प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे.
मुंबई रेलवे ही भारतातल्या सर्वाधिक गर्दीच्या परिवहन सेवांपैकी एक आहे. दररोज सुमारे २५०० लोकल सेवा या मार्गांवर धावतात आणि सरासरी ७५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. या रेल्वेचं मुंबईकरांशी असलेलं नातं, मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबई बाहेरच्यांनाही जवळचं वाटणारं आहे. 'जवळचं' म्हणताना गर्दी, चेंगराचेंगरी नाही आठवली तरंच नवल. प्रचंड गर्दीच्या या मुंबईतील लोकल प्रवासात, भाग्यवंतांनाच बसायला मिळतं, एरवी घोड्यासारखं उभं रहाण्यावाचून पर्याय नसतो.
शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
उत्तम आणि उपयोगी उपक्रम !
In reply to उत्तम आणि उपयोगी उपक्रम ! by डॉ सुहास म्हात्रे
+१
स्तुत्य उपक्रम, अनेक शुभेच्छा
छान उपक्रम.अभिनंदन आणि
शुभेच्छा
या अशा माणसांचे आपल्या
In reply to या अशा माणसांचे आपल्या by जयंत कुलकर्णी
+ १...
In reply to या अशा माणसांचे आपल्या by जयंत कुलकर्णी
सहमत
पुस्तक विकत घ्यावयाचे आहे .
In reply to पुस्तक विकत घ्यावयाचे आहे . by विजुभाऊ
आगाऊ नोंदणीसाठी
In reply to आगाऊ नोंदणीसाठी by खेडूत
बुकगंगा येथे पुस्तक विक्रीला
अप्रतिम!फारच छान आणि स्तुत्य
छान!!!!
वाह! सहीच उपक्रम. शुभेच्छा!
विनोबांची आठवण.
स्तुत्य उपक्रम