मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभेच्छा २०२२

अनुस्वार ·
लेखनविषय:
या नव्या वर्षात मोरासारखं जगायला शिकायचं. कितीही नितांतसुंदर गोष्ट आपल्याला गवसली तरी त्यावर आपली मालकी अनंतकाळ नाही याचं भान तसंच ठेवायचं. शक्यतो ती मालकी योग्य वेळी आपणहून सोडायची. मोरपीस किती सुंदर असतात! कधी एखादा हाती लागला तर आपण हावरटा सारखे जपून ठेवतो तो ठेवा. मोराकडे तर गुच्छच असतो तशा‌ पिसांचा. त्या मनमोहक पिसाऱ्याचा करायचा तो वापर तोही करतोच. पण नंतर त्या‌ पिसाऱ्याचा गुलाम होत नाही.‌ हिवाळ्याच्या सुरूवातीला सगळे मोरपीस झाडून टाकायला सुरुवात होते. मग निसर्ग अशा निर्लोभी जीवांना 'ते' सौंदर्याचं दान दरवर्षी देतो‌. तुमच्याकडे अशी मोरपंखी माणसं, आठवणी, वस्तू इ.इ. बरंच काही असेल.

आशा भोसले – जीवेत शरद: शतम्

सोत्रि ·

यश राज 08/09/2021 - 11:03
आशाबाईंबद्दल भावना मस्त व्यक्त केल्यात तुम्ही. अस्मादिक पण लता-आशाचे खुप मोठे फॅन. तुम्ही म्हणता त्यप्रमाणे मी सुद्धा 'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हीरीरीने भाग घेतलाय. माझ्यामते लताताईंचे पारडे थोडे जड असेल पण त्यामुळे आशाताई कुठे कमी पडल्यात असे वाटत नाही किंवा त्यांच्या गाण्यावर आमचे प्रेम कमी झाले असेल असेही नाही. बाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाजीगर 08/09/2021 - 12:06
जर कधी स्ट्रेस आला असेल, खिन्नतेचे ढग दाटले असतील तर फक्त, 'मदनमस्त हरिणी, मी मदनमस्त हरिणी...' है गाणं ऐकावं. गाण्याच्या सुरवाती आशाजीं नी जे मनमुक्त हसणं दिल आहे ना....बस तिथेच तुम्ही जिंकले जाता !! जगात इतक्या समस्या असतांना कुणी इतकं गोड कसे हसू शकतो या विचारात तुम्ही हरवून जाता, आणि दुनाया ही वाईट जागा नाही या वर तुमचा पुन्हा विश्वास बसतो. धन्यवाद सोत्रि .

In reply to by सुजित जाधव

गोरगावलेकर 08/09/2021 - 22:14
चुकीचा शब्द आहे यु ट्यूबच्या शीर्षकात Madan Mast Karani असं लिहिले आहे त्यांनी चित्रपट : भामटा लिंक https://youtu.be/qERaAYK58Vo

In reply to by मराठी_माणूस

चौथा कोनाडा 08/09/2021 - 13:02
आज संगीतकार टिम बर्गलिंग उर्फ "​​एविसी" याचा ३२ वा जन्मदिन आहे. त्यानिमित्त गुगल०डूडल मुळे आशाताईंना तिथे स्थान मिळालेले नाही. ३ वर्षापुर्वी ​​एविसीचा आकस्मिक मृत्यू झाला होता.

In reply to by चौथा कोनाडा

मराठी_माणूस 08/09/2021 - 16:01
हा कोण आहे ते माहीत नाही. भारतासाठी त्यांनी हे करायला हवे होते. पुर्वी त्यांनी असे केले आहे म्हणुन असे वाटले.

Bhakti 08/09/2021 - 12:22
आशाताईंना मी पहिल्यांदा pop गाण्यातून ऐकलं होतं "जानम समजा करो." हरहुन्नरी कलाकार...आशा एक मानवाला वरदान आहे.. समस्त मंगेशकर _/\_

हेमंतकुमार 08/09/2021 - 15:06
त्यांचा आवाज असाच धारदार, बहारदार आणि मधाळ राहो आणि त्या पुढची अनेक वर्षे गात राहोत
+११

मित्रहो 08/09/2021 - 18:57
वाह मस्त खूप मस्त लेख बरीच वर्षे लता मंगेशकर यांची भरपूर गाणी ऐकली आणि एक दिवस अच्छा जी मै हारी गाणे बघितले, त्यातला मधुबालाचा अभिनय आशा भोसले यांचा आवाज वाह क्या बात है. त्यानंतर हिंदीत खास आशा भोसले छापाची खूप गाणी ऐकली म्हणजे आगे भी जाने ना तू वगैरे. पण ओ मेरे सोना रे सोना, पान खायो सैया हमारो गाण प्रचंड आवडले. एक दिवस मराठीत कधी रे येशील तू ऐकले विश्वास बसत नव्हता याच गायिकेने हिंदीतली आहा हा आजा वगैरे गाणी म्हटली आहेत. नंतर मग ऋतु हिरवा, मागे उभा मंगेश, हि वाट दूर जाते अशी कितीतरी गाणी वेड लावतात. आज हे जाणवते की आपण मराठी माणसं भाग्यवाण आहोत लता मंगेशकर यांनी हिंदीत अजरामर केलेली खूप मेलोडी गाणी आपण ऐकली. त्याप्रकारची गाणी आशा भोसले यांना हिंदीत मिळत नव्हती म्हणून त्यांनी वेगळी गाणी हिंदीत गायली तर मराठीत मेलोडी गायली. त्याचमुळे आपल्याला आशा भोसले यांच्या आवाजात सर्व प्रकारची गाणी ऐकता आली. यु ट्युबवर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी आपआपल्या पद्धतीने गायलेले ये नयन डरे डरे गाणे आहे. अप्रतिम विडियो आहे.

आशा भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! लता-आशा ही तुलना लांब ठेवून एकच वेळी 'सख्या रे घायाळ मी हरिणी' आणि 'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' यांचा आनंद घेता आला याबद्दल विधात्याचे आभार मानायचे. :)

लहानपणापासून तिची गाणी ऐकत आलो आहे. त्या वेळी साधारण रोज एकदातरी ती रेडिओ वर भेटायचीच. पेपर मधे तिच्या बद्दल कधीमधी छापुन यायचे, त्या वरुन तिच्या बद्दल मनात एक कल्पना तयार झाली होती. बहूतेक ज्ञानप्रबोधिनीच्या मदतीसाठी पुण्यात तिचा एक जाहिर कार्यक्रम आयोजित केला होता, त्याला आवर्जून गेलो होतो, तिथे तिला प्रत्यक्ष पहाता... अनुभवता आले. आणि मी तिच्या अजूनच प्रेमात पडलो. मग आमच्या कडे कॅसेट प्लेयर घेतल्यावर त्याच्या बरोबर ज्या कॅसेट आल्या त्यात भिमसेन जोशींची इंद्रायणी काठी, लताबाईंची ज्ञानेश्वर माउली आणि आशाची चांदणे शिंपित जाशी या होत्या. हळुहळू टिव्ही आला, मग नव नवी चॅनेल आली आणि आता तर काय बटन दाबले की आशाची भेट होते. काळाबरोबर स्वत:ला वेगाने बदलणार्‍या आशाला दिर्घायुष्य लाभो आणि ती आता आहे तशीच हसरी खेळती आनंदी राहो या मन:पूर्वक शुभेच्छा. पैजारबुवा,

रुपी 10/09/2021 - 05:50
छान लेख! कमी शब्दांतही समर्पकपणे मांडला आहे. पण आशाताईंवर कितीही लिहिले तरी कमीच आहे. एके वर्षी शाळेत आम्ही आशाताईंवर अख्खे हस्तलिखित बनवले होते. तेव्हा पहिल्यांदाच गाणी आणि गायक यांचा मेळ घालायला शिकले. आणि तेव्हापासून दर ८ सप्टेंबरला आशाताई आठवतातच. 'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हि भाग घेण्याची सुरसुरी येऊन बऱ्याच ठिकाणी त्या वादामध्ये भाग घेऊन आशाबाईंची बाजू हिरीरीने मांडण्यात प्रचंड मजा होती, >> अगदी अगदी.. हेही खूप करुन झालंय. :) आशाताईंना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! जाता जाता... तुम्ही लिहिलाय तो सुनिधीबरोबरचा शो चा भाग माझाही पाहण्यात आला होता (मी टी व्ही क्वचितच बघते तरी!)..पण तिने प्रतिवाद केला किअंवा अल्लडपणा असा काही वाटला नाही.. मला तरी फक्त तिने ते एखादी खोडसाळपणा केलेली गोष्ट मान्य करावी असे वाटले.. असो.. लेखासाठी धन्यवाद. आज खूप दिवसांनी लॉग इन करुन प्रतिसाद लिहित आहे.

मदनबाण 10/09/2021 - 12:54
आशा ताईंना वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा ! त्यांनी इतकी आणि अनेक प्रकारची गाणी गायली आहेत की येणार्‍या कित्येक पिढ्या त्यांच्या गाण्यांचा आनंद घेत राहतील. त्यांनी रिमिक्स गाणी देखील गायलेली आहेत. त्यांनी गायलेलं आणि माझं आवडत एक ओरिजिनल आणि एक रिमिक्स गाणं इथं देऊन जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

दूर दूर तक मेरी आवाज़ चली आएगी... आशाजींना गाण्यातून संदेश दिला आहे. जाईये आप कहाँ जाएंगे... देश-विदेश... कधीही, केंव्हाही माझ्या आवाजात मी तुम्हाला भेटत राहीन...

यश राज 08/09/2021 - 11:03
आशाबाईंबद्दल भावना मस्त व्यक्त केल्यात तुम्ही. अस्मादिक पण लता-आशाचे खुप मोठे फॅन. तुम्ही म्हणता त्यप्रमाणे मी सुद्धा 'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हीरीरीने भाग घेतलाय. माझ्यामते लताताईंचे पारडे थोडे जड असेल पण त्यामुळे आशाताई कुठे कमी पडल्यात असे वाटत नाही किंवा त्यांच्या गाण्यावर आमचे प्रेम कमी झाले असेल असेही नाही. बाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाजीगर 08/09/2021 - 12:06
जर कधी स्ट्रेस आला असेल, खिन्नतेचे ढग दाटले असतील तर फक्त, 'मदनमस्त हरिणी, मी मदनमस्त हरिणी...' है गाणं ऐकावं. गाण्याच्या सुरवाती आशाजीं नी जे मनमुक्त हसणं दिल आहे ना....बस तिथेच तुम्ही जिंकले जाता !! जगात इतक्या समस्या असतांना कुणी इतकं गोड कसे हसू शकतो या विचारात तुम्ही हरवून जाता, आणि दुनाया ही वाईट जागा नाही या वर तुमचा पुन्हा विश्वास बसतो. धन्यवाद सोत्रि .

In reply to by सुजित जाधव

गोरगावलेकर 08/09/2021 - 22:14
चुकीचा शब्द आहे यु ट्यूबच्या शीर्षकात Madan Mast Karani असं लिहिले आहे त्यांनी चित्रपट : भामटा लिंक https://youtu.be/qERaAYK58Vo

In reply to by मराठी_माणूस

चौथा कोनाडा 08/09/2021 - 13:02
आज संगीतकार टिम बर्गलिंग उर्फ "​​एविसी" याचा ३२ वा जन्मदिन आहे. त्यानिमित्त गुगल०डूडल मुळे आशाताईंना तिथे स्थान मिळालेले नाही. ३ वर्षापुर्वी ​​एविसीचा आकस्मिक मृत्यू झाला होता.

In reply to by चौथा कोनाडा

मराठी_माणूस 08/09/2021 - 16:01
हा कोण आहे ते माहीत नाही. भारतासाठी त्यांनी हे करायला हवे होते. पुर्वी त्यांनी असे केले आहे म्हणुन असे वाटले.

