बरीच साम्यं ही आढळली (एक इराणी मित्र तर संतुरसुद्धा वाजवतो).

In reply to by चित्रा

बेसनलाडू 22/04/2010 - 07:35
लेखात उल्लेख केलेल्या इराणी स्त्री सहकार्‍यांच्या बाबतीत हाच अनुभव आला आहे. (अनुभवी)बेसनलाडू येथील विद्यापिठात शिकताना एका इराणी विद्यार्थ्याशी ओळख झाली होती आणि काही तास त्याच्यासोबत गप्पा मारता आल्या होत्या. लेखात उल्लेखलेल्याप्रमाणे तोही इराणी स्थापत्यशास्त्राबद्दल भरभरून सांगत होता (अमेरिकेत स्थापत्यशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आला होता), त्याची आठवण झाली. (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by चित्रा

नंदन 22/04/2010 - 12:41
>>> अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात, मुस्लिम नाही असे दिसले आहे. नुसते "इराणी" नाहीत, "पर्शियन". --- सहमत आहे. एका पश्तुन माणसाचं 'आम्ही गेली ५००० वर्षं पश्तुन, १३३० वर्षं मुसलमान आणि ६३ वर्षं पाकिस्तानी आहोत' हे विधान आठवलं. असंच काहीसं पर्शियन अस्मितेबद्दलही वाचलं होतं. प्राचीन संस्कृतीबरोबरच अरब वंशीय - बिन अरब वंशीय, सुन्नी - शिया इ. भेदांमुळेही थोडी अलगतेची भावना निर्माण होत असावी. अवांतर - इस्लामपूर्व काळातले 'मित्र' देवतेचे अग्निमंदिर

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

इराणी हॉटेल्सचा चांगलाच अनुभव आहे. पुण्यातल्या गुडलक, लकी आणखी कित्येक ठिकाणी बराचवेळ घालवला आहे. इराणी हॉटेलातल्या चहाचे तसेच काही पदार्थांचे उगीच कौतुक होते असे वाटते. (इकडचे हे आणि तिकडचे ते खाऊन पहा असे सल्ले कृपया देऊ नयेत.) काही पदार्थ ठीकच असतात. (पुण्यातल्या कॅफे सनराइजला चांगला नाश्टा मिळायचा. नव्या चित्रकारांची चित्रेही लावलेली असत.) काउंटरवर सिगरेट मिळण्याची सोय आणि वाट्टेल तितका वेळ बसता येते म्हणून अनेकांना या जागा आवडतात व नॉस्तॅल्जिक करतात. त्यात काही (कॉर्नरच्या) हॉटेलात उघड्या खिडक्या आणि आरसे असल्याने अनेकांना मौज वाटते. एक-दोन वर्षांपुर्वी काही मित्रांसकट गुडलकला गेलो तेव्हा सेल्स रिप्रेजेंटेटिव्जच्या अड्ड्यात गेल्यासारखे वाटले. अनेक इराणी लोकांशी जवळून संबंध आला आहे. पुण्यात असतांना इराण-इराक युद्धात लढलेला एक मित्र होता. त्याचे कुटूंबिय उच्चपदस्थ असल्याने अमेरिकेविरुद्ध कायम नाके मुरडण्यास त्याला खूप आवडत असे. अमेरिकेत आल्यावर एक-दोन डावे कार्यकर्ते (तेव्हा आता नाही. आता अमेरिकन नागरिक) भेटले. त्यांचे एकूणातच मत इतर डाव्यांप्रमाणेच होते. (त्यांच्या देशातील (अमेरिकेचे रहिवासी असलेले) राष्ट्रवादी त्यांना झोडतात हेही नेहमीचेच.) इतर काहीजण आहेत त्यांना इराणमध्येच संस्कृतीचा उगम (एकाचे शेवटचे नाव अझरबैजानी आहे) झाला आहे, असे वाटते. हेही नेहमीप्रमाणेच. इराणमध्ये होत असलेल्या निदर्शनांत (उच्च मध्यमवर्गीय सोडून) सामान्य माणसांचा कितपत सहभाग असतो याविषयी साशंक आहे. काही वर्षांपुर्वी पाहिलेला 'द विंड विल कॅरी अस' हा सिनेमा खूप आवडला होता. बरेचसे इतर सिनेमे मात्र ओवरहाइप्ड वाटले.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

नितिन थत्ते 22/04/2010 - 12:04
>>पुण्यातल्या कॅफे सनराइजला चांगला नाश्टा मिळायचा.. आपण बहुधा जुने वरीजनल सनराईज -१९८२ आधीचे- पाहिले नसणार. गोल मार्बल टॉपची टेबले आणि गोल बुडाच्या हलक्या खुर्च्या असलेले. नंतर तर सनराईज ऐवजी डोसा डायनर की काहीतरी झाले होते. इराण्याच्या हाटेलाची खासियत म्हणजे सात आठ जणांत ४ चहा मागवून २ तास बसता येणारे हाटेल. तसेच स्वस्त नाश्ता मिळण्याचे ठिकाण. महिनाअखेरीस ब्याचलरांसाठी चांगले ;) नितिन थत्ते

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

नितिन थत्ते 22/04/2010 - 19:10
१९८२ (की १९८३?) मध्ये तळजाईच्या पठारावर (अरण्येश्वराच्या पुढे) संघपरिवाराचे जनजागरण अभियान झाले होते. २ की ३ दिवसांच्या शिबिरानंतर एक 'शिस्तबद्ध' मिरवणूक निघाली होती. ती मिरवणूक लकी रेस्टॉरंट, सनराईज मार्गे जं म रस्त्यावरून शिवाजी नगर कडे गेली त्या मिरवणूकीतील जमावाने लकी चे थोडे नुकसान केले आणि सनराईज जाळून टाकले (असे म्हटले जाते. सनराईज जळले ही वस्तुस्थिती). त्यानंतर ते पुन्हा सुरू झाले तेव्हा त्याचे स्वरूप टिपिकल इराणी नव्हते. नितिन थत्ते

प्राजु 22/04/2010 - 07:52
व्वा!! बेला.. अतिशय सुरेख लेख!! उत्कृष्ट!! बर्‍याच मुद्यांना स्पर्श करणारा आणि बरीच माहीती नव्याने सांगणारा. खूप दिवसांनी लेखणी हाती घेतलीस आणि एक सुंदर मेजवानीच मिळाली अगदी त्या ब्रून्-मस्का सारखीच.. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