Bhakti 08/09/2021 - 12:22
आशाताईंना मी पहिल्यांदा pop गाण्यातून ऐकलं होतं "जानम समजा करो." हरहुन्नरी कलाकार...आशा एक मानवाला वरदान आहे.. समस्त मंगेशकर _/\_

हेमंतकुमार 08/09/2021 - 15:06
त्यांचा आवाज असाच धारदार, बहारदार आणि मधाळ राहो आणि त्या पुढची अनेक वर्षे गात राहोत
+११

मित्रहो 08/09/2021 - 18:57
वाह मस्त खूप मस्त लेख बरीच वर्षे लता मंगेशकर यांची भरपूर गाणी ऐकली आणि एक दिवस अच्छा जी मै हारी गाणे बघितले, त्यातला मधुबालाचा अभिनय आशा भोसले यांचा आवाज वाह क्या बात है. त्यानंतर हिंदीत खास आशा भोसले छापाची खूप गाणी ऐकली म्हणजे आगे भी जाने ना तू वगैरे. पण ओ मेरे सोना रे सोना, पान खायो सैया हमारो गाण प्रचंड आवडले. एक दिवस मराठीत कधी रे येशील तू ऐकले विश्वास बसत नव्हता याच गायिकेने हिंदीतली आहा हा आजा वगैरे गाणी म्हटली आहेत. नंतर मग ऋतु हिरवा, मागे उभा मंगेश, हि वाट दूर जाते अशी कितीतरी गाणी वेड लावतात. आज हे जाणवते की आपण मराठी माणसं भाग्यवाण आहोत लता मंगेशकर यांनी हिंदीत अजरामर केलेली खूप मेलोडी गाणी आपण ऐकली. त्याप्रकारची गाणी आशा भोसले यांना हिंदीत मिळत नव्हती म्हणून त्यांनी वेगळी गाणी हिंदीत गायली तर मराठीत मेलोडी गायली. त्याचमुळे आपल्याला आशा भोसले यांच्या आवाजात सर्व प्रकारची गाणी ऐकता आली. यु ट्युबवर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी आपआपल्या पद्धतीने गायलेले ये नयन डरे डरे गाणे आहे. अप्रतिम विडियो आहे.

आशा भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! लता-आशा ही तुलना लांब ठेवून एकच वेळी 'सख्या रे घायाळ मी हरिणी' आणि 'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' यांचा आनंद घेता आला याबद्दल विधात्याचे आभार मानायचे. :)

लहानपणापासून तिची गाणी ऐकत आलो आहे. त्या वेळी साधारण रोज एकदातरी ती रेडिओ वर भेटायचीच. पेपर मधे तिच्या बद्दल कधीमधी छापुन यायचे, त्या वरुन तिच्या बद्दल मनात एक कल्पना तयार झाली होती. बहूतेक ज्ञानप्रबोधिनीच्या मदतीसाठी पुण्यात तिचा एक जाहिर कार्यक्रम आयोजित केला होता, त्याला आवर्जून गेलो होतो, तिथे तिला प्रत्यक्ष पहाता... अनुभवता आले. आणि मी तिच्या अजूनच प्रेमात पडलो. मग आमच्या कडे कॅसेट प्लेयर घेतल्यावर त्याच्या बरोबर ज्या कॅसेट आल्या त्यात भिमसेन जोशींची इंद्रायणी काठी, लताबाईंची ज्ञानेश्वर माउली आणि आशाची चांदणे शिंपित जाशी या होत्या. हळुहळू टिव्ही आला, मग नव नवी चॅनेल आली आणि आता तर काय बटन दाबले की आशाची भेट होते. काळाबरोबर स्वत:ला वेगाने बदलणार्‍या आशाला दिर्घायुष्य लाभो आणि ती आता आहे तशीच हसरी खेळती आनंदी राहो या मन:पूर्वक शुभेच्छा. पैजारबुवा,

रुपी 10/09/2021 - 05:50
छान लेख! कमी शब्दांतही समर्पकपणे मांडला आहे. पण आशाताईंवर कितीही लिहिले तरी कमीच आहे. एके वर्षी शाळेत आम्ही आशाताईंवर अख्खे हस्तलिखित बनवले होते. तेव्हा पहिल्यांदाच गाणी आणि गायक यांचा मेळ घालायला शिकले. आणि तेव्हापासून दर ८ सप्टेंबरला आशाताई आठवतातच. 'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हि भाग घेण्याची सुरसुरी येऊन बऱ्याच ठिकाणी त्या वादामध्ये भाग घेऊन आशाबाईंची बाजू हिरीरीने मांडण्यात प्रचंड मजा होती, >> अगदी अगदी.. हेही खूप करुन झालंय. :) आशाताईंना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! जाता जाता... तुम्ही लिहिलाय तो सुनिधीबरोबरचा शो चा भाग माझाही पाहण्यात आला होता (मी टी व्ही क्वचितच बघते तरी!)..पण तिने प्रतिवाद केला किअंवा अल्लडपणा असा काही वाटला नाही.. मला तरी फक्त तिने ते एखादी खोडसाळपणा केलेली गोष्ट मान्य करावी असे वाटले.. असो.. लेखासाठी धन्यवाद. आज खूप दिवसांनी लॉग इन करुन प्रतिसाद लिहित आहे.

मदनबाण 10/09/2021 - 12:54
आशा ताईंना वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा ! त्यांनी इतकी आणि अनेक प्रकारची गाणी गायली आहेत की येणार्‍या कित्येक पिढ्या त्यांच्या गाण्यांचा आनंद घेत राहतील. त्यांनी रिमिक्स गाणी देखील गायलेली आहेत. त्यांनी गायलेलं आणि माझं आवडत एक ओरिजिनल आणि एक रिमिक्स गाणं इथं देऊन जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

दूर दूर तक मेरी आवाज़ चली आएगी... आशाजींना गाण्यातून संदेश दिला आहे. जाईये आप कहाँ जाएंगे... देश-विदेश... कधीही, केंव्हाही माझ्या आवाजात मी तुम्हाला भेटत राहीन...
लेखनविषय:
आशा भोसले

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 03/03/2021 - 11:41
पादुकांचे दर्शनासाठी जाणे झाले. त्या वेळी तेथील भक्त निवासात शिवाजी महारांच्या घोड्यावरील भव्य पुतळ्याने लक्ष वेधले. त्या शिवाय प्रांगणात शिवाजी महारांच्या जीवनावर आधारित घटनांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या ग्रंथांतील दलालांनी काढलेली चित्रे त्यात मोठ्या आकाराच्या फ्रेम मधे पत्र्यावर एमबॉस करून तयार केलेली आहेत. तिथे मला ऑटोरायटिंग करायची प्रेरणा आली. ते ही फार चकित करणारे होते. ते नंतर कधीतरी सादर करेन. माझ्या ऑटोरायटिंग आधारित एक ब्लॉग काल सादर केला आहे त्याची लिंक देतो. जाणकारांनी अधिक माहिती सादर करावी https://oakshashikant.blogspot.com/2021/03/auto-writing-topic-of-my-auto-writing.html

शशिकांत ओक 03/03/2021 - 11:41
पादुकांचे दर्शनासाठी जाणे झाले. त्या वेळी तेथील भक्त निवासात शिवाजी महारांच्या घोड्यावरील भव्य पुतळ्याने लक्ष वेधले. त्या शिवाय प्रांगणात शिवाजी महारांच्या जीवनावर आधारित घटनांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या ग्रंथांतील दलालांनी काढलेली चित्रे त्यात मोठ्या आकाराच्या फ्रेम मधे पत्र्यावर एमबॉस करून तयार केलेली आहेत. तिथे मला ऑटोरायटिंग करायची प्रेरणा आली. ते ही फार चकित करणारे होते. ते नंतर कधीतरी सादर करेन. माझ्या ऑटोरायटिंग आधारित एक ब्लॉग काल सादर केला आहे त्याची लिंक देतो. जाणकारांनी अधिक माहिती सादर करावी https://oakshashikant.blogspot.com/2021/03/auto-writing-topic-of-my-auto-writing.html
लेखनविषय:

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

४ ४ ४ ४ ४ ४ ४

अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन ·

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.
अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

एका खेळियाने - स्वयमेव मृगेंद्रता |

जे.पी.मॉर्गन ·

गणेशा 24/08/2020 - 17:59
पुन्हा एक अप्रतिम लेख.. महिंद्रसिंग धोनी अतिशय उत्क्रुष्ट कर्णधार होता.. मला त्याची सर्वात जास्त विकेटकिपरींग आवडायची.. एक ना अनेक किती स्टंपिंग डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या होत्या.. धोनी आणि दादा कायम कंप्यारीझन व्हायची, हे खेळात चालुच असते, पण प्रत्येक जन वेगळा असतो, आपल्याला दादा पण आवडायचा आणि महेंद्रसिंग धोनी सुद्धा. धोनी मला test cricket मध्ये पण आवडायचा.. पण खरी मज्जा त्याने आणली one day आणि t20 मध्ये.. तुमचे लेख खुप मस्त असतात...

राघव 24/08/2020 - 18:33
खरं सांगू का? खूप खूप आवडते खेळाडू आहेत क्रिकेट मधे. पण धोनी म्हणजे वीक पॉईंट आहे ब्वॉ. मॅच गेली असं सगळ्यांना वाटत असतांना हा माणूस तेवढ्याच शांतपणे लढा समोरच्या टीमच्या गोटात घेऊन जायचा. त्यात तो बर्‍याचदा यशस्वी व्हायचाच. आणि यदाकदाचित नाही ना झाला, तरी जिंकणार्‍या टीमला जिंकल्यासारखं वाटणारच नाही इतका दणका देऊन जायचा. त्या प्रयत्नांवरच आम्ही फिदा! ती विजिगिषु वृत्ती दादानं जागवली आणि धोनीनं रुजवली. दादावरून आठवलं, जसा कुंबळेचा किस्सा तुम्ही मांडलात तसंच - दादाच्या शेवटच्या टेस्ट मॅचच्या शेवटच्या सत्राची Captaincy धोनीनं दादाला करायला दिलेली. कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत फार आवडून गेली. साध्या साध्या कृतींतून हा माणूस असा आवडत जातो. माईंड गेम्स मधेही हा महाबिलंदर माणूस आहे. कुणी एकदा त्याला कमी बॉल्स मधे जास्त रन्स काढायचे असतील तर काय स्ट्रॅटेजी वापरतोस असं विचारलं तर हा म्हणाला की - तसे अनेक मार्ग आहेत. उदा, जेव्हा असे शेवटचे ओव्हर असतात, तेव्हा त्या ओव्हरच्या पहिल्या वा दुसर्‍या बॉलला कडक चौकार/षटकार पडायला हवा. नुसता पडायला नको तर शॉट मारतांना त्या शॉटचा आवाज त्या बॉलरच्या कानांत वाजायला पाहिजे. [त्यामुळे बॉलरचे लक्ष विचलित होऊन त्याचे] पुढचे १-२ बॉल्स चुकण्याची शक्यता वाढते! मला स्टीव्ह वॉ चं एक वाक्य आठवतं. भावार्थ असा - We are a special team. Others will have to do something special to defeat us! हा जो स्वॅगर होता ना त्या वाक्यात, त्या स्वॅगर पर्यंत भारतीय टीमला नेऊन ठेवण्याचं काम धोनीनं केलंय. Alas, the most powerful number [7] has retired from the Game! Hats Off Captain!

सिरुसेरि 24/08/2020 - 20:36
लेख आवडला . कठीण प्रसंगी तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन शांतपणे एकेरी , दुहेरी धावा , फटकेबाजी यांचा ताळमेळ साधत संघाला जिंकुन देण्याची किमया माहिने अनेकदा केली आहे . " ये आडा मारेगा " असे गोलंदाजाला सांगणारा धोनी लक्षात आहे . क्रिकेटमधे सुरु झालेली डीआरएस पद्धत आणी धोनीचे अचुक सफाईदार निरिक्षण याचा संघाला अनेकदा फायदा झाला आहे . Thats the way , Mahi way .

आनन्दा 24/08/2020 - 21:59
धोनी हा धोनी होता.. आपल्यासाठी तो बेवन होता असे मी म्हणतो. तो आल्यामुळे भारताची वरची फळी चांगले काम करायला लागली, करण त्यांची जोखीम घेण्याची क्षमता वाढली.. 6व्या क्रमांकवरती धोनी आणि बऱ्याच वेळेस हार्दिक सारखा एखादा अर्धवेळ फलंदाज मॅच काढून द्यायला लागले, worst case मध्ये.. त्यामुळे मधल्या फळीचा खेळ सुधारला.. धोनी निवृत्त झाल्याची खूप हळहळ वाटली आहे, अगदी सचिन पेक्षा पण!!

द्रविड नंतर ज्यासाठी मॅच बघावी असा धोनीच होता. फिल्डर कडून येणाऱ्या थ्रो ला किंचित डिफ्लेक्ट करून स्टंप कडे पाठवणारा, बॉलर कडून आलेला बॉल हातात घेऊन अलगद, एकच बेल स्टंपला किंचितही धक्का ना लावता उडवणारा, स्टंप च्या मागे उभा राहून ससाण्यासारख्या नजरेने मैदानाचा वेध घेणारा, खराब बॉल टाकल्यावर नजरेने बॉलर ला उभा फाडणारा, धावपट्टीवर बोल्ट वाटणारा अन सहा बॉल मध्ये बारा रन करायचे असताना अन बरोबर अकरावा फलंदाज असताना सुद्धा आपल्या आशा जिवंत ठेवणारा ... एम एस धोनी! उत्कृष्ट खेळाडूवर तितकाच तोलामोलाचा लेख. धोनी रिव्यू सिस्टीम drs स्टंपिंग चा राजा . रन आउट चा बादशाह 1 रंनिंग बिट्विन द विकेट्स 1 आणि.. 1

आणि राघव, पैलवान यांचे प्रतिसाद आवडले. धोनीबद्दल काय आवडतं ते सांगायचं झाल्यास, तो एक उत्तम माणूस आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन यशाची सर्व शिखरे पादाक्रांत करून ते यश डोक्यात जाऊ न देणारा असा व्यक्ती विरळच. धोनीच नाव घेतलं की हात नकळत कानपाळीला स्पर्श करायला जातो. सं - दी - प

सुजित जाधव 10/09/2020 - 15:56
मैदानावर धावलेल्या चहात्याच्या हातचा तिरंगा जमीनीवर पडायच्या आत उचलणारा धोनी हा माझ्यासाठी वर्ल्डकप उंचावणार्‍या धोनीपेक्षा महान होता. मस्तच लेख..

गणेशा 24/08/2020 - 17:59
पुन्हा एक अप्रतिम लेख.. महिंद्रसिंग धोनी अतिशय उत्क्रुष्ट कर्णधार होता.. मला त्याची सर्वात जास्त विकेटकिपरींग आवडायची.. एक ना अनेक किती स्टंपिंग डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या होत्या.. धोनी आणि दादा कायम कंप्यारीझन व्हायची, हे खेळात चालुच असते, पण प्रत्येक जन वेगळा असतो, आपल्याला दादा पण आवडायचा आणि महेंद्रसिंग धोनी सुद्धा. धोनी मला test cricket मध्ये पण आवडायचा.. पण खरी मज्जा त्याने आणली one day आणि t20 मध्ये.. तुमचे लेख खुप मस्त असतात...

राघव 24/08/2020 - 18:33
खरं सांगू का? खूप खूप आवडते खेळाडू आहेत क्रिकेट मधे. पण धोनी म्हणजे वीक पॉईंट आहे ब्वॉ. मॅच गेली असं सगळ्यांना वाटत असतांना हा माणूस तेवढ्याच शांतपणे लढा समोरच्या टीमच्या गोटात घेऊन जायचा. त्यात तो बर्‍याचदा यशस्वी व्हायचाच. आणि यदाकदाचित नाही ना झाला, तरी जिंकणार्‍या टीमला जिंकल्यासारखं वाटणारच नाही इतका दणका देऊन जायचा. त्या प्रयत्नांवरच आम्ही फिदा! ती विजिगिषु वृत्ती दादानं जागवली आणि धोनीनं रुजवली. दादावरून आठवलं, जसा कुंबळेचा किस्सा तुम्ही मांडलात तसंच - दादाच्या शेवटच्या टेस्ट मॅचच्या शेवटच्या सत्राची Captaincy धोनीनं दादाला करायला दिलेली. कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत फार आवडून गेली. साध्या साध्या कृतींतून हा माणूस असा आवडत जातो. माईंड गेम्स मधेही हा महाबिलंदर माणूस आहे. कुणी एकदा त्याला कमी बॉल्स मधे जास्त रन्स काढायचे असतील तर काय स्ट्रॅटेजी वापरतोस असं विचारलं तर हा म्हणाला की - तसे अनेक मार्ग आहेत. उदा, जेव्हा असे शेवटचे ओव्हर असतात, तेव्हा त्या ओव्हरच्या पहिल्या वा दुसर्‍या बॉलला कडक चौकार/षटकार पडायला हवा. नुसता पडायला नको तर शॉट मारतांना त्या शॉटचा आवाज त्या बॉलरच्या कानांत वाजायला पाहिजे. [त्यामुळे बॉलरचे लक्ष विचलित होऊन त्याचे] पुढचे १-२ बॉल्स चुकण्याची शक्यता वाढते! मला स्टीव्ह वॉ चं एक वाक्य आठवतं. भावार्थ असा - We are a special team. Others will have to do something special to defeat us! हा जो स्वॅगर होता ना त्या वाक्यात, त्या स्वॅगर पर्यंत भारतीय टीमला नेऊन ठेवण्याचं काम धोनीनं केलंय. Alas, the most powerful number [7] has retired from the Game! Hats Off Captain!

सिरुसेरि 24/08/2020 - 20:36
लेख आवडला . कठीण प्रसंगी तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन शांतपणे एकेरी , दुहेरी धावा , फटकेबाजी यांचा ताळमेळ साधत संघाला जिंकुन देण्याची किमया माहिने अनेकदा केली आहे . " ये आडा मारेगा " असे गोलंदाजाला सांगणारा धोनी लक्षात आहे . क्रिकेटमधे सुरु झालेली डीआरएस पद्धत आणी धोनीचे अचुक सफाईदार निरिक्षण याचा संघाला अनेकदा फायदा झाला आहे . Thats the way , Mahi way .

आनन्दा 24/08/2020 - 21:59
धोनी हा धोनी होता.. आपल्यासाठी तो बेवन होता असे मी म्हणतो. तो आल्यामुळे भारताची वरची फळी चांगले काम करायला लागली, करण त्यांची जोखीम घेण्याची क्षमता वाढली.. 6व्या क्रमांकवरती धोनी आणि बऱ्याच वेळेस हार्दिक सारखा एखादा अर्धवेळ फलंदाज मॅच काढून द्यायला लागले, worst case मध्ये.. त्यामुळे मधल्या फळीचा खेळ सुधारला.. धोनी निवृत्त झाल्याची खूप हळहळ वाटली आहे, अगदी सचिन पेक्षा पण!!

द्रविड नंतर ज्यासाठी मॅच बघावी असा धोनीच होता. फिल्डर कडून येणाऱ्या थ्रो ला किंचित डिफ्लेक्ट करून स्टंप कडे पाठवणारा, बॉलर कडून आलेला बॉल हातात घेऊन अलगद, एकच बेल स्टंपला किंचितही धक्का ना लावता उडवणारा, स्टंप च्या मागे उभा राहून ससाण्यासारख्या नजरेने मैदानाचा वेध घेणारा, खराब बॉल टाकल्यावर नजरेने बॉलर ला उभा फाडणारा, धावपट्टीवर बोल्ट वाटणारा अन सहा बॉल मध्ये बारा रन करायचे असताना अन बरोबर अकरावा फलंदाज असताना सुद्धा आपल्या आशा जिवंत ठेवणारा ... एम एस धोनी! उत्कृष्ट खेळाडूवर तितकाच तोलामोलाचा लेख. धोनी रिव्यू सिस्टीम drs स्टंपिंग चा राजा . रन आउट चा बादशाह 1 रंनिंग बिट्विन द विकेट्स 1 आणि.. 1

आणि राघव, पैलवान यांचे प्रतिसाद आवडले. धोनीबद्दल काय आवडतं ते सांगायचं झाल्यास, तो एक उत्तम माणूस आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन यशाची सर्व शिखरे पादाक्रांत करून ते यश डोक्यात जाऊ न देणारा असा व्यक्ती विरळच. धोनीच नाव घेतलं की हात नकळत कानपाळीला स्पर्श करायला जातो. सं - दी - प

सुजित जाधव 10/09/2020 - 15:56
मैदानावर धावलेल्या चहात्याच्या हातचा तिरंगा जमीनीवर पडायच्या आत उचलणारा धोनी हा माझ्यासाठी वर्ल्डकप उंचावणार्‍या धोनीपेक्षा महान होता. मस्तच लेख..
लेखनविषय:
ये दौडेगा तो पुजारा को उसीके लिय रखा है, ताली बजानेके लिये नहीं है पहली बॉल तेज डालना - ये आगेसे खेलेगा जड्डू जाग के जरा... उसका पैर जैसे हिल रहा है.. उसके हिसाबसे अँटिसिपेट कर इशांत - अगर चौका गया तो मेरा रिस्क है... तू बिंदास डाल एक बार बोला है बार बार नहीं बोलूंगा - पैर पे खिलाना है तो पैर पे खिलाना है भारतीय क्रिकेटनी अशी वाक्यं कधी ऐकली नव्हती. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः म्हणतात खरे. पण आमच्याकडे रणजींपासून ते विराट कोहलीपर्यंत कितीतरी अतिरथी महारथी अर्जुन होऊन गेले तरी भारतीय क्रिकेटला असा "सारथी" कधी मिळाला नव्हता!

कै. मुरलीधर शिंगोटे आणि नाडी ग्रंथ भविष्य

शशिकांत ओक ·

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.
लेखनविषय:

खासियत खेळियाची - श्रीमंत थोरले वॉ साहेब

जे.पी.मॉर्गन ·

सौंदाळा 30/05/2020 - 20:00
लेख छान, पण स्टीव्ह एक भारतीय म्हणून कधीच आवडला नाही. अजूनही लक्ख लक्षात आहे की स्टीव्हची शेवटची कसोटी आपल्याविरुद्ध होती. ती तशी पण अनिर्णित राहणार होती पण आपल्याला कंगारुना फॉलो ऑन द्यायचा चान्स आला होता पण दादाने तो दिला नाही, का नाही हे मला कधीच समजलं नाही. स्टीव्हला आयुष्यभर मिरच्या झोंबल्या असत्या.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळा 30/05/2020 - 20:06
https://m.cricbuzz.com/live-cricket-scorecard/5203/aus-vs-ind-4th-test-india-in-australia-2003-04 हाच त्या कसोटीचा धावफलक. तेंडल्या दोनशे चाळीस, लक्षा पावणे दोनशे, कुंबळे 8 बळी, मज्जा झाली होती

गणेशा 30/05/2020 - 20:03
अप्रतिम ... ती मॅच तर मी विसरत नाहीच.. मी अफ्रिका ह्या संघा बरोबर होतो स्पर्धा सुरु झाल्या पासुन आणि माझा मित्र ऑस्ट्रेलिया.. स्टीव्ह आपल्याला आवडायचा खुप.. भारी.. त्या नंतर ऑस्ट्रेलियाचा आता पर्यंत एकच खेळाडु मला आवडला आहे - स्टीव्ह स्मिथ

फारएन्ड 30/05/2020 - 23:39
आवडला! १९९५ ची अ‍ॅम्ब्रोस, वॉल्श समोरची डबल सेन्चुरी हा त्याच्या करीयर मधला मोठा टर्निंग पॉईण्ट होता.

वा वॉ. लेख आवडला. भावांच्या ज्या जोड्या क्रिकेटमध्ये आहेत त्यांपैकी कदाचित ही सर्वात यशस्वी जोडी आहे. स्टीव्ह वॉचा मैदानावरचा प्रेझेन्स भारदस्त वाटायचा. अगदी सम्राटासारखा. त्याच्या नेतृत्वाखाली जो ऑस्ट्रेलियन संघ खेळत होता तो इतक्या जबरदस्त खेळाडूंनी भरला होता की ऑस्ट्रेलिया कधी हरूच शकत नाही असंच वाटायचं आणि त्यांच्याविरूद्धची कुठलीही मॅच बघताना बीपी कायम हाय असायचा. सं - दी - प

सुमीत 02/06/2020 - 11:53
मस्तच, पण आम्हाला कळले हो "एक भोळा भाबडा असेल तर दुसरा बारा**चा असलाच पाहिजे का?" ह्या वाक्यात ** काय पण आम्ही बारा गाव असे वाचू :) :) डोक्यात रेफ्रिजरेटर हा शब्द अलंकार संझगिरि यांचा, तसे पण वॉ बंधू साठि त्यांनी लिहिले आहे की मार्क हा नखरेल प्रेयसी सारखा तर स्टिव्ह म्हणजे साक्षात भारतीय ग्रुहिणी. संकट दिसताच पदर खोचून टिमचा डोलारा संभाळायचा.

सिरुसेरि 08/06/2020 - 15:34
छान माहिती . विश्वचषकाच्या एका सामन्यात हर्षल गिब्सने स्तीव वॉचा कॅच सोडल्यावर , स्टीव वॉने त्याला "You’ve just dropped the World Cup, mate " असा टोमणा मारला अशी दंतकथा आहे .