अरुंधती 22/04/2010 - 18:40
इराण्याच्या हाटेलात बसून किती वेळ टीपी केलाय, किती वेळा तेथील बन-मस्का आणि जेव्हा सामिषाहार करायचे तेव्हा अजून बर्‍याच पदार्थांची खुमारी अनुभवली आहे त्याला गणतीच नाही. डेक्कनवरचे गुडलक, लकी, सनराईझ आणि खूप पूर्वी टिळक रोडला एस.पी. कॉलेजजवळही एक इराण्याचे हाटेल होते तिथे माझे वडील मला कायम घेऊन जायचे त्यांच्याबरोबर! गुडलकमध्ये वय वर्षे साडेतीन असताना टेबलाच्या वर बसून सामिषाहाराचा आनंद घेत गणपती अथर्वशीर्ष जोरजोरात म्हटल्याचेही आठवतंय!!!!!! एक कप चहा, खारी किंवा टोस्टच्या जोरावर तिथे वडीलांबरोबर बराच काळ वर्तमानपत्रातील मला त्या वयात अगम्य मजकूर वाचण्यात घालवलाय. अलका टॉकीजसमोरच्या इराण्याकडे तेव्हा ज्यूक बॉक्स सारखेही काहीतरी होते. तरुण मुले येऊन त्यावर आवडती गाणी वाजवत असत. आजूबाजूला सिगरेटचा धूर, सोबत चहाचा प्याला आणि तेच ते इराण्याच्या हाटेलातले नेहमीचे रिलॅक्स्ड वातावरण! कॉलेजात असतानाही खिशात कडकी असली की उदरभरण करायला इराणी ब्येष्ट असायचा. गेल्या अनेक वर्षांत इराण्याच्या हाटेलात जाणे झाले नाही. ढोले पाटील रोडला असलेल्या ''झामूज'' नामक पारशी रेस्टॉरंटमध्येही कॉलेजात असताना पडीक असायचो. पारशी समाजात माझे बरेच मित्र मैत्रिणी आहेत. दादरच्या पारसी कॉलनीत कधी काळी इतके येणे-जाणे होते की तिथले फुलवाले, दुकानदार मला पैसे सुट्टे नसले तर सरळ माल उधार देऊ लागले होते! त्या रस्त्यावर नेहमी फिरायला येणारे बावा बावीदेखील मान हालवून ओळख द्यायचे तेव्हा तर फार मजा यायची. माझ्या तीन-चार पारशी मित्रमैत्रिणींची लग्नेही मला बघायला मिळाली. अगदी पारसी अग्यारीत जाऊन! खूपसे विधी हिंदूंसारखेच असतात. जाम धमाल असते लग्न-समारंभात! आणि आजूबाजूला सगळे पारसीच पारसी! त्यांच्या ''केम छो डिक्रो'' मध्येही इतका गोडवा असतो की काही विचारू नका! खूप जीव लावणारी माणसं! मी लहान असताना पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटलचे तेव्हाचे डीन असलेले डॉ. भरुचा (हार्ट सर्जन) ह्यांनी माझे अगदी किरकोळीतले पायाचे फुटकळ ऑपरेशन केवळ एका सहकारी डॉक्टरच्या शब्दाखातर केले होते! डॉक्टर भरुचाही एकदम टिपिकल पारसी होते!! वयाने आणि हुद्द्याने तेव्हा ते बरेच सिनियर होते. पण माझ्याशी बोलताना अतिशय खट्याळपणे, मला चिडवत बोलत असत. ऑपरेशन झाल्यावर मी त्यांच्या कँपातल्या डिस्पेन्सरीमध्ये ड्रेसिंग बदलून घ्यायला जायचे. डिस्पेन्सरीतले वातावरण अगदी टिपिकल पारसी! त्यांची नर्सही खूप छान, आकाराने अवाढव्य अशी प्रेमळ पारशीण होती. मला त्यामुळे ''ब्रेव्ह गर्ल'' करत गोळ्या चारल्या जायच्या. आणि डॉक्टर??? त्यांनी एकदा सुनावले मला, ''डिक्रा, तू माझा फी नाय दिला. नेक्स्ट टायमाला मला माझा फी पायजेल.'' आणि मी खरेच त्यांच्या चिडवण्याला फशी पडून माझी अख्खी पिगी बँक [पावडरचा रिकामा डबा] त्यांच्यासमोर उपडी केली होती, ज्यात १ पैसा, ५ पैसे व १० पैशाची बरीच नाणी होती. ते पाहून डॉक्टरला खरोखरी भरून आले आणि त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवल्याचे अजून स्मरते! :-) अशा पारशी बावांच्या, बाविणींच्या आणि इराणी हाटेलांच्या बर्‍याच आठवणी लेख वाचून जाग्या झाल्या! धन्यवाद!! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

भोचक 22/04/2010 - 19:33
बेला, भयंकर आवडला लेख. वर्तमान राजकीय, सामाजिक संदर्भांसह नॉस्टॅल्जियाही छान जागलाय. शिवाय माहिती देतानाची लालित्यपूर्ण बेला शैलीही खास. बाकी आमच्या नाशिकमध्येही अशोकस्तंभाजवळ 'मेहेर' नावाचं इराण्याचं हॉटेल होतं. आता ते पाडून टॉवर उभारलाय. तरीही ती जागा मेहेर याच नावाने ओळखली जातेय. त्यावेळी आमचा दादा त्या हॉटेलविषयी असेच 'नॉस्टॅल्जिक' होऊन सांगायचा. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणेच ते हॉटेल होतं. अरूंधती ताईंची प्रतिक्रियाही मस्त. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

श्रावण मोडक 22/04/2010 - 19:40
मेहेर... क्या बात है! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नंतरच्या काळात मेहेरच्या शेजारी एका कॉम्प्लेक्समध्ये एका हाटेलात चवदार मिसळीसोबत केलेल्या गप्पाष्टकही आठवलं. मेहेरच्या इथंच त्या काळात मिटिंग पॉईंटही होतं. तिथं मित्रांना भेटून रंगवलेली (कधी शक्य न होणाऱ्या) स्वप्नांची आठवण झाली.

In reply to by श्रावण मोडक

हॉटेल कधी पाहीले नसावे.किंवा पाहीले असावे पण लक्षात नसावे. जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर (त्र्यंबक रस्त्याच्या समोरचा कॉर्नर, टीळक वाचनालयासमोर) एक इराणी हॉटेल आठवते.

In reply to by भोचक

टिउ 24/04/2010 - 21:38
कधीची गोष्ट आहे? मेहेर नावाच्या हॉटेल मधे कधी गेल्याचं आठवत नाही. पण तिथेच विश्वा की विश्वा पॉंईंट नावाचं एक हॉटेल होतं. काय पाव भाजी मिळायची तिथे! मला वाटतं आता तिथे पण शॉपींग काँप्लेक्स उभारलाय...

In reply to by टिउ

भोचक 24/04/2010 - 22:29
त्या विश्वा पॉईंटच्या शेजारी सिंदेकर प्लाझा नावाची बिल्डिंग उभारलीय. त्याच जागी मेहेर हॉटेल होतं. त्या जागेला आजही मेहेर म्हणूनच ओळखलं जातं. बसही त्याच्या अलीकडे-पलीकडे मेहेर म्हणूनच थांबायच्या. आता बस स्टॉप पुढे गेला आहे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by टिउ

नितिन थत्ते 24/04/2010 - 22:30
१९८० मध्ये तरी मेहेर हॉटेल होतंच. मी पाहिलं होतं. नंतरचं माहिती नाही. १९८८ मध्ये गेलो होतो तेव्हाही बहुधा होतं. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

भोचक 24/04/2010 - 22:50
९५-९६ च्या सुमारास ते पाडलं. त्या जागी वामनराव लोखंडे नावाच्या बिल्डरने बिल्डिंग बांधली. एकेकाळी मेहेरलगत असलेल्या प्रधान पार्कमध्ये रहाणारा (भोचक)

शुचि 24/04/2010 - 03:38
मस्त लेख. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

विसोबा खेचर 21/04/2010 - 12:57
पुढेमागे काही स्फोट व्हायचाच असेल तर तो अशा सर्वदूर संस्कृतीप्रसाराचाच व्हावा, म्हणजे अमेरिकेत बसूनही आम्हांला भायखळ्याच्या रिगल किंवा ग्रान्ट रोडच्या मेरवानच्या सुखाला पारखे झाल्याची चुटपुट लागून रहायची नाही.
वा! खरं आहे.. एक खूप छान लेख, अनेक संदर्भ असलेला! आपला, (मेरवान, कयानी आणि बास्तानीप्रेमी मुंबैकर) तात्या.

लेख आवडला.. कोपर्‍या वरचा ईराणी... ब्रुन मस्का, बन मस्का... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

उत्कृष्ट लेखन. बेलाशेठने बर्‍याच दिवसांनी लिहिले काही. मस्त आहे. :) इराण हा असाच मला नेहमी खुणावणारा देश. प्राचीन इतिहास असलेला... धर्माच्या लाटेत पूर्णपणे संस्कृतीपालट झालेला... तरीही आपल्या प्राचीन संस्कृतीला न विसरलेला... त्या काळाला 'जाहिलियत' न म्हणणारा... पण तरीही वर्तमानात धर्माचाच पगडा असणारा... नेहमीच खुणावणारा. दुबईत असताना एक दोन इराणी सहकारी होते. त्यांच्याकडून सद्य इराण बद्दल बरेच काही कळले. मुल्लांचा पगडा असला तरी आधुनिक विचारांचा आणि सुशिक्षित असाही बराच मोठा वर्ग तिथे आहे. आजूबाजूच्या इतर मुस्लिम देशांपेक्षा स्त्रियांना बरेच जास्त मोकळेपण आहे. शिक्षणाचे प्रमाणही लक्षणिय आहे. मला जाणवलेले अजून एक. 'अरबांनी आमच्यावर विजय मिळवला, त्यांचा धर्म आमच्यावर लादला पण तरीही आम्हीच अरबांपेक्षा श्रेष्ठ आहोत' ही एक सुप्त भावना मला तरी जाणवली. बिपिन कार्यकर्ते

एक 21/04/2010 - 22:58
अतिशय सुंदर लेख!! चेलोकबाबी ची उगाच आठवण करून दिलीस..खूप दिवस तिकडे जायच-जायचं असं म्हणत आहे पण साला योगच येत नाही आहे.

आनंदयात्री 22/04/2010 - 00:22
मस्त लेख रे बेला. आणी छान सविस्तर लिहल्याने वाचायला आवडला. तु लिहता झालास पाहुन आनंद झाला. असेच वरचेवर लेख आणी मुख्य म्हणजे कविता येउ दे.

कोपर्‍यावरच्या इराण्याची आठवण काढून अंमळ हेलावलो महाराजा ! कॉलेजच्या जमान्यात इराण्याच्या हॉटेलात बसून समोसे/चहा खात - पीत, किशोरची गाणी ऐकत, अभ्यास करतानाच रस्त्यावरची कुठलीही 'प्रेक्षणीय' हालचाल नजरेतून सुटू न देण्याचे मल्टिटास्किंग केलेले आठवलं :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

भाग्यश्री 22/04/2010 - 01:41
छान लेख! गाथा इराणी अलिकडेच वाचल्याने काही संदर्भ आठवत आहेत. तसेच एका इराणी बाईचे "फनी इन फारसी" हे (तसे बोअरिंगच, परंतू) इराण व इराणीलोकांबद्दल थोडीफार माहिती देणारे असल्याने आवडले होते. इराणी लोकं शिक्षणाबद्दल खूप उत्साही असतात व त्यासाठी बाहेरदेशी जातात हे ऐकले होते व पाहीलेही होते. इंजिनिअरिंग करताना कॉलेजमध्ये बरीच इराणी मुलं पाहील्याचे आठवतंय. पूर्वीचा इराण बराच प्रगत व सद्ध्याचा दबावामुळे अप्रगत अशी विचित्र परिस्थिती असल्याने, सद्ध्याच्या तरूण मुलींच्या आयांनी मनसोक्त स्वातंत्र्य उपभोगलेले व त्या मुली मात्र हिजाब,मुलींनी गाऊ नये वगैरे दबावाखाली कोमेजलेली.. ! दुर्दैवाने मी कधीच इराण्याकडे खाल्ले नाहीये. त्यामुळे तो एक भाग मला अनोळखीच..

चतुरंग 22/04/2010 - 02:26
पूर्वी मुंबईत कामानिमित्त येणेजाणे हमखास असे त्यावेळी दादर स्टेशनच्या बाहेरच्या इराण्याकडे डब्बल ऑम्लेट, बन्-मस्का आणि फक्कड चहा असा मजबूत आधार घेऊनच मी पुढे जाई त्याची आठवण झाली! तसा आमचा आवडता खेळसुद्धा भारतातून पर्शिया (इराण) मार्गे सर्वदूर पसरलाय त्यामुळे जिव्हाळ्याचे संबंध आहेत! (शतरंज का खिलाडी)चतुरंग

सन्जोप राव 22/04/2010 - 05:18
रसिकतेने लिहिलेला लेख आवडला. यात आता 'बुर्ज दुबई' नाही, 'बुर्ज खलिफा' आहे अशा तांत्रिक सुधारणा सुचवणे म्हणजे या रसिकतेचा अपमान करण्यासारखे आहे, असे वाटते. सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

प्रभो 22/04/2010 - 05:25
बर्‍याच दिवसांनी बेला चा लेख...मस्त... आवडला.. MG Road पुण्याच्या नाझ ची आठवण झाली.. काय ते गोबी समोसे आणी पानी कम चाय..आहाहा.. फक्त लेखाचं नाव वाचून बेला काय, सुदुर पुर्वेला चक्कर टाकून आला की काय?? (केक झाला आता अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय) :)

रेवती 22/04/2010 - 06:36
मी इराणी हाटेलात कधीच गेले नाही त्यामुळे पदार्थांच्या चवीचा अनुभव नाही पण आपले लेखन मात्र आवडले व चवीने वाचले. रेवती

चित्रा 22/04/2010 - 06:56
अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात, मुस्लिम नाही असे दिसले आहे. नुसते "इराणी" नाहीत, "पर्शियन". इराणमधले स्थापत्य प्रसिद्ध आहे (उदा. एस्फाहान) त्यांच्यापैकी अमेरिकेत आलेले अनेक लोक सध्याच्या राजकिय परिस्थितीवर अजिबात संतुष्ट नाहीत, त्यांच्याकडील सत्तेवर अंकुश असलेल्या मुल्लामौलवींच्या धार्मिक दबावावरून बोलताना जराही घाबरत नाहीत, शब्द मोजून अचूक वापरतात असे पाहिले आहे. निदान तीन इराणी लोकांना जवळून पाहिले आहे. एकंदरीत इराणी लोक मला रोचक वाटतात. (तसे कुठचे नसतात म्हणा?).