राघव 08/06/2020 - 18:31
फार जिव्हाळ्याचा खेळाडू निवडलात साहेब. तुमच्या शब्दाशब्दाशी सहमत आहे. :-) स्टीव वॉ हा मला आवडणार्‍या खेळाडूंत खूप वरच्या क्रमांकावर आहे. त्याची बॅटींग, बॉलिंग, फिल्डींग कधी नजाकतदार आणि बघत रहावी अशी वाटली नाही. पण त्याच्यातली ती विजिगिषु वृत्ती भयंकर आवडायची. जसा आपला धोनी तसा ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ. कूल आणि तारणहार. ऑस्ट्रेलिया संकटात सापडलेली असली की हा येऊन एक खडूस भिंत म्हणून उभा रहायचा आणि बघता बघता मॅच हातातून गेलेली असायची. किंबहुना, ऑस्ट्रेलिया कोणत्याही परिस्थितीतून जिंकू शकते ही भिती समोरच्या पक्षाला सतत वाटत राहण्याची सुरुवातच याच्यामुळं झाली, असं म्हटलं तर फार वावगं ठरणार नाही. अगदी शेवटच्या टेस्ट मॅच-टेस्ट इनिंगमध्येही ह्यानं तेच केलेलं. ती सिडनीची मॅच आपण जिंकण्याचा चांगला चान्स असतांना यानं ठोकलेला तंबू, पार डोकं फिरवून गेला होता. अर्थात् त्यामुळेच तो एक फिटींग फेअरवेल ठरला म्हणा! पण स्टीव वॉ म्हणजे एक मिरचीचा कडक चटका होता. खडूसपणाच्या बाबतीत त्याच्या आसपास फार कमी लोक्स पोचतात. आणि हा माणूस तरीही आवडायचा. स्लेजिंगचा बादशहा म्हणता येईल असा. याचे निवडक क्वोट्स बघितले स्लेजिंगचे, तर कधी कमरेखालचे सापडत नाहीत! पण समोरच्याला अक्षरशः घायाळ करणारे असायचे. तीक्ष्ण विनोदबुद्धीचं ते द्योतक आहे. गिब्ज ला दिलेला क्वोट तर प्रसिद्धच आहे म्हणा. पार्थिव पटेल ला दिलेला क्वोट पण असाच -“Show a bit of respect, you were in nappies when I played my first Test match” हे असे शब्द यायला हलकटपणा अंगांगात मुरायला हवा. तो त्याच्यात अगदी पुरेपूर होता!! आह् .. नॉस्टॅल्जिक व्हायला झालं एकदम.. खूप खूप धन्यवाद!

सौंदाळा 30/05/2020 - 20:00
लेख छान, पण स्टीव्ह एक भारतीय म्हणून कधीच आवडला नाही. अजूनही लक्ख लक्षात आहे की स्टीव्हची शेवटची कसोटी आपल्याविरुद्ध होती. ती तशी पण अनिर्णित राहणार होती पण आपल्याला कंगारुना फॉलो ऑन द्यायचा चान्स आला होता पण दादाने तो दिला नाही, का नाही हे मला कधीच समजलं नाही. स्टीव्हला आयुष्यभर मिरच्या झोंबल्या असत्या.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळा 30/05/2020 - 20:06
https://m.cricbuzz.com/live-cricket-scorecard/5203/aus-vs-ind-4th-test-india-in-australia-2003-04 हाच त्या कसोटीचा धावफलक. तेंडल्या दोनशे चाळीस, लक्षा पावणे दोनशे, कुंबळे 8 बळी, मज्जा झाली होती

गणेशा 30/05/2020 - 20:03
अप्रतिम ... ती मॅच तर मी विसरत नाहीच.. मी अफ्रिका ह्या संघा बरोबर होतो स्पर्धा सुरु झाल्या पासुन आणि माझा मित्र ऑस्ट्रेलिया.. स्टीव्ह आपल्याला आवडायचा खुप.. भारी.. त्या नंतर ऑस्ट्रेलियाचा आता पर्यंत एकच खेळाडु मला आवडला आहे - स्टीव्ह स्मिथ

फारएन्ड 30/05/2020 - 23:39
आवडला! १९९५ ची अ‍ॅम्ब्रोस, वॉल्श समोरची डबल सेन्चुरी हा त्याच्या करीयर मधला मोठा टर्निंग पॉईण्ट होता.

वा वॉ. लेख आवडला. भावांच्या ज्या जोड्या क्रिकेटमध्ये आहेत त्यांपैकी कदाचित ही सर्वात यशस्वी जोडी आहे. स्टीव्ह वॉचा मैदानावरचा प्रेझेन्स भारदस्त वाटायचा. अगदी सम्राटासारखा. त्याच्या नेतृत्वाखाली जो ऑस्ट्रेलियन संघ खेळत होता तो इतक्या जबरदस्त खेळाडूंनी भरला होता की ऑस्ट्रेलिया कधी हरूच शकत नाही असंच वाटायचं आणि त्यांच्याविरूद्धची कुठलीही मॅच बघताना बीपी कायम हाय असायचा. सं - दी - प

सुमीत 02/06/2020 - 11:53
मस्तच, पण आम्हाला कळले हो "एक भोळा भाबडा असेल तर दुसरा बारा**चा असलाच पाहिजे का?" ह्या वाक्यात ** काय पण आम्ही बारा गाव असे वाचू :) :) डोक्यात रेफ्रिजरेटर हा शब्द अलंकार संझगिरि यांचा, तसे पण वॉ बंधू साठि त्यांनी लिहिले आहे की मार्क हा नखरेल प्रेयसी सारखा तर स्टिव्ह म्हणजे साक्षात भारतीय ग्रुहिणी. संकट दिसताच पदर खोचून टिमचा डोलारा संभाळायचा.

सिरुसेरि 08/06/2020 - 15:34
छान माहिती . विश्वचषकाच्या एका सामन्यात हर्षल गिब्सने स्तीव वॉचा कॅच सोडल्यावर , स्टीव वॉने त्याला "You’ve just dropped the World Cup, mate " असा टोमणा मारला अशी दंतकथा आहे .

राघव 08/06/2020 - 18:31
फार जिव्हाळ्याचा खेळाडू निवडलात साहेब. तुमच्या शब्दाशब्दाशी सहमत आहे. :-) स्टीव वॉ हा मला आवडणार्‍या खेळाडूंत खूप वरच्या क्रमांकावर आहे. त्याची बॅटींग, बॉलिंग, फिल्डींग कधी नजाकतदार आणि बघत रहावी अशी वाटली नाही. पण त्याच्यातली ती विजिगिषु वृत्ती भयंकर आवडायची. जसा आपला धोनी तसा ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ. कूल आणि तारणहार. ऑस्ट्रेलिया संकटात सापडलेली असली की हा येऊन एक खडूस भिंत म्हणून उभा रहायचा आणि बघता बघता मॅच हातातून गेलेली असायची. किंबहुना, ऑस्ट्रेलिया कोणत्याही परिस्थितीतून जिंकू शकते ही भिती समोरच्या पक्षाला सतत वाटत राहण्याची सुरुवातच याच्यामुळं झाली, असं म्हटलं तर फार वावगं ठरणार नाही. अगदी शेवटच्या टेस्ट मॅच-टेस्ट इनिंगमध्येही ह्यानं तेच केलेलं. ती सिडनीची मॅच आपण जिंकण्याचा चांगला चान्स असतांना यानं ठोकलेला तंबू, पार डोकं फिरवून गेला होता. अर्थात् त्यामुळेच तो एक फिटींग फेअरवेल ठरला म्हणा! पण स्टीव वॉ म्हणजे एक मिरचीचा कडक चटका होता. खडूसपणाच्या बाबतीत त्याच्या आसपास फार कमी लोक्स पोचतात. आणि हा माणूस तरीही आवडायचा. स्लेजिंगचा बादशहा म्हणता येईल असा. याचे निवडक क्वोट्स बघितले स्लेजिंगचे, तर कधी कमरेखालचे सापडत नाहीत! पण समोरच्याला अक्षरशः घायाळ करणारे असायचे. तीक्ष्ण विनोदबुद्धीचं ते द्योतक आहे. गिब्ज ला दिलेला क्वोट तर प्रसिद्धच आहे म्हणा. पार्थिव पटेल ला दिलेला क्वोट पण असाच -“Show a bit of respect, you were in nappies when I played my first Test match” हे असे शब्द यायला हलकटपणा अंगांगात मुरायला हवा. तो त्याच्यात अगदी पुरेपूर होता!! आह् .. नॉस्टॅल्जिक व्हायला झालं एकदम.. खूप खूप धन्यवाद!
लेखनविषय:
बॅलन्स - समतोल - संतुलन - ईक्विलिब्रियम हा सृष्टीचा नियम आहे. एकीकडे झीज झाली की दुसरीकडे भर पडतच असते, कुठे थंडी पडली तर अजून कुठे उष्णतेची लाट आलेली असते. इतकंच काय एखाद्या घरी आज जेवणात मीठ कमी पडलं तर कुणाकडे जेवण खारट झालेलंच असतं. आज जरी कंटाळ्यातून असं गूढ गहन बोलत असलो तरी ह्या फिलोसॉफीचा शोध मला काही वर्षापूर्वीच लागला होता. "धूम ३" बघत होतो आणि एकदम न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडावं तसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. "राम और श्याम"घ्या "सीता और गीता", "चालबाज", "अप्पू राजा", "कमीने", "किशन कन्हैय्या" अगदी "शर्मिली" सुद्धा.

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

साहित्य संपादक ·

गणेशा 25/05/2020 - 00:18
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन.. आयोजकांचे आभार.. या दोन स्पर्धे मुळे मी पुन्हा लिखाणाकडे वळालो.. शब्द झाले मोती.. आणि सायकलचा प्रवास लिहितोय.. हे फक्त तुमच्या मुळे. तर मला वाटते विजेते कोणी असले तरी खरे बक्षिस मला मिळाले आहे.. लिहिण्याचे, अगदी 2010-11 सारखे. या साठी मी मिपाचा आणि या स्पर्धेत कविता लिही सांगणाऱ्या वल्लीचा (प्रचतेस) कायम ऋणी राहील... पहिली कविता आवडली नसेल कारण माझ्या आई.. मिटलेल्या श्वास या सिरीज मध्येच ती मोडते, त्यातील शब्द त्यात आले.. दुसरी कविता वल्ली ओळखू शकला नाही म्हणून तो मला पार्टी देणार आहे.. केव्हढे मोठे बक्षिस..

In reply to by गणेशा

तुम्ही, चांदणे संदीप .. तुम्ही प्रत्येक कवितेवर प्रतिसाद दिलात. खूप आवडलं. हे तुमच्या कडून मी शिकले. पुढच्या वेळी नक्की अंमलात आणेन.

In reply to by प्राची अश्विनी

गणेशा 25/05/2020 - 11:22
तू बोल ग तै .. बिनधास्त. तुम्ही म्हणाले की, अर्धी लाकडे सरणावर गेल्या सारखे वाटते.. बाकी काही नाही... :-)) बाकी तुझी कविता खूपदा वाचली होती... लिहित चल असेच कायम..

प्रिती-राधा 25/05/2020 - 00:25
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन! आणि माझ्या सारख्या, कविता न देता हि प्रामाणिक पणे वाचणार्यांचे हि आभार. ;)

प्रचेतस 25/05/2020 - 08:29
ह्या स्पर्धेमुळे अनेक उत्तमोत्तम कविता वाचता आल्या. ह्याबद्दल सर्व कवी, कवयित्री, साहित्य संपादक आणि मिपा व्यवस्थापन ह्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. कविता लिहिता येत नसल्याची खंत नेहमीच जाणवते. व्यवस्थापनाने आता छायाचित्रणाचीही एक स्पर्धा घ्यावी अशी त्यांना आग्रहाची विनंती.

In reply to by प्रचेतस

गणेशा 25/05/2020 - 09:31
नक्कीच घ्या अशी स्पर्धा... हा नक्की घ्या अशी स्पर्धा... जाता जाता, वरील तीन कविते व्यतिरिक्त काही कविता मनात घर करून गेल्या त्यांची नावे देतो सगळी आठवत नाहीत पण ह्या सुद्धा कविता विशेष आवडल्या मला .. प्रश्न उजेडाचे, सांजवेळ, वसंत, हे गगना, आस, करवली..