In reply to by चित्रा

Nile 22/04/2010 - 07:16
अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात,
त्यांच्यापैकी अमेरिकेत आलेले अनेक लोक सध्याच्या राजकिय परिस्थितीवर अजिबात संतुष्ट नाहीत
माझ्या ग्रुपमध्ये बरेच इराणी आहेत. वरील निरिक्षणाशी मी सहमत आहे. मला तरी ही मंडळी बर्‍यापैकी (मुस्लीमांपैकी, भारतातील काही अनुभवांनुसार) 'शहाणी' वाटली. (मुल्ला मुर्खासारखे बडबडबडतोय, धर्मांधांनी नसती बंधने लादली आहेत, आधुनिक विचार-आचारांचे पालन इत्यादी बाबतीत त्यांची आणि माझी मते अगदी जुळतात हे कळल्यावर मला थोडे (सुखद)आश्चर्यच वाटले) आपल्यात आणि त्यांच्यात बरीच साम्यं ही आढळली (एक इराणी मित्र तर संतुरसुद्धा वाजवतो).

In reply to by चित्रा

बेसनलाडू 22/04/2010 - 07:35
लेखात उल्लेख केलेल्या इराणी स्त्री सहकार्‍यांच्या बाबतीत हाच अनुभव आला आहे. (अनुभवी)बेसनलाडू येथील विद्यापिठात शिकताना एका इराणी विद्यार्थ्याशी ओळख झाली होती आणि काही तास त्याच्यासोबत गप्पा मारता आल्या होत्या. लेखात उल्लेखलेल्याप्रमाणे तोही इराणी स्थापत्यशास्त्राबद्दल भरभरून सांगत होता (अमेरिकेत स्थापत्यशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आला होता), त्याची आठवण झाली. (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by चित्रा

नंदन 22/04/2010 - 12:41
>>> अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात, मुस्लिम नाही असे दिसले आहे. नुसते "इराणी" नाहीत, "पर्शियन". --- सहमत आहे. एका पश्तुन माणसाचं 'आम्ही गेली ५००० वर्षं पश्तुन, १३३० वर्षं मुसलमान आणि ६३ वर्षं पाकिस्तानी आहोत' हे विधान आठवलं. असंच काहीसं पर्शियन अस्मितेबद्दलही वाचलं होतं. प्राचीन संस्कृतीबरोबरच अरब वंशीय - बिन अरब वंशीय, सुन्नी - शिया इ. भेदांमुळेही थोडी अलगतेची भावना निर्माण होत असावी. अवांतर - इस्लामपूर्व काळातले 'मित्र' देवतेचे अग्निमंदिर

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

इराणी हॉटेल्सचा चांगलाच अनुभव आहे. पुण्यातल्या गुडलक, लकी आणखी कित्येक ठिकाणी बराचवेळ घालवला आहे. इराणी हॉटेलातल्या चहाचे तसेच काही पदार्थांचे उगीच कौतुक होते असे वाटते. (इकडचे हे आणि तिकडचे ते खाऊन पहा असे सल्ले कृपया देऊ नयेत.) काही पदार्थ ठीकच असतात. (पुण्यातल्या कॅफे सनराइजला चांगला नाश्टा मिळायचा. नव्या चित्रकारांची चित्रेही लावलेली असत.) काउंटरवर सिगरेट मिळण्याची सोय आणि वाट्टेल तितका वेळ बसता येते म्हणून अनेकांना या जागा आवडतात व नॉस्तॅल्जिक करतात. त्यात काही (कॉर्नरच्या) हॉटेलात उघड्या खिडक्या आणि आरसे असल्याने अनेकांना मौज वाटते. एक-दोन वर्षांपुर्वी काही मित्रांसकट गुडलकला गेलो तेव्हा सेल्स रिप्रेजेंटेटिव्जच्या अड्ड्यात गेल्यासारखे वाटले. अनेक इराणी लोकांशी जवळून संबंध आला आहे. पुण्यात असतांना इराण-इराक युद्धात लढलेला एक मित्र होता. त्याचे कुटूंबिय उच्चपदस्थ असल्याने अमेरिकेविरुद्ध कायम नाके मुरडण्यास त्याला खूप आवडत असे. अमेरिकेत आल्यावर एक-दोन डावे कार्यकर्ते (तेव्हा आता नाही. आता अमेरिकन नागरिक) भेटले. त्यांचे एकूणातच मत इतर डाव्यांप्रमाणेच होते. (त्यांच्या देशातील (अमेरिकेचे रहिवासी असलेले) राष्ट्रवादी त्यांना झोडतात हेही नेहमीचेच.) इतर काहीजण आहेत त्यांना इराणमध्येच संस्कृतीचा उगम (एकाचे शेवटचे नाव अझरबैजानी आहे) झाला आहे, असे वाटते. हेही नेहमीप्रमाणेच. इराणमध्ये होत असलेल्या निदर्शनांत (उच्च मध्यमवर्गीय सोडून) सामान्य माणसांचा कितपत सहभाग असतो याविषयी साशंक आहे. काही वर्षांपुर्वी पाहिलेला 'द विंड विल कॅरी अस' हा सिनेमा खूप आवडला होता. बरेचसे इतर सिनेमे मात्र ओवरहाइप्ड वाटले.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

नितिन थत्ते 22/04/2010 - 12:04
>>पुण्यातल्या कॅफे सनराइजला चांगला नाश्टा मिळायचा.. आपण बहुधा जुने वरीजनल सनराईज -१९८२ आधीचे- पाहिले नसणार. गोल मार्बल टॉपची टेबले आणि गोल बुडाच्या हलक्या खुर्च्या असलेले. नंतर तर सनराईज ऐवजी डोसा डायनर की काहीतरी झाले होते. इराण्याच्या हाटेलाची खासियत म्हणजे सात आठ जणांत ४ चहा मागवून २ तास बसता येणारे हाटेल. तसेच स्वस्त नाश्ता मिळण्याचे ठिकाण. महिनाअखेरीस ब्याचलरांसाठी चांगले ;) नितिन थत्ते

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

नितिन थत्ते 22/04/2010 - 19:10
१९८२ (की १९८३?) मध्ये तळजाईच्या पठारावर (अरण्येश्वराच्या पुढे) संघपरिवाराचे जनजागरण अभियान झाले होते. २ की ३ दिवसांच्या शिबिरानंतर एक 'शिस्तबद्ध' मिरवणूक निघाली होती. ती मिरवणूक लकी रेस्टॉरंट, सनराईज मार्गे जं म रस्त्यावरून शिवाजी नगर कडे गेली त्या मिरवणूकीतील जमावाने लकी चे थोडे नुकसान केले आणि सनराईज जाळून टाकले (असे म्हटले जाते. सनराईज जळले ही वस्तुस्थिती). त्यानंतर ते पुन्हा सुरू झाले तेव्हा त्याचे स्वरूप टिपिकल इराणी नव्हते. नितिन थत्ते

प्राजु 22/04/2010 - 07:52
व्वा!! बेला.. अतिशय सुरेख लेख!! उत्कृष्ट!! बर्‍याच मुद्यांना स्पर्श करणारा आणि बरीच माहीती नव्याने सांगणारा. खूप दिवसांनी लेखणी हाती घेतलीस आणि एक सुंदर मेजवानीच मिळाली अगदी त्या ब्रून्-मस्का सारखीच.. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

अरुंधती 22/04/2010 - 18:40
इराण्याच्या हाटेलात बसून किती वेळ टीपी केलाय, किती वेळा तेथील बन-मस्का आणि जेव्हा सामिषाहार करायचे तेव्हा अजून बर्‍याच पदार्थांची खुमारी अनुभवली आहे त्याला गणतीच नाही. डेक्कनवरचे गुडलक, लकी, सनराईझ आणि खूप पूर्वी टिळक रोडला एस.पी. कॉलेजजवळही एक इराण्याचे हाटेल होते तिथे माझे वडील मला कायम घेऊन जायचे त्यांच्याबरोबर! गुडलकमध्ये वय वर्षे साडेतीन असताना टेबलाच्या वर बसून सामिषाहाराचा आनंद घेत गणपती अथर्वशीर्ष जोरजोरात म्हटल्याचेही आठवतंय!!!!!! एक कप चहा, खारी किंवा टोस्टच्या जोरावर तिथे वडीलांबरोबर बराच काळ वर्तमानपत्रातील मला त्या वयात अगम्य मजकूर वाचण्यात घालवलाय. अलका टॉकीजसमोरच्या इराण्याकडे तेव्हा ज्यूक बॉक्स सारखेही काहीतरी होते. तरुण मुले येऊन त्यावर आवडती गाणी वाजवत असत. आजूबाजूला सिगरेटचा धूर, सोबत चहाचा प्याला आणि तेच ते इराण्याच्या हाटेलातले नेहमीचे रिलॅक्स्ड वातावरण! कॉलेजात असतानाही खिशात कडकी असली की उदरभरण करायला इराणी ब्येष्ट असायचा. गेल्या अनेक वर्षांत इराण्याच्या हाटेलात जाणे झाले नाही. ढोले पाटील रोडला असलेल्या ''झामूज'' नामक पारशी रेस्टॉरंटमध्येही कॉलेजात असताना पडीक असायचो. पारशी समाजात माझे बरेच मित्र मैत्रिणी आहेत. दादरच्या पारसी कॉलनीत कधी काळी इतके येणे-जाणे होते की तिथले फुलवाले, दुकानदार मला पैसे सुट्टे नसले तर सरळ माल उधार देऊ लागले होते! त्या रस्त्यावर नेहमी फिरायला येणारे बावा बावीदेखील मान हालवून ओळख द्यायचे तेव्हा तर फार मजा यायची. माझ्या तीन-चार पारशी मित्रमैत्रिणींची लग्नेही मला बघायला मिळाली. अगदी पारसी अग्यारीत जाऊन! खूपसे विधी हिंदूंसारखेच असतात. जाम धमाल असते लग्न-समारंभात! आणि आजूबाजूला सगळे पारसीच पारसी! त्यांच्या ''केम छो डिक्रो'' मध्येही इतका गोडवा असतो की काही विचारू नका! खूप जीव लावणारी माणसं! मी लहान असताना पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटलचे तेव्हाचे डीन असलेले डॉ. भरुचा (हार्ट सर्जन) ह्यांनी माझे अगदी किरकोळीतले पायाचे फुटकळ ऑपरेशन केवळ एका सहकारी डॉक्टरच्या शब्दाखातर केले होते! डॉक्टर भरुचाही एकदम टिपिकल पारसी होते!! वयाने आणि हुद्द्याने तेव्हा ते बरेच सिनियर होते. पण माझ्याशी बोलताना अतिशय खट्याळपणे, मला चिडवत बोलत असत. ऑपरेशन झाल्यावर मी त्यांच्या कँपातल्या डिस्पेन्सरीमध्ये ड्रेसिंग बदलून घ्यायला जायचे. डिस्पेन्सरीतले वातावरण अगदी टिपिकल पारसी! त्यांची नर्सही खूप छान, आकाराने अवाढव्य अशी प्रेमळ पारशीण होती. मला त्यामुळे ''ब्रेव्ह गर्ल'' करत गोळ्या चारल्या जायच्या. आणि डॉक्टर??? त्यांनी एकदा सुनावले मला, ''डिक्रा, तू माझा फी नाय दिला. नेक्स्ट टायमाला मला माझा फी पायजेल.'' आणि मी खरेच त्यांच्या चिडवण्याला फशी पडून माझी अख्खी पिगी बँक [पावडरचा रिकामा डबा] त्यांच्यासमोर उपडी केली होती, ज्यात १ पैसा, ५ पैसे व १० पैशाची बरीच नाणी होती. ते पाहून डॉक्टरला खरोखरी भरून आले आणि त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवल्याचे अजून स्मरते! :-) अशा पारशी बावांच्या, बाविणींच्या आणि इराणी हाटेलांच्या बर्‍याच आठवणी लेख वाचून जाग्या झाल्या! धन्यवाद!! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

भोचक 22/04/2010 - 19:33
बेला, भयंकर आवडला लेख. वर्तमान राजकीय, सामाजिक संदर्भांसह नॉस्टॅल्जियाही छान जागलाय. शिवाय माहिती देतानाची लालित्यपूर्ण बेला शैलीही खास. बाकी आमच्या नाशिकमध्येही अशोकस्तंभाजवळ 'मेहेर' नावाचं इराण्याचं हॉटेल होतं. आता ते पाडून टॉवर उभारलाय. तरीही ती जागा मेहेर याच नावाने ओळखली जातेय. त्यावेळी आमचा दादा त्या हॉटेलविषयी असेच 'नॉस्टॅल्जिक' होऊन सांगायचा. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणेच ते हॉटेल होतं. अरूंधती ताईंची प्रतिक्रियाही मस्त. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

श्रावण मोडक 22/04/2010 - 19:40
मेहेर... क्या बात है! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नंतरच्या काळात मेहेरच्या शेजारी एका कॉम्प्लेक्समध्ये एका हाटेलात चवदार मिसळीसोबत केलेल्या गप्पाष्टकही आठवलं. मेहेरच्या इथंच त्या काळात मिटिंग पॉईंटही होतं. तिथं मित्रांना भेटून रंगवलेली (कधी शक्य न होणाऱ्या) स्वप्नांची आठवण झाली.