निकाल आला! माझ्या आवडत्या दोन कविता विजेत्या झाल्या हे पाहून अतिशय आनंद झाला. प्राची अश्विनीतैंच्या कवितेला मी गुणगुणण्याच्या नादात गुणच दिले नव्हते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन व स्पर्धकांचे आभार! सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी आताच शुभेच्छा! आता नव्या स्पर्धेची वाट बघणे आले. :) सं - दी - प

विजेत्यांचे अभिनंदन आणि या पडद्या मागे राबणार्‍या हातांचे मनापासून कौतुक. लॉकडाउनच्या काळात कामाचा व्याप अतिशय वाढल्याने स्पर्धेत कविता देता आली नाही तसेच मतदानही करता आले नाही. पण आता सगळ्याच्या सगळ्या कविता वाचणार आहे आणि कच्चा माल सापडला की मग.... पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

पाषाणभेद 25/05/2020 - 19:57
पैजारबुवांप्रमाणेच ऐन लॉकडाऊन काळात काम वाढल्याने कविता लिहीणे तर दुरच पण येथे येणे आणि वाचन करणे देखील झाले नाही. प्रतिसाद किंवा गुणही देता आले नाही. सर्व स्पर्धक कवि मित्त्र क्षमा करतीलच. कालपासून कवितांचा आस्वाद घेणे चालू केले आहे. दुसरे असे की या कोरोनामुळे अन त्यातील बातम्या, लॉकडाऊन मधील परिस्थिती कामाचा बोजा यामुळे मनावर एक मळभ साचले आहे. एकप्रकारचे औदासीन वातावरण तयार झालेले आहे हे नक्की. हि असली केवळ कवितांसाठी स्पर्धा घेवून मिपाचा अभिमान वाटला. मागे जे लिहीले तेच येथे लिहीतो की - कवितांना, कवींना हलके घेण्याचा समाजाचा समज आहे. साहित्यात तसे पाहिले तर प्रथम कविताच तयार झाली असावी, मग गाणे कथा आल्या असाव्यात. कविता इतक्या विविध स्वरूपात असतात की त्यात आयुष्याचे गणित सापडते. मनाची मोकळीक, नवविविध रस, समाजाचे प्रतिबिंब, मानवाचे स्वभाव गुण आदींची उधळण कवी शब्दांद्वारे करत असतो. एकाच कवितेतून कितीतरी निरनिराळे अर्थ सापडू शकतात. जस जशी कवीता कळत जाते तसतसे अंगावर रोमांच येतात. एकादा गूढ अर्थ असलेली कविता वाचून मेंदूत वेगळेच रसायन स्त्रवू लागते. माणूस भावनाशील होतो. हे सारे कवितेमुळे घडते. मग कविता श्रेष्ठच आहे की. एक वेगळाच विचार मनात येतो आहे. समाजात अनेक हानिकारक घटना घडतात. अशा घटनांना मानवी स्वभाव कारणीभूत असतो. कोठेतरी ती घटना घडविणारा दुखावला गेलेला असतो त्याची परिणीती त्याचा बिघडलेला स्वभाव होण्यात होते. तर असले बदलणारे स्बभाव काही प्रमाणात कमी करण्यासाठी त्या व्यक्तीच्या शालेय अभ्यासक्रमात केवळ कविता असणारा अभ्यासक्रम वेगळा राखायला हवा. किंबहूना त्या व्यक्तीच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या त्या वयात म्हणजेच दहावी नंतरच्या काळात अन बारावी किंवा प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात कविता हा विषय - मग तो विद्यार्थी कोणत्या का फॅकल्टीचा असेना - समाविष्ट करायला हवा. मिपा कविता स्पर्धेचे एक वैशिष्ठ मला आवडले ते म्हणजे स्पर्धेत कवितांचे रचनाकार यांचे नाव नसणे. होते काय की नावाचे लेबल आले की मग कवितांचा आस्वाद घेण्यात अडथळा वाचकांना येतोच पण परिक्षकांनाही पेच पडतो. त्या त्या रचनाकाराच्या मागील कविता, त्याचे वलय यामुळे इतर सर्वांगसुंदर कवितांना न्याय मिळत नाही. ते येथे टाळले गेले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या कवी मित्रांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत विजेत्यांचे दुप्पट अभिनंदन.

मनिष 25/05/2020 - 20:11
सगळ्याच विजेत्यांचे आणि सहभागी कवींचे मनापासून अभिनंदन. माझेही मत गणेशा सारखेच आहे. माझीही त्यानिमित्ताने एक कविता लिहून झाली (तसेही माझे मराठी लिखाण सुरू करण्यापासून आतापर्यंत सुरू ठेवण्याचे बरेचसे श्रेय मिपाचे आहे). त्याच्याच एका धाग्यावर त्याला एकदा 'कविता परत येईल तुझ्याकडे' असं संगितलं होतं प्रतिक्रियेत. तो परत लिहिता झाला हे फार छान झालं. थोडं कवितांविषयी - मला ज्या कविता भावल्या, भिडल्या त्यांच्याविषयी आवर्जून लिहिले. काही कविता सुरेख होत्या, पण विषय मला स्वतःला फार नाही भावले, म्हणून राहू दिले. शिवाय वाईट लिहिण्यापेक्षा न लिहिलेलं बरं असं मला वाटतं. असो. ज्यांच्या कविता आवडल्यात त्यांचे जूने लिखाण वाचून पहा - विचारांचा रोख आणि खोली लक्षात येईल. लिहिणारा त्याच्या कवितेत लपू शकतच. नाही असे सुरेश भट म्हणायचे. तसेच कविंचे लिखाण कसे बहरत जाते हेही बघता येईल. असो. मला 'देता निरोप तुजला' ही स्वच्छंदची कविता खूप आवडली, तसेच 'गणेशा' आणि 'चांदणे संदीप' यांच्या उमद्या प्रतिक्रियाही आवडल्या. त्यांचे पुढचे लिखाण मी उत्सुकतेने वाचेन. जिते रहो, लिखते रहो!!!

In reply to by मनिष

गणेशा 25/05/2020 - 21:26
धन्यवाद ! दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली झाडांची पानं गळून गेली, धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली. दग्ध पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला, हे किती छान होते.. हे असे विचार असणारा माणूसच इतरांच्या लिखाणाला कायम न्याय, प्रोत्साहन आणि चालना देऊ शकतो.. लिहित रहा तुम्ही पण

In reply to by मनिष

स्वच्छंद 25/05/2020 - 22:50
स्पर्धेसाठी टाकताना शेवटच्या ओळीतील नाव लपविण्यासाठी थोडे बदल करावे लागले. आणि दुसऱ्या गझलेतील शेवटचा शेरच काढून टाकावा लागला. त्यामुळे थोडी विस्कटलेली वाटली असावी. पण आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

स्वच्छंद 25/05/2020 - 22:53
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. खूप दिवसांनी लिहिता झालो या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यामुळे मिपा चेही आभार.

स्वच्छंद 25/05/2020 - 23:05
अलीकडे बरेच कवी गझल रचताना मी ही पाहतोय त्यामुळे काही मान्यवरांनी याकडे दुर्लक्ष केलेले जाणवले. खऱ्या गझल काराला नियमात थोडाही भंग झालेला चालत नाही किंवा ते या रचनेला गझल मानतच नाही, हे ही माहीत आहे. माझा हा आवडता प्रकार आहे म्हणून लिहली आणि लिखाणाची सुरुवातच आहे त्यामुळे सांभाळून घ्याल ही अपेक्षा. आपल्या सूचना मोलाच्या ठरतील म्हणून सूचनांचे स्वागत आहेच.

In reply to by स्वच्छंद

गणेशा 26/05/2020 - 07:09
गझल लिहिणार्यांचे मला खुप अप्रूप वाटते.. इतकी शब्द संपदा योग्यरित्या कसे लिहू शकतात ते.. सुरेश भट तर आपले आवडीचे, त्यावेळी त्यांची 3-4 जी पुस्तके होती ती वाचली होती.. वा.. येऊन जा जराशी... पण मस्त होती. मला ती जास्त आवडली होती. --- मला तर गझल लिहायचे म्हंटले की मासे खातो तसे होते म्हणजे मासे आवडतात, पण काटे काढता येत नाही.. आणि मासे खायला बसले की काटे काढण्यातच भूक मरून जाते... हे असे आमचे हाल, मग इतर कसे पटकन मासे खातात, आणि सगळे गार होऊन गेल्यावर आमचे सुरु, ते हि आस्थे आस्थे.. खारे मासे कि गोडे मासे असले हि मी करत नाही, कारण पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी याचा पण विचार मला जमत नाही..

सचिन 26/05/2020 - 01:45
सर्व कविता लिहिणाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार. . विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पडद्यामागच्यांचे आणि प्रतिसाद व मते देणार्‍यांचे विशेष आभार आणि कौतुक !!

श्रीगणेशा 26/05/2020 - 07:19
सर्व कवींचे अभिनंदन, आभार. सगळीकडे प्रतिक्रिया देता आल्या नाहीत पण सर्व कविता हळू हळू वाचत आहे. विजेत्या कवींनी (आता समजलं हे) माझ्या साध्या-सुध्या कवितेला दाद दिली (धन्यवाद), अगदी बक्षीस मिळाल्या सारखे वाटले :-) पुढील लिखाणास प्रोत्साहन मिळाले. तृष्णा कवितेवर भाष्य करण्याची माझी अजुन शब्द कुवत नाही. कवीला कोपरापासून नमस्कार /\ कोहम मोजक्या शब्दांत कवींनी का लिहावे हे सांगून जाते. स्वतः च्या अनुभवाशी प्रामाणिक राहून योग्य शब्दांची सांगड घातली तर त्यातून येणारे काव्य हे नेहमी नावीन्यपूर्ण आणि सर्जनशीलच असेल. कवींना दिशा दाखविण्यासाठी कवीचे विशेष अभिनंदन, आभार. आई कविता विशेष भावली. कवितेत वर्णिलेल्या प्रसंगी मन स्तब्ध, निशब्द होतं. ते शब्दात मांडणं कठीण. कवीचे विशेष अभिनंदन, आभार.

रातराणी 27/05/2020 - 10:55
सर्व विजेत्यांचे अभिनंदन :) विजेत्या तिन्ही कविता नितांत सुंदर आहेत! आणि या तीन कविता जिंकून दिल्याबद्दल चोखंदळ रसिक वाचकांचेसुद्धा अभिनंदन!!

गणेशा 25/05/2020 - 00:18
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन.. आयोजकांचे आभार.. या दोन स्पर्धे मुळे मी पुन्हा लिखाणाकडे वळालो.. शब्द झाले मोती.. आणि सायकलचा प्रवास लिहितोय.. हे फक्त तुमच्या मुळे. तर मला वाटते विजेते कोणी असले तरी खरे बक्षिस मला मिळाले आहे.. लिहिण्याचे, अगदी 2010-11 सारखे. या साठी मी मिपाचा आणि या स्पर्धेत कविता लिही सांगणाऱ्या वल्लीचा (प्रचतेस) कायम ऋणी राहील... पहिली कविता आवडली नसेल कारण माझ्या आई.. मिटलेल्या श्वास या सिरीज मध्येच ती मोडते, त्यातील शब्द त्यात आले.. दुसरी कविता वल्ली ओळखू शकला नाही म्हणून तो मला पार्टी देणार आहे.. केव्हढे मोठे बक्षिस..

In reply to by गणेशा

तुम्ही, चांदणे संदीप .. तुम्ही प्रत्येक कवितेवर प्रतिसाद दिलात. खूप आवडलं. हे तुमच्या कडून मी शिकले. पुढच्या वेळी नक्की अंमलात आणेन.

In reply to by प्राची अश्विनी

गणेशा 25/05/2020 - 11:22
तू बोल ग तै .. बिनधास्त. तुम्ही म्हणाले की, अर्धी लाकडे सरणावर गेल्या सारखे वाटते.. बाकी काही नाही... :-)) बाकी तुझी कविता खूपदा वाचली होती... लिहित चल असेच कायम..

प्रिती-राधा 25/05/2020 - 00:25
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन! आणि माझ्या सारख्या, कविता न देता हि प्रामाणिक पणे वाचणार्यांचे हि आभार. ;)

प्रचेतस 25/05/2020 - 08:29
ह्या स्पर्धेमुळे अनेक उत्तमोत्तम कविता वाचता आल्या. ह्याबद्दल सर्व कवी, कवयित्री, साहित्य संपादक आणि मिपा व्यवस्थापन ह्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. कविता लिहिता येत नसल्याची खंत नेहमीच जाणवते. व्यवस्थापनाने आता छायाचित्रणाचीही एक स्पर्धा घ्यावी अशी त्यांना आग्रहाची विनंती.

In reply to by प्रचेतस

गणेशा 25/05/2020 - 09:31
नक्कीच घ्या अशी स्पर्धा... हा नक्की घ्या अशी स्पर्धा... जाता जाता, वरील तीन कविते व्यतिरिक्त काही कविता मनात घर करून गेल्या त्यांची नावे देतो सगळी आठवत नाहीत पण ह्या सुद्धा कविता विशेष आवडल्या मला .. प्रश्न उजेडाचे, सांजवेळ, वसंत, हे गगना, आस, करवली..