In reply to by श्रावण मोडक

हॉटेल कधी पाहीले नसावे.किंवा पाहीले असावे पण लक्षात नसावे. जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर (त्र्यंबक रस्त्याच्या समोरचा कॉर्नर, टीळक वाचनालयासमोर) एक इराणी हॉटेल आठवते.

In reply to by भोचक

टिउ 24/04/2010 - 21:38
कधीची गोष्ट आहे? मेहेर नावाच्या हॉटेल मधे कधी गेल्याचं आठवत नाही. पण तिथेच विश्वा की विश्वा पॉंईंट नावाचं एक हॉटेल होतं. काय पाव भाजी मिळायची तिथे! मला वाटतं आता तिथे पण शॉपींग काँप्लेक्स उभारलाय...

In reply to by टिउ

भोचक 24/04/2010 - 22:29
त्या विश्वा पॉईंटच्या शेजारी सिंदेकर प्लाझा नावाची बिल्डिंग उभारलीय. त्याच जागी मेहेर हॉटेल होतं. त्या जागेला आजही मेहेर म्हणूनच ओळखलं जातं. बसही त्याच्या अलीकडे-पलीकडे मेहेर म्हणूनच थांबायच्या. आता बस स्टॉप पुढे गेला आहे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by टिउ

नितिन थत्ते 24/04/2010 - 22:30
१९८० मध्ये तरी मेहेर हॉटेल होतंच. मी पाहिलं होतं. नंतरचं माहिती नाही. १९८८ मध्ये गेलो होतो तेव्हाही बहुधा होतं. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

भोचक 24/04/2010 - 22:50
९५-९६ च्या सुमारास ते पाडलं. त्या जागी वामनराव लोखंडे नावाच्या बिल्डरने बिल्डिंग बांधली. एकेकाळी मेहेरलगत असलेल्या प्रधान पार्कमध्ये रहाणारा (भोचक)

शुचि 24/04/2010 - 03:38
मस्त लेख. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.
मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत.

कथा: सत्संग गुंतवणूक

वसंत वडाळकर_मालेगांव ·

In reply to by इनोबा म्हणे

मेघवेडा 19/04/2010 - 12:56
बरोब्बर!! सुरूवातीचाच सीन आहे!! पण हा सीन वगळता बाकी चित्रपट पाहवला नाही.. अगदी मक्या असूनसुद्धा!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by मेघवेडा

इनोबा म्हणे 19/04/2010 - 13:11
मलासुद्धा नाही पाहवला. या सीनमध्ये मक्या अगदीच गबाळा दिसत होता राव. ते सुट-बिट मक्याचं काम नै. साधा सुधाच बरा वाटतो.

In reply to by इनोबा म्हणे

मेघवेडा 19/04/2010 - 13:20
हो चायला.. ते सुटाबुटात जरा विचित्रच वाटतंय त्ये!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

चिरोटा 20/04/2010 - 10:53
सत्संगवाला चांगलाच गंडला.ठकास महाठक. महाराजांकडे रोल्स रॉईस आहे तेव्हा झालेले नुकसान मनाला लावून घ्यायची गरज नाही.!! बाकी हे जुहुचेच सेंटॉरना? कारण पार्ल्याचे सेंटॉर केव्हाच बंद झालय.! भेंडी P = NP

मन१ 16/07/2012 - 21:09
ही २०१० मध्ये पब्लिश झालेली कथा दिसतिये? इथे मिपावरच दोन्-चार आठवद्याखाली २०१२मध्ये हीच कथा वेगळ्या नावानं दिसली... काय भानगड असावी बुवा?

विसुनाना 19/07/2012 - 12:42
ही कथा 'मारिच' नावाच्या श्री. संतोष शिंत्रे यांनी लिहीलेल्या मूळ कथेवरून ढापलेली आहे. हीच कथा येथेही वाचता येईल. गुलाबी सिर : द पिंक हेडेड डक या कथासंग्रहात ती प्रकाशित झालेली आहे. तेच तेच किती वेळा सांगावे आता? कदाचित ही ढापाढापीच त्या मूळ कथेच्या सामर्थ्याची झलक असावी.

In reply to by इनोबा म्हणे

मेघवेडा 19/04/2010 - 12:56
बरोब्बर!! सुरूवातीचाच सीन आहे!! पण हा सीन वगळता बाकी चित्रपट पाहवला नाही.. अगदी मक्या असूनसुद्धा!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by मेघवेडा

इनोबा म्हणे 19/04/2010 - 13:11
मलासुद्धा नाही पाहवला. या सीनमध्ये मक्या अगदीच गबाळा दिसत होता राव. ते सुट-बिट मक्याचं काम नै. साधा सुधाच बरा वाटतो.

In reply to by इनोबा म्हणे

मेघवेडा 19/04/2010 - 13:20
हो चायला.. ते सुटाबुटात जरा विचित्रच वाटतंय त्ये!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

चिरोटा 20/04/2010 - 10:53
सत्संगवाला चांगलाच गंडला.ठकास महाठक. महाराजांकडे रोल्स रॉईस आहे तेव्हा झालेले नुकसान मनाला लावून घ्यायची गरज नाही.!! बाकी हे जुहुचेच सेंटॉरना? कारण पार्ल्याचे सेंटॉर केव्हाच बंद झालय.! भेंडी P = NP

मन१ 16/07/2012 - 21:09
ही २०१० मध्ये पब्लिश झालेली कथा दिसतिये? इथे मिपावरच दोन्-चार आठवद्याखाली २०१२मध्ये हीच कथा वेगळ्या नावानं दिसली... काय भानगड असावी बुवा?

विसुनाना 19/07/2012 - 12:42
ही कथा 'मारिच' नावाच्या श्री. संतोष शिंत्रे यांनी लिहीलेल्या मूळ कथेवरून ढापलेली आहे. हीच कथा येथेही वाचता येईल. गुलाबी सिर : द पिंक हेडेड डक या कथासंग्रहात ती प्रकाशित झालेली आहे. तेच तेच किती वेळा सांगावे आता? कदाचित ही ढापाढापीच त्या मूळ कथेच्या सामर्थ्याची झलक असावी.
संध्याकाळचे ५:३० झाले होते. महाराज अद्याप आले नव्हते. सत्संगी बाबांची वाट बघत होते. तोच रोल्स-राईस मधून बाबांचे आगमन झाले. सर्व सत्संगी उठून उभे राहिलेत. महाराज आसनस्थ झाले. महाराजांनी हाताने खुणावून सर्वांना बसावयास सांगीतले. सत्संग सुरू होण्यापूर्वी नामस्मरण करण्यात आले. श्रीराम जय राम जयजय राम! सर्व सत्संगी नामस्मरणात एकरूप झाले. त्यानंतर सत्संग सुरु झाला. महाराज सांगू लागले- "ह्या अनंत कोटी ब्रम्हांडात एका चैतन्याव्यतिरिक्त काही नाही. चैतन्य हेच आपले स्वरुप आहे. चैतन्य स्वरुप आपल्या मध्येच आहे. त्यामुळेच आपले चलन वलन चालू राहाते. शरिरात चैतन्य नसेल तर शरीर जड बनते.

द नवाब ऑफ नजफ़गढ़!

मेघवेडा ·

टारझन 15/04/2010 - 21:46
विरेंद्र सेहवाग म्हणजे आपला जीव की प्राण :) त्याच्यावर इतका सुंदर लेख लिहील्याबद्दल मेघवेड्याचे आभार आणि अभिनंदन !! विरु म्हणजे वेडा आहे रे वेडा ... :) पब्लिक ने कितीही क्रिटीसाईझ केलं तरी आपण शेवाग च्या खेळाचे फॅण आहोत. - टारेंद्र सेहवाग

सेहवागच्या बॅटिंगसारखाच तडाखेबाज लेख आवडला. विनोद कांबळीने स्वत:ची वाट लावून घेतली पण सचिन, सेहवाग, गांगुली, द्रवीड, कांबळी, लक्ष्मण अशी बॅटिंग लाइनअप बघायला धमाल आली असती :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

अनिल हटेला 16/04/2010 - 01:07
मेघवेड्याने व्यवस्थित आणी योग्य शब्दात लेख लिहीलाये...:) आवडेश........ (वीरु दा जवाब नै) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. тельца имени индиго :D

अस्मी 16/04/2010 - 10:48
मस्त लिहिलंय :) ती सेरिज अगदी डोळ्यासमोर उभी रहिली. [त्या अ‍ॅड्लेड टेस्टच्या विजयामध्ये अजित आगरकरने ८ विकेट्स घेतल्या होत्या :)] - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

In reply to by अस्मी

>>>त्या अ‍ॅड्लेड टेस्टच्या विजयामध्ये अजित आगरकरने ८ विकेट्स घेतल्या होत्या आजकाल कुठे असतो हा मनुष्य? :)) आयपीएल ३ नंतर त्याला गांगुली कलकत्त्यात मिठाईचं दुकान काढून देणार आहे म्हणे. तिथे रोशोगुल्ला, शाँदेश, चिरोटे आणि बाकरवाडी एकाच ठिकाणी मिळणार आहे म्हणे ! ! :B

In reply to by जे.पी.मॉर्गन

अस्मी 16/04/2010 - 15:37
:S :( - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

In reply to by अस्मी

मेघवेडा 16/04/2010 - 15:44
आगरकर आवडतोसा दिसतो?? मलाही आवडायचा.. कितीही रन्स दिले तरी खात्रीने विकेट्स मात्र काढायचा!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

येक नंबर....... सेहवाग नुसता सचिनच्या सावलीतून बाहेर आला असंच नाही तर त्यानं आपला ब्रँड बनवला - अगदी खरं ! मला वाटतं तो सचिनकडून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय शिकला असेल तर धावांची भूक. सेहवाग सारखा फलंदाज जेव्हा धावांचा हावरा होतो तेव्हा तो थंड डोक्यानी खून करणार्‍या माथेफिरू खुन्यापेक्षा डेंजरस असतो. छोट्या साहेबांनी टॉप गियर टाकला की बोलरपण "जे जे होईल ते ते पाहावे" म्हणत शरण जातात. म्हणतात ना.. "व्हेन द रेप इज इनएव्हिटेबल बेटर एंजॉय द एक्स्पिरियन्स". कुठं त्याला बाद करण्याच्या भानगडीत पडायचं? तुम्ही काहीतरी भारी यॉर्कर, शॉर्ट ऑफ गुडलेंग्थ, लेगस्टंपबाहेरून हातभर वळवून वगैरे टाकणार आणि इतकं करून हा बाबाजी तो चेंडू त्याला हवा तसा त्याला हवा तिथे मारणार. त्यापेक्षा तुम्ही बॉल टाका... तुमच्या नशीबात असेल तर तो होईल आउट ! त्याच्या बाबतीत 'बॉलिंगेवाधिकारस्ते मा विकेटेषु कदाचन'! त्याला बाद करणं फक्त एकाच माणसाला शक्य असतं... स्वतः सेहवागला ! हर्षा भोगले आणि संजय मांजरेकरनी घेतलेल्या ह्या मुलाखतीत सेहवागची मानसिकता, त्याचे आगळेवेगळे विचार.... क्रिकेटचं त्याचं "रीडिंग".. त्याची काहीशी बेफिकीर वृत्ती... सगळे पैलू दिसतात. विस्डेननी म्हटल्याप्रमाणे he has broken the sound bariier in tests. गिलख्रिस्ट, जयसूर्या आदि कोणाहीपेक्षा सेहवाग जास्त आक्रमक आहे कारण त्याला प्रश्न पडत नाहीत ! डोक्यात सगळं कसं स्वच्छ असतं ! आणि पुन्हा..... "पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त". अजून बरं काही बघायचंय छोट्या साहेबांकडून.... सकाळी सकाळी बीरूपाजीवरचा झकास लेख वाचला... आता दिवस मस्त जाईल. जे पी

In reply to by जे.पी.मॉर्गन

मेघवेडा 16/04/2010 - 19:22
उत्तम प्रतिसाद रे जेपी!! तुझ्या प्रतिसादाची वाट पाहतच होतो. सकाळीच वाचला. सवडीने उत्तर देईन म्हणून ठेवलं तसा राहिलाच बाजूला. असो. >> त्याला बाद करणं फक्त एकाच माणसाला शक्य असतं... स्वतः सेहवागला ! पूर्णतः सहमत! तो इंटरव्ह्यू पाहिला होता आधीही. आणि खरंच जयसूर्या, गिलख्रिस्ट, आफ्रीदी, मॅककलम, गेल या सर्वांपेक्षा सेहवागच अधिक आक्रमक आहे. टेस्ट्स मध्ये ८० च्या स्ट्राईक रेटने जवळपास ७००० धावा जमवणं सोप्पंय काय?? आणि माझ्या माहितीनुसार तो सर्वात कमी सामन्यांत मध्ये ५००० धावा जमवणारा खेळाडूही होता. तो तिसरं त्रिशतक साजरं करून सर डॉनना मागं टाकणार नक्की! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मदनबाण 16/04/2010 - 18:35
मस्त लेख... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