निकाल आला! माझ्या आवडत्या दोन कविता विजेत्या झाल्या हे पाहून अतिशय आनंद झाला. प्राची अश्विनीतैंच्या कवितेला मी गुणगुणण्याच्या नादात गुणच दिले नव्हते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन व स्पर्धकांचे आभार! सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी आताच शुभेच्छा! आता नव्या स्पर्धेची वाट बघणे आले. :) सं - दी - प

विजेत्यांचे अभिनंदन आणि या पडद्या मागे राबणार्‍या हातांचे मनापासून कौतुक. लॉकडाउनच्या काळात कामाचा व्याप अतिशय वाढल्याने स्पर्धेत कविता देता आली नाही तसेच मतदानही करता आले नाही. पण आता सगळ्याच्या सगळ्या कविता वाचणार आहे आणि कच्चा माल सापडला की मग.... पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

पाषाणभेद 25/05/2020 - 19:57
पैजारबुवांप्रमाणेच ऐन लॉकडाऊन काळात काम वाढल्याने कविता लिहीणे तर दुरच पण येथे येणे आणि वाचन करणे देखील झाले नाही. प्रतिसाद किंवा गुणही देता आले नाही. सर्व स्पर्धक कवि मित्त्र क्षमा करतीलच. कालपासून कवितांचा आस्वाद घेणे चालू केले आहे. दुसरे असे की या कोरोनामुळे अन त्यातील बातम्या, लॉकडाऊन मधील परिस्थिती कामाचा बोजा यामुळे मनावर एक मळभ साचले आहे. एकप्रकारचे औदासीन वातावरण तयार झालेले आहे हे नक्की. हि असली केवळ कवितांसाठी स्पर्धा घेवून मिपाचा अभिमान वाटला. मागे जे लिहीले तेच येथे लिहीतो की - कवितांना, कवींना हलके घेण्याचा समाजाचा समज आहे. साहित्यात तसे पाहिले तर प्रथम कविताच तयार झाली असावी, मग गाणे कथा आल्या असाव्यात. कविता इतक्या विविध स्वरूपात असतात की त्यात आयुष्याचे गणित सापडते. मनाची मोकळीक, नवविविध रस, समाजाचे प्रतिबिंब, मानवाचे स्वभाव गुण आदींची उधळण कवी शब्दांद्वारे करत असतो. एकाच कवितेतून कितीतरी निरनिराळे अर्थ सापडू शकतात. जस जशी कवीता कळत जाते तसतसे अंगावर रोमांच येतात. एकादा गूढ अर्थ असलेली कविता वाचून मेंदूत वेगळेच रसायन स्त्रवू लागते. माणूस भावनाशील होतो. हे सारे कवितेमुळे घडते. मग कविता श्रेष्ठच आहे की. एक वेगळाच विचार मनात येतो आहे. समाजात अनेक हानिकारक घटना घडतात. अशा घटनांना मानवी स्वभाव कारणीभूत असतो. कोठेतरी ती घटना घडविणारा दुखावला गेलेला असतो त्याची परिणीती त्याचा बिघडलेला स्वभाव होण्यात होते. तर असले बदलणारे स्बभाव काही प्रमाणात कमी करण्यासाठी त्या व्यक्तीच्या शालेय अभ्यासक्रमात केवळ कविता असणारा अभ्यासक्रम वेगळा राखायला हवा. किंबहूना त्या व्यक्तीच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या त्या वयात म्हणजेच दहावी नंतरच्या काळात अन बारावी किंवा प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात कविता हा विषय - मग तो विद्यार्थी कोणत्या का फॅकल्टीचा असेना - समाविष्ट करायला हवा. मिपा कविता स्पर्धेचे एक वैशिष्ठ मला आवडले ते म्हणजे स्पर्धेत कवितांचे रचनाकार यांचे नाव नसणे. होते काय की नावाचे लेबल आले की मग कवितांचा आस्वाद घेण्यात अडथळा वाचकांना येतोच पण परिक्षकांनाही पेच पडतो. त्या त्या रचनाकाराच्या मागील कविता, त्याचे वलय यामुळे इतर सर्वांगसुंदर कवितांना न्याय मिळत नाही. ते येथे टाळले गेले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या कवी मित्रांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत विजेत्यांचे दुप्पट अभिनंदन.

मनिष 25/05/2020 - 20:11
सगळ्याच विजेत्यांचे आणि सहभागी कवींचे मनापासून अभिनंदन. माझेही मत गणेशा सारखेच आहे. माझीही त्यानिमित्ताने एक कविता लिहून झाली (तसेही माझे मराठी लिखाण सुरू करण्यापासून आतापर्यंत सुरू ठेवण्याचे बरेचसे श्रेय मिपाचे आहे). त्याच्याच एका धाग्यावर त्याला एकदा 'कविता परत येईल तुझ्याकडे' असं संगितलं होतं प्रतिक्रियेत. तो परत लिहिता झाला हे फार छान झालं. थोडं कवितांविषयी - मला ज्या कविता भावल्या, भिडल्या त्यांच्याविषयी आवर्जून लिहिले. काही कविता सुरेख होत्या, पण विषय मला स्वतःला फार नाही भावले, म्हणून राहू दिले. शिवाय वाईट लिहिण्यापेक्षा न लिहिलेलं बरं असं मला वाटतं. असो. ज्यांच्या कविता आवडल्यात त्यांचे जूने लिखाण वाचून पहा - विचारांचा रोख आणि खोली लक्षात येईल. लिहिणारा त्याच्या कवितेत लपू शकतच. नाही असे सुरेश भट म्हणायचे. तसेच कविंचे लिखाण कसे बहरत जाते हेही बघता येईल. असो. मला 'देता निरोप तुजला' ही स्वच्छंदची कविता खूप आवडली, तसेच 'गणेशा' आणि 'चांदणे संदीप' यांच्या उमद्या प्रतिक्रियाही आवडल्या. त्यांचे पुढचे लिखाण मी उत्सुकतेने वाचेन. जिते रहो, लिखते रहो!!!

In reply to by मनिष

गणेशा 25/05/2020 - 21:26
धन्यवाद ! दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली झाडांची पानं गळून गेली, धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली. दग्ध पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला, हे किती छान होते.. हे असे विचार असणारा माणूसच इतरांच्या लिखाणाला कायम न्याय, प्रोत्साहन आणि चालना देऊ शकतो.. लिहित रहा तुम्ही पण

In reply to by मनिष

स्वच्छंद 25/05/2020 - 22:50
स्पर्धेसाठी टाकताना शेवटच्या ओळीतील नाव लपविण्यासाठी थोडे बदल करावे लागले. आणि दुसऱ्या गझलेतील शेवटचा शेरच काढून टाकावा लागला. त्यामुळे थोडी विस्कटलेली वाटली असावी. पण आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

स्वच्छंद 25/05/2020 - 22:53
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. खूप दिवसांनी लिहिता झालो या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यामुळे मिपा चेही आभार.

स्वच्छंद 25/05/2020 - 23:05
अलीकडे बरेच कवी गझल रचताना मी ही पाहतोय त्यामुळे काही मान्यवरांनी याकडे दुर्लक्ष केलेले जाणवले. खऱ्या गझल काराला नियमात थोडाही भंग झालेला चालत नाही किंवा ते या रचनेला गझल मानतच नाही, हे ही माहीत आहे. माझा हा आवडता प्रकार आहे म्हणून लिहली आणि लिखाणाची सुरुवातच आहे त्यामुळे सांभाळून घ्याल ही अपेक्षा. आपल्या सूचना मोलाच्या ठरतील म्हणून सूचनांचे स्वागत आहेच.

In reply to by स्वच्छंद

गणेशा 26/05/2020 - 07:09
गझल लिहिणार्यांचे मला खुप अप्रूप वाटते.. इतकी शब्द संपदा योग्यरित्या कसे लिहू शकतात ते.. सुरेश भट तर आपले आवडीचे, त्यावेळी त्यांची 3-4 जी पुस्तके होती ती वाचली होती.. वा.. येऊन जा जराशी... पण मस्त होती. मला ती जास्त आवडली होती. --- मला तर गझल लिहायचे म्हंटले की मासे खातो तसे होते म्हणजे मासे आवडतात, पण काटे काढता येत नाही.. आणि मासे खायला बसले की काटे काढण्यातच भूक मरून जाते... हे असे आमचे हाल, मग इतर कसे पटकन मासे खातात, आणि सगळे गार होऊन गेल्यावर आमचे सुरु, ते हि आस्थे आस्थे.. खारे मासे कि गोडे मासे असले हि मी करत नाही, कारण पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी याचा पण विचार मला जमत नाही..

सचिन 26/05/2020 - 01:45
सर्व कविता लिहिणाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार. . विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पडद्यामागच्यांचे आणि प्रतिसाद व मते देणार्‍यांचे विशेष आभार आणि कौतुक !!

श्रीगणेशा 26/05/2020 - 07:19
सर्व कवींचे अभिनंदन, आभार. सगळीकडे प्रतिक्रिया देता आल्या नाहीत पण सर्व कविता हळू हळू वाचत आहे. विजेत्या कवींनी (आता समजलं हे) माझ्या साध्या-सुध्या कवितेला दाद दिली (धन्यवाद), अगदी बक्षीस मिळाल्या सारखे वाटले :-) पुढील लिखाणास प्रोत्साहन मिळाले. तृष्णा कवितेवर भाष्य करण्याची माझी अजुन शब्द कुवत नाही. कवीला कोपरापासून नमस्कार /\ कोहम मोजक्या शब्दांत कवींनी का लिहावे हे सांगून जाते. स्वतः च्या अनुभवाशी प्रामाणिक राहून योग्य शब्दांची सांगड घातली तर त्यातून येणारे काव्य हे नेहमी नावीन्यपूर्ण आणि सर्जनशीलच असेल. कवींना दिशा दाखविण्यासाठी कवीचे विशेष अभिनंदन, आभार. आई कविता विशेष भावली. कवितेत वर्णिलेल्या प्रसंगी मन स्तब्ध, निशब्द होतं. ते शब्दात मांडणं कठीण. कवीचे विशेष अभिनंदन, आभार.

रातराणी 27/05/2020 - 10:55
सर्व विजेत्यांचे अभिनंदन :) विजेत्या तिन्ही कविता नितांत सुंदर आहेत! आणि या तीन कविता जिंकून दिल्याबद्दल चोखंदळ रसिक वाचकांचेसुद्धा अभिनंदन!!
लेखनविषय:

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

साहित्य संपादक ·

गणेशा 01/05/2020 - 00:47
सर्वांचे अभिनंदन.... आपल्याला चहा मिळेल हीच आशा.. माझीही शॅंपेन भाऊ.. काय म्हणता.. अग्निदिव्य आणि लोचट ह्या कथा पण आपल्याला लय आवडल्या होत्या.

गामा पैलवान 01/05/2020 - 01:37
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! सर्व स्पर्धकांना पुढल्या वाटचालीस शुभेच्छा! सर्व वाचकांना या नव्या साहित्यप्रकारास भरभरून दाद दिल्यानिमित्त विनम्र अभिवादन! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवान 01/05/2020 - 21:59
च्यायला, संयोजक, साहित्य संपादक, प्रशासक व मालकांना धन्यवाद द्यायचं राहूनंच गेलं. गृहीत धरणं का कायसं म्हणतात ते हेच! -गा.पै.

लवकरच निकाल जाहीर झाला! विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचे सहभागी होऊन स्पर्धेत रंगत व चुरस आणल्याबद्दल तसेच मिपाचे स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आभार! सर्वांना महाराष्ट्रदिनानिमित्त शुभेच्छा! सं - दी - प

प्रचेतस 01/05/2020 - 08:50
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल साहित्य संपादक, मिपा व्यवस्थापन ह्यांचेही मनापासून आभार.खूप छान कथा वाचायला मिळाल्यात.

हेमंतकुमार 01/05/2020 - 10:11
विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचे मनापासून कौतुक.

सर्व विजेत्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. विजेत्या लेखकांच्या कथा वेगळ्याच होत्या यात काही वाद नाही. पण इतर कथा लेखकांच्या कथाही तितक्याच् उत्तम आणि सकस होत्या. कमी शब्दात मोजका आशय बसवायला मेहनत घ्यावी लागते. आशय जाऊ नये म्हणून कोणता शब्द ठेवावा आणि कोणता वगळावा यासाठी कसब लागते. येरा गबाळयाचं काम नव्हे. माझ्याकडून सर्व सहभागी लेखकांना. +१००. सर्वांचं पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना तहेदिलसे शुभेच्छा...!!! -दिलीप बिरुटे (महाराष्ट्रीयन)

चौथा कोनाडा 01/05/2020 - 11:25
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! मिपा संपादक, स्पर्धा संयोजक, कार्यकर्ते, खंदे समर्थक यांना मानाचा मुजरा ! वाचकांना शशक स्पर्धेस भरभरून दाद दिल्या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच ! hsdfk

रुपी 01/05/2020 - 11:28
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन! साहित्य संपादक आणि मिपा प्रशासनाने स्पर्धा आयोजित केल्याबद्दल धन्यवाद! काही स्पर्धकांनी इतरही बर्‍याच कथांना +१ दिलेत. त्यांच्या खिलाडू वृत्तीबद्दल त्यांचे कौतुक!

साहित्य संपादक , मिपा प्रशासन , ज्यांनी मतदान केलं त्यांचे मी, सह लेखकांचे मनापासून आभार , इतका भरभरून प्रतिसाद मिळेल असं वाटलंच नव्हतं , मिपाचा छापील अंकाची आता पासून वाट पाहत आहे :)

गुल्लू दादा 01/05/2020 - 12:12
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेबद्दल आयोजकांचे आभार. नवीन स्पर्धाची वाट बघतोय. काहीतरी उपक्रम चालू करावा लवकरच.

विजेत्यांचे अभिनंदन, सर्व स्पर्धकांचे, मतदारांचे, आयोजकांचे आभार!! टीप : यंदा भरघोस प्रतिसाद लाभला. आणि त्यामुळे बॅकग्राउंड काम तितकंच जास्त होतं. त्यात दोन सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे. जव्हेरगंज यांनी कथा तत्परतेने प्रकाशित करण्याचे कार्य एकहाती पूर्ण केले. शेवटची कथा ११.४५ ला व्य नि ने पोचली आणि ती ११.५२ ला प्रकाशित सुद्धा झाली. जवळ जवळ सर्व कथा व्य नि ने पोचल्यावर त्यांनी काही मिनिटांत प्रकाशित केल्या आहेत. काही कथा तर मध्यरात्र उलटून गेल्यावर प्रकाशित केल्या गेल्या. त्याशिवाय कथांचे बॅकग्राऊंड, शीर्षक रचना, निकालाचा ड्राफ्ट ही सर्व क्लिष्ट कामे त्यांचीच. प्रशांत यांनी जवळ जवळ २४*७ उपलब्ध राहून सर्व तांत्रिक सहाय्य केले. नुसता निकाल जाहीर ना करता, भेटवस्तू देण्याची कल्पना त्यांचीच! सर्व प्रवेशिका एका पानावर ठेवणे, मतदान बंद झाल्यावर प्रवेशिका वाचनमात्र करणे (रात्री १२ वाजता), मिपाच्या सर्व पानांवर स्पर्धेचे अन् मतदानाचे आवाहन ठेवणे, अशा महत्त्वाच्या अॅक्टीविटी व्हॉटसअप च्या एका मेसेज वर त्यांनी करून दिल्या. या दोन सिंहामुळे ही स्पर्धा इतक्या नीटनेटकेपणाने , वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली. जव्हेरगंज अन् प्रशांत यांचे मनःपूर्वक आभार.

In reply to by तुषार काळभोर

जव्हेरजंगसेठचं आभार. खुप मेहनत घेतली. ग्रेट. & thanks...! सर्व प्रवेशिका एका पानावर नेणारे आणि तांत्रिक काम पाहणारे प्रशांतशेठ यांचेही आभार. समस्त साहित्य संपादक टीम यांचे आभार...!! -दिलीप बिरुटे

In reply to by तुषार काळभोर

मोदक 01/05/2020 - 16:18
>>>या दोन सिंहामुळे ही स्पर्धा इतक्या नीटनेटकेपणाने , वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली. जव्हेरगंज अन् प्रशांत यांचे मनःपूर्वक आभार. सहमत. धन्यवाद प्रशांत आणि जव्हेरगंज साहेब.

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन , छान कथा वाचायला मिळाल्या. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.

वेगवेगळ्या कथा वाचायला मिळाल्या . मजा आया सर्व विजेत्यांचे अभिनंदन , आणि स्पर्धकांचे कौतुक!! उत्तम सह्भाग साहित्य संपादकांचे आभार.

नूतन 01/05/2020 - 14:24
विजेत्यांचे अभिनंदन! स्पर्धकांचे कौतुक!! आणि आयोजकांचे आभार!!!

आवडाबाई 01/05/2020 - 16:53
विजेत्यांचे अभिनंदन. सर्वच लेखकांचे सहभागाबद्दल कौतूक . कार्यकर्त्यांचे आभार. ..... नविन उपक्रमाच्या प्रतिक्षेत.

मीअपर्णा 01/05/2020 - 19:35
मला आवडलेली एक विजेत्यांमध्ये आहे हे पाहून बरं वाटतंय :) या निमित्ताने हापिसकाम करता करता एक दोन मिनिटांचे ब्रेक घेताना काय वाचावे हा प्रश्न आला नाही. पुन्हा वाचाव्या लागतील. मला फक्त वाटतं स्पर्धा असल्यामुळे लोकं नुस्तं +१ करतात का? बरेच ठिकाणी प्रतिसाद नाहीच आहेत. ते थोडं बदललं असतं तर चाललं असतं. अर्थात स्पर्धेत हे नेहमीच होत असेल तर माहित नाही मला पण मी जर लिहणारी असते तर मला नुस्तं +१ पेक्षा काहीतरी वाचायलाही आवडलं असतं प्रतिसादात.

स्मिताके 01/05/2020 - 20:28
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचेही. इतक्या निरनिराळ्या विषयांवरच्या सुरेख श श क वाचायला मिळाल्या. नेटक्या स्पर्धेबद्द्ल आयोजकांचे आणि भरघोस मतदानाने धावफलक हलता ठेवून चुरस वाढवल्याबद्द्ल वाचकांचे अनेक आभार. पुढील उपक्रमाच्या प्रतिक्षेत. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

प्रशांत 01/05/2020 - 22:49
सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे तसेच सम्पादकांचे त्रिवार अभिनंदन !! आणि भरभरुन प्रतिसाद देणार्‍यांना मिपाकरांना (लिहणारे व वाचणमात्र) धन्स... ! लवकरच नवीन स्पर्धा येत आहे. - प्रशांत

In reply to by प्रशांत

मला नक्की माहिती आहे, पाककृती स्पर्धाच असेल. बटाट्यापासून करायचे असे पदार्थ अशी थीम असेल का ? नै मग मार्केटमधून बटाटे आणायला. ;) -दिलीप बिरुटे

OBAMA80 02/05/2020 - 12:04
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि स्पर्धकांचे कौतुक!! मी पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला होता. तसा मी नवलेखक...पण कल्पक कथा वाचून खूप काही शिकलो. लेखक म्हणून किती वेगवेगळे विषय हाताळले गेले...वा. साहित्य संपादकांचे अनेकानेक आभार.

मनस्विता 02/05/2020 - 15:24
साहित्य संपादक, मिपा प्रशासन, वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार! स्पर्धेत भाग घेणे आणि नंतर मिळणारे प्रतिसाद तपासणे ह्यात मजा आली. वेगवेगळ्या विषयांवरील शशक वाचायला पण आवडले.

Cuty 02/05/2020 - 17:15
सर्व संयोजकांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. स्पर्धेच्या निमित्ताने चांगले लिखाण वाचायला मिळाले.

मायमराठी 03/05/2020 - 08:52
मिपा प्रशासन, आपापले उपद्व्याप सांभाळून आमचे शाब्दिक ताप सहन करत प्रकाशितही करणं, ही फार मोठी कसरत आहे. निव्वळ मराठी भाषेसाठी, तिच्या लेकरांसाठी अशा स्पर्धा हातात घेणं आणि पारदर्शकपणे पार पाडणं हे कौतुकास्पद आहे. ह्यात मिळाली तर एखादी समाधानाची पोचपावती मिळू शकते नाहीतर तिरकस, समतोल ढळलेल्या खोचक प्रतिक्रियाही वाट्याला येऊ शकतात. भाषेचं मंथन आरंभल्यावर हे सगळं आलंच. आरोप प्रत्यारोपाच्या माला घातल्या जात असतील; भेदभावाचे टिळेही लागत असतील. पण कथेचे चषक भरलेली ताटं पुढे येत राहिली. 'चिअर्स' म्हणत सर्वांनी त्यातला रस चाखायचा प्रयत्न केलाच. प्रत्येक कथा सीतेसारखी. आपलं नाव न लावता (सा.सं) यांच्या नावाने ती काही दिवस राहते. ( सा. सं यांना रावण अजिबात म्हणायचे नाहीए) मतदानाने रोज अग्निपरीक्षा होत जाते. उजळून निघालेलली कथा गालावर थोड्याश्या जळलेल्या भाजलेल्या तात्पुरत्या उमटलेल्या काळ्या खुणा घेऊन पुन्हा लेखकाकडे परत येते. (लेखकांना राम वगैरे करायचं नाहीए). हा उत्सुकतेचा, धुकधूकीचा प्रवास २९ तारखेपर्यंत लॉकडाऊनच्या काळात अपार सुखावह होता. माझ्याकरता ही पहिलीच स्पर्धा. प्रत्येक कथा सीतेसारखीच तेजस्वी आणि काही न काही वेगळं मांडायचा प्रयत्न करणारी अशी स्वतंत्र विचारांची असते. मी माझ्या कथेला मत नाही दिलं. मला ते योग्य नाही वाटलं. मी जेव्हा माझी कथा पाठवली म्हणजे मला ती अतिशय आवडलीय म्हणूनच. इतर अनेक कथांना आवर्जून गुण दिले . त्यातले अनेक शब्द, कथानक वाचून थक्क व्हायला झालं. पडद्यासमोर व मागे काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे मनोमन आभार. मतदान करणाऱ्या व न करणाऱ्या सर्वांचे मनोमन धन्यवाद. संपादकीय खुर्च्या नेहमीच हॉट सीट असतात. त्यात बसल्यावरच त्यांची धग कळते. स्पर्धक म्हणून काम फार स्वस्तातलं आणि सोपं आहे. चार घटका विरंगुळा, थोडं प्रबोधन, मायमराठीची थोडी सेवा म्हणून अजून स्पर्धा याव्यात , अशी नम्र विनंती.

शब्दसखी 03/05/2020 - 21:29
लॉकडाऊनच्या काळात शशक स्पर्धा आयोजित करून सर्व मिपाकरांना कामाला लावल्याबद्दल स्पर्धा संयोजकांचे मनापासून आभार!! ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठीच्या सर्व पडद्यामागच्या कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. स्वतःचे कामधंदे सांभाळून उत्तम संयोजन करणे ही खरोखरच सोपी गोष्ट नाही. स्पर्धेच्या निमित्ताने माझ्या कीबोर्डलासुद्धा थोडं काम मिळालं. थोडा तरी बोळा निघाला. सर्व विजेत्यांचे आणि त्यांच्याबरोबरच सर्व स्पर्धकांचे सुद्धा मनापासून अभिनंदन!! पुढच्या उपक्रमाच्या प्रतीक्षेत!!!

तिमा 05/05/2020 - 10:18
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. माझ्या कथेवर काहींनी नक्की काय ते न कळल्याचे प्रतिसाद दिले होते. त्यांच्यासाठी - शेवटी जो लिस्टचा उल्लेख होता ती कामावरुन कमी केलेल्यांचीच लिस्ट अभिप्रेत होती. अर्थतज्ञ नायक त्या कपातीला बळी पडला, हेच दाखवायचे होते. अवांतरः- मला अजूनही वाटते की सुरवातीच्या लॉकडाऊनच्या योग्य निर्णयानंतर सरकारने अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे. कोरोना हा जास्त काळ रहाणारा आगंतुक पाहुणा आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत आपल्याला सर्व व्यवहार चालू करावेच लागतील, नाहीतर गरीबांचे अतोनात हाल होतील.

प्रिती-राधा 09/05/2020 - 08:36
अभिनंदन सर्वांचे || आधी वाचक होते फक्त कविता देण्याचे पाहते आता ~~~ प्रिती

गणेशा 01/05/2020 - 00:47
सर्वांचे अभिनंदन.... आपल्याला चहा मिळेल हीच आशा.. माझीही शॅंपेन भाऊ.. काय म्हणता.. अग्निदिव्य आणि लोचट ह्या कथा पण आपल्याला लय आवडल्या होत्या.

गामा पैलवान 01/05/2020 - 01:37
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! सर्व स्पर्धकांना पुढल्या वाटचालीस शुभेच्छा! सर्व वाचकांना या नव्या साहित्यप्रकारास भरभरून दाद दिल्यानिमित्त विनम्र अभिवादन! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवान 01/05/2020 - 21:59
च्यायला, संयोजक, साहित्य संपादक, प्रशासक व मालकांना धन्यवाद द्यायचं राहूनंच गेलं. गृहीत धरणं का कायसं म्हणतात ते हेच! -गा.पै.

लवकरच निकाल जाहीर झाला! विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचे सहभागी होऊन स्पर्धेत रंगत व चुरस आणल्याबद्दल तसेच मिपाचे स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आभार! सर्वांना महाराष्ट्रदिनानिमित्त शुभेच्छा! सं - दी - प

प्रचेतस 01/05/2020 - 08:50
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल साहित्य संपादक, मिपा व्यवस्थापन ह्यांचेही मनापासून आभार.खूप छान कथा वाचायला मिळाल्यात.

हेमंतकुमार 01/05/2020 - 10:11
विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचे मनापासून कौतुक.