टारझन 15/04/2010 - 21:46
विरेंद्र सेहवाग म्हणजे आपला जीव की प्राण :) त्याच्यावर इतका सुंदर लेख लिहील्याबद्दल मेघवेड्याचे आभार आणि अभिनंदन !! विरु म्हणजे वेडा आहे रे वेडा ... :) पब्लिक ने कितीही क्रिटीसाईझ केलं तरी आपण शेवाग च्या खेळाचे फॅण आहोत. - टारेंद्र सेहवाग

सेहवागच्या बॅटिंगसारखाच तडाखेबाज लेख आवडला. विनोद कांबळीने स्वत:ची वाट लावून घेतली पण सचिन, सेहवाग, गांगुली, द्रवीड, कांबळी, लक्ष्मण अशी बॅटिंग लाइनअप बघायला धमाल आली असती :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

अनिल हटेला 16/04/2010 - 01:07
मेघवेड्याने व्यवस्थित आणी योग्य शब्दात लेख लिहीलाये...:) आवडेश........ (वीरु दा जवाब नै) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. тельца имени индиго :D

अस्मी 16/04/2010 - 10:48
मस्त लिहिलंय :) ती सेरिज अगदी डोळ्यासमोर उभी रहिली. [त्या अ‍ॅड्लेड टेस्टच्या विजयामध्ये अजित आगरकरने ८ विकेट्स घेतल्या होत्या :)] - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

In reply to by अस्मी

>>>त्या अ‍ॅड्लेड टेस्टच्या विजयामध्ये अजित आगरकरने ८ विकेट्स घेतल्या होत्या आजकाल कुठे असतो हा मनुष्य? :)) आयपीएल ३ नंतर त्याला गांगुली कलकत्त्यात मिठाईचं दुकान काढून देणार आहे म्हणे. तिथे रोशोगुल्ला, शाँदेश, चिरोटे आणि बाकरवाडी एकाच ठिकाणी मिळणार आहे म्हणे ! ! :B

In reply to by जे.पी.मॉर्गन

अस्मी 16/04/2010 - 15:37
:S :( - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

In reply to by अस्मी

मेघवेडा 16/04/2010 - 15:44
आगरकर आवडतोसा दिसतो?? मलाही आवडायचा.. कितीही रन्स दिले तरी खात्रीने विकेट्स मात्र काढायचा!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

येक नंबर....... सेहवाग नुसता सचिनच्या सावलीतून बाहेर आला असंच नाही तर त्यानं आपला ब्रँड बनवला - अगदी खरं ! मला वाटतं तो सचिनकडून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय शिकला असेल तर धावांची भूक. सेहवाग सारखा फलंदाज जेव्हा धावांचा हावरा होतो तेव्हा तो थंड डोक्यानी खून करणार्‍या माथेफिरू खुन्यापेक्षा डेंजरस असतो. छोट्या साहेबांनी टॉप गियर टाकला की बोलरपण "जे जे होईल ते ते पाहावे" म्हणत शरण जातात. म्हणतात ना.. "व्हेन द रेप इज इनएव्हिटेबल बेटर एंजॉय द एक्स्पिरियन्स". कुठं त्याला बाद करण्याच्या भानगडीत पडायचं? तुम्ही काहीतरी भारी यॉर्कर, शॉर्ट ऑफ गुडलेंग्थ, लेगस्टंपबाहेरून हातभर वळवून वगैरे टाकणार आणि इतकं करून हा बाबाजी तो चेंडू त्याला हवा तसा त्याला हवा तिथे मारणार. त्यापेक्षा तुम्ही बॉल टाका... तुमच्या नशीबात असेल तर तो होईल आउट ! त्याच्या बाबतीत 'बॉलिंगेवाधिकारस्ते मा विकेटेषु कदाचन'! त्याला बाद करणं फक्त एकाच माणसाला शक्य असतं... स्वतः सेहवागला ! हर्षा भोगले आणि संजय मांजरेकरनी घेतलेल्या ह्या मुलाखतीत सेहवागची मानसिकता, त्याचे आगळेवेगळे विचार.... क्रिकेटचं त्याचं "रीडिंग".. त्याची काहीशी बेफिकीर वृत्ती... सगळे पैलू दिसतात. विस्डेननी म्हटल्याप्रमाणे he has broken the sound bariier in tests. गिलख्रिस्ट, जयसूर्या आदि कोणाहीपेक्षा सेहवाग जास्त आक्रमक आहे कारण त्याला प्रश्न पडत नाहीत ! डोक्यात सगळं कसं स्वच्छ असतं ! आणि पुन्हा..... "पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त". अजून बरं काही बघायचंय छोट्या साहेबांकडून.... सकाळी सकाळी बीरूपाजीवरचा झकास लेख वाचला... आता दिवस मस्त जाईल. जे पी

In reply to by जे.पी.मॉर्गन

मेघवेडा 16/04/2010 - 19:22
उत्तम प्रतिसाद रे जेपी!! तुझ्या प्रतिसादाची वाट पाहतच होतो. सकाळीच वाचला. सवडीने उत्तर देईन म्हणून ठेवलं तसा राहिलाच बाजूला. असो. >> त्याला बाद करणं फक्त एकाच माणसाला शक्य असतं... स्वतः सेहवागला ! पूर्णतः सहमत! तो इंटरव्ह्यू पाहिला होता आधीही. आणि खरंच जयसूर्या, गिलख्रिस्ट, आफ्रीदी, मॅककलम, गेल या सर्वांपेक्षा सेहवागच अधिक आक्रमक आहे. टेस्ट्स मध्ये ८० च्या स्ट्राईक रेटने जवळपास ७००० धावा जमवणं सोप्पंय काय?? आणि माझ्या माहितीनुसार तो सर्वात कमी सामन्यांत मध्ये ५००० धावा जमवणारा खेळाडूही होता. तो तिसरं त्रिशतक साजरं करून सर डॉनना मागं टाकणार नक्की! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मदनबाण 16/04/2010 - 18:35
मस्त लेख... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
"वीरेंदर सेहवाग सलग दुसर्‍या वर्षी 'विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर' पुरस्काराचा मानकरी!" पेपरात हा मथळा वाचला आणि का कोण जाणे मन तडक मेलबर्नला पोहोचलं. १९५ धावांची केवळ अप्रतिम अशी खेळी खेळून षटकारानं द्विशतक पूर्ण करण्याच्या हौसेपायी सायमन कॅटीच या एका टुकार पार्ट टाईम बॉलरच्या एका अतिटुकार चेंडूवर डीप मिडविकेटला ब्रॅकनच्या हाती एक साधासोपा कॅच देऊन बाद होणारा वीरू आठवला. आपले द्विशतक हुकले याचं खचितही दु:ख नव्हतं महाराजांच्या चेहर्‍यावर. पण आपल्या त्या एका सामान्य फटक्यामुळे भारताने सामना गमावला (आणि कदाचित ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑस्ट्रेलियात मालिकाविजयाची सुवर्णसंधीही!) याचं शल्य बोचत होतं त्याला.