सर्व विजेत्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. विजेत्या लेखकांच्या कथा वेगळ्याच होत्या यात काही वाद नाही. पण इतर कथा लेखकांच्या कथाही तितक्याच् उत्तम आणि सकस होत्या. कमी शब्दात मोजका आशय बसवायला मेहनत घ्यावी लागते. आशय जाऊ नये म्हणून कोणता शब्द ठेवावा आणि कोणता वगळावा यासाठी कसब लागते. येरा गबाळयाचं काम नव्हे. माझ्याकडून सर्व सहभागी लेखकांना. +१००. सर्वांचं पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना तहेदिलसे शुभेच्छा...!!! -दिलीप बिरुटे (महाराष्ट्रीयन)

चौथा कोनाडा 01/05/2020 - 11:25
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! मिपा संपादक, स्पर्धा संयोजक, कार्यकर्ते, खंदे समर्थक यांना मानाचा मुजरा ! वाचकांना शशक स्पर्धेस भरभरून दाद दिल्या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच ! hsdfk

रुपी 01/05/2020 - 11:28
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन! साहित्य संपादक आणि मिपा प्रशासनाने स्पर्धा आयोजित केल्याबद्दल धन्यवाद! काही स्पर्धकांनी इतरही बर्‍याच कथांना +१ दिलेत. त्यांच्या खिलाडू वृत्तीबद्दल त्यांचे कौतुक!

साहित्य संपादक , मिपा प्रशासन , ज्यांनी मतदान केलं त्यांचे मी, सह लेखकांचे मनापासून आभार , इतका भरभरून प्रतिसाद मिळेल असं वाटलंच नव्हतं , मिपाचा छापील अंकाची आता पासून वाट पाहत आहे :)

गुल्लू दादा 01/05/2020 - 12:12
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेबद्दल आयोजकांचे आभार. नवीन स्पर्धाची वाट बघतोय. काहीतरी उपक्रम चालू करावा लवकरच.

विजेत्यांचे अभिनंदन, सर्व स्पर्धकांचे, मतदारांचे, आयोजकांचे आभार!! टीप : यंदा भरघोस प्रतिसाद लाभला. आणि त्यामुळे बॅकग्राउंड काम तितकंच जास्त होतं. त्यात दोन सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे. जव्हेरगंज यांनी कथा तत्परतेने प्रकाशित करण्याचे कार्य एकहाती पूर्ण केले. शेवटची कथा ११.४५ ला व्य नि ने पोचली आणि ती ११.५२ ला प्रकाशित सुद्धा झाली. जवळ जवळ सर्व कथा व्य नि ने पोचल्यावर त्यांनी काही मिनिटांत प्रकाशित केल्या आहेत. काही कथा तर मध्यरात्र उलटून गेल्यावर प्रकाशित केल्या गेल्या. त्याशिवाय कथांचे बॅकग्राऊंड, शीर्षक रचना, निकालाचा ड्राफ्ट ही सर्व क्लिष्ट कामे त्यांचीच. प्रशांत यांनी जवळ जवळ २४*७ उपलब्ध राहून सर्व तांत्रिक सहाय्य केले. नुसता निकाल जाहीर ना करता, भेटवस्तू देण्याची कल्पना त्यांचीच! सर्व प्रवेशिका एका पानावर ठेवणे, मतदान बंद झाल्यावर प्रवेशिका वाचनमात्र करणे (रात्री १२ वाजता), मिपाच्या सर्व पानांवर स्पर्धेचे अन् मतदानाचे आवाहन ठेवणे, अशा महत्त्वाच्या अॅक्टीविटी व्हॉटसअप च्या एका मेसेज वर त्यांनी करून दिल्या. या दोन सिंहामुळे ही स्पर्धा इतक्या नीटनेटकेपणाने , वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली. जव्हेरगंज अन् प्रशांत यांचे मनःपूर्वक आभार.

In reply to by तुषार काळभोर

जव्हेरजंगसेठचं आभार. खुप मेहनत घेतली. ग्रेट. & thanks...! सर्व प्रवेशिका एका पानावर नेणारे आणि तांत्रिक काम पाहणारे प्रशांतशेठ यांचेही आभार. समस्त साहित्य संपादक टीम यांचे आभार...!! -दिलीप बिरुटे

In reply to by तुषार काळभोर

मोदक 01/05/2020 - 16:18
>>>या दोन सिंहामुळे ही स्पर्धा इतक्या नीटनेटकेपणाने , वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली. जव्हेरगंज अन् प्रशांत यांचे मनःपूर्वक आभार. सहमत. धन्यवाद प्रशांत आणि जव्हेरगंज साहेब.

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन , छान कथा वाचायला मिळाल्या. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.

वेगवेगळ्या कथा वाचायला मिळाल्या . मजा आया सर्व विजेत्यांचे अभिनंदन , आणि स्पर्धकांचे कौतुक!! उत्तम सह्भाग साहित्य संपादकांचे आभार.

नूतन 01/05/2020 - 14:24
विजेत्यांचे अभिनंदन! स्पर्धकांचे कौतुक!! आणि आयोजकांचे आभार!!!

आवडाबाई 01/05/2020 - 16:53
विजेत्यांचे अभिनंदन. सर्वच लेखकांचे सहभागाबद्दल कौतूक . कार्यकर्त्यांचे आभार. ..... नविन उपक्रमाच्या प्रतिक्षेत.

मीअपर्णा 01/05/2020 - 19:35
मला आवडलेली एक विजेत्यांमध्ये आहे हे पाहून बरं वाटतंय :) या निमित्ताने हापिसकाम करता करता एक दोन मिनिटांचे ब्रेक घेताना काय वाचावे हा प्रश्न आला नाही. पुन्हा वाचाव्या लागतील. मला फक्त वाटतं स्पर्धा असल्यामुळे लोकं नुस्तं +१ करतात का? बरेच ठिकाणी प्रतिसाद नाहीच आहेत. ते थोडं बदललं असतं तर चाललं असतं. अर्थात स्पर्धेत हे नेहमीच होत असेल तर माहित नाही मला पण मी जर लिहणारी असते तर मला नुस्तं +१ पेक्षा काहीतरी वाचायलाही आवडलं असतं प्रतिसादात.

स्मिताके 01/05/2020 - 20:28
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचेही. इतक्या निरनिराळ्या विषयांवरच्या सुरेख श श क वाचायला मिळाल्या. नेटक्या स्पर्धेबद्द्ल आयोजकांचे आणि भरघोस मतदानाने धावफलक हलता ठेवून चुरस वाढवल्याबद्द्ल वाचकांचे अनेक आभार. पुढील उपक्रमाच्या प्रतिक्षेत. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

प्रशांत 01/05/2020 - 22:49
सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे तसेच सम्पादकांचे त्रिवार अभिनंदन !! आणि भरभरुन प्रतिसाद देणार्‍यांना मिपाकरांना (लिहणारे व वाचणमात्र) धन्स... ! लवकरच नवीन स्पर्धा येत आहे. - प्रशांत

In reply to by प्रशांत

मला नक्की माहिती आहे, पाककृती स्पर्धाच असेल. बटाट्यापासून करायचे असे पदार्थ अशी थीम असेल का ? नै मग मार्केटमधून बटाटे आणायला. ;) -दिलीप बिरुटे

OBAMA80 02/05/2020 - 12:04
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि स्पर्धकांचे कौतुक!! मी पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला होता. तसा मी नवलेखक...पण कल्पक कथा वाचून खूप काही शिकलो. लेखक म्हणून किती वेगवेगळे विषय हाताळले गेले...वा. साहित्य संपादकांचे अनेकानेक आभार.

मनस्विता 02/05/2020 - 15:24
साहित्य संपादक, मिपा प्रशासन, वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार! स्पर्धेत भाग घेणे आणि नंतर मिळणारे प्रतिसाद तपासणे ह्यात मजा आली. वेगवेगळ्या विषयांवरील शशक वाचायला पण आवडले.

Cuty 02/05/2020 - 17:15
सर्व संयोजकांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. स्पर्धेच्या निमित्ताने चांगले लिखाण वाचायला मिळाले.

मायमराठी 03/05/2020 - 08:52
मिपा प्रशासन, आपापले उपद्व्याप सांभाळून आमचे शाब्दिक ताप सहन करत प्रकाशितही करणं, ही फार मोठी कसरत आहे. निव्वळ मराठी भाषेसाठी, तिच्या लेकरांसाठी अशा स्पर्धा हातात घेणं आणि पारदर्शकपणे पार पाडणं हे कौतुकास्पद आहे. ह्यात मिळाली तर एखादी समाधानाची पोचपावती मिळू शकते नाहीतर तिरकस, समतोल ढळलेल्या खोचक प्रतिक्रियाही वाट्याला येऊ शकतात. भाषेचं मंथन आरंभल्यावर हे सगळं आलंच. आरोप प्रत्यारोपाच्या माला घातल्या जात असतील; भेदभावाचे टिळेही लागत असतील. पण कथेचे चषक भरलेली ताटं पुढे येत राहिली. 'चिअर्स' म्हणत सर्वांनी त्यातला रस चाखायचा प्रयत्न केलाच. प्रत्येक कथा सीतेसारखी. आपलं नाव न लावता (सा.सं) यांच्या नावाने ती काही दिवस राहते. ( सा. सं यांना रावण अजिबात म्हणायचे नाहीए) मतदानाने रोज अग्निपरीक्षा होत जाते. उजळून निघालेलली कथा गालावर थोड्याश्या जळलेल्या भाजलेल्या तात्पुरत्या उमटलेल्या काळ्या खुणा घेऊन पुन्हा लेखकाकडे परत येते. (लेखकांना राम वगैरे करायचं नाहीए). हा उत्सुकतेचा, धुकधूकीचा प्रवास २९ तारखेपर्यंत लॉकडाऊनच्या काळात अपार सुखावह होता. माझ्याकरता ही पहिलीच स्पर्धा. प्रत्येक कथा सीतेसारखीच तेजस्वी आणि काही न काही वेगळं मांडायचा प्रयत्न करणारी अशी स्वतंत्र विचारांची असते. मी माझ्या कथेला मत नाही दिलं. मला ते योग्य नाही वाटलं. मी जेव्हा माझी कथा पाठवली म्हणजे मला ती अतिशय आवडलीय म्हणूनच. इतर अनेक कथांना आवर्जून गुण दिले . त्यातले अनेक शब्द, कथानक वाचून थक्क व्हायला झालं. पडद्यासमोर व मागे काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे मनोमन आभार. मतदान करणाऱ्या व न करणाऱ्या सर्वांचे मनोमन धन्यवाद. संपादकीय खुर्च्या नेहमीच हॉट सीट असतात. त्यात बसल्यावरच त्यांची धग कळते. स्पर्धक म्हणून काम फार स्वस्तातलं आणि सोपं आहे. चार घटका विरंगुळा, थोडं प्रबोधन, मायमराठीची थोडी सेवा म्हणून अजून स्पर्धा याव्यात , अशी नम्र विनंती.

शब्दसखी 03/05/2020 - 21:29
लॉकडाऊनच्या काळात शशक स्पर्धा आयोजित करून सर्व मिपाकरांना कामाला लावल्याबद्दल स्पर्धा संयोजकांचे मनापासून आभार!! ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठीच्या सर्व पडद्यामागच्या कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. स्वतःचे कामधंदे सांभाळून उत्तम संयोजन करणे ही खरोखरच सोपी गोष्ट नाही. स्पर्धेच्या निमित्ताने माझ्या कीबोर्डलासुद्धा थोडं काम मिळालं. थोडा तरी बोळा निघाला. सर्व विजेत्यांचे आणि त्यांच्याबरोबरच सर्व स्पर्धकांचे सुद्धा मनापासून अभिनंदन!! पुढच्या उपक्रमाच्या प्रतीक्षेत!!!

तिमा 05/05/2020 - 10:18
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. माझ्या कथेवर काहींनी नक्की काय ते न कळल्याचे प्रतिसाद दिले होते. त्यांच्यासाठी - शेवटी जो लिस्टचा उल्लेख होता ती कामावरुन कमी केलेल्यांचीच लिस्ट अभिप्रेत होती. अर्थतज्ञ नायक त्या कपातीला बळी पडला, हेच दाखवायचे होते. अवांतरः- मला अजूनही वाटते की सुरवातीच्या लॉकडाऊनच्या योग्य निर्णयानंतर सरकारने अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे. कोरोना हा जास्त काळ रहाणारा आगंतुक पाहुणा आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत आपल्याला सर्व व्यवहार चालू करावेच लागतील, नाहीतर गरीबांचे अतोनात हाल होतील.

प्रिती-राधा 09/05/2020 - 08:36
अभिनंदन सर्वांचे || आधी वाचक होते फक्त कविता देण्याचे पाहते आता ~~~ प्रिती
लेखनविषय:

महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख