मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निमंत्रण- पुण्यातल्या एका पुस्तक प्रकाशनाचे

खेडूत ·

या अशा माणसांचे आपल्या समाजाला फार आवश्यकता आहे. मुलभूत गोष्टी शिकण्यासाठी या गोष्टी अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी या माणसाचे अभिनंदन करण्याऐवजी आभार मानतो. त्याचे उपकारच आहेत आपल्यावर.....

In reply to by विजुभाऊ

खेडूत 11/12/2014 - 13:02
एस एम एस (SMS) नोंदणी एस एम एस (SMS) द्वारे नोंदणी करता येइल. ग्राहकास स्वतः नोंदणीकृत शाळा/दुकान/कार्यालयात जावून घ्यावा लागेल. नोंदणीकृत दुकाने/कार्यालये/शाळा सध्या फक्त पुणे व सांगली येथे आहेत. एस एम एस (SMS) द्वारे नोंदणी साठी: १. "joymetry book registration" असे टाईप करून, त्याखाली आपले नाव, परिसराचे नाव व शहराचे नाव खालील पैकी कोणत्याही क्रमांकावर पाठवावे. ९८८१४ ६८००३, ८४४६२ ७९००५, ८१४९२ २४५०४, ८६० ५०० २४११ २. नोंदणी होताच आपल्याला "ग्राहक क्रमांकाचा" एस एम एस (SMS) येइल. कृपया हा एस एम एस (SMS) जपून ठेवावा, हि विनंती. ३. पुस्तक प्रकाशित होताच आपल्याला एस एम एस (SMS) येइल, ज्यात पुस्तक विक्रीची ठिकाणे असतील . ४. "ग्राहक क्रमांकाचा" एस एम एस (SMS) विकत घेताना दाखवून आपण पुस्तक घेवू शकता. ५. पुस्तक घेतानाच पैसे द्यायचे आहेत . घरपोच प्रत हवी असल्यास बुकगंगा येथे पुस्तक विक्रीला आहे. तेथे (रु. १२०/-) पुस्तक घेता येईल.

In reply to by खेडूत

सतिश गावडे 12/12/2014 - 09:40
बुकगंगा येथे पुस्तक विक्रीला आहे. तेथे (रु. १२०/-) पुस्तक घेता येईल.
बुकगंगावर हे पुस्तक रु. १४० ला आहे. अर्थात तरीही ऑर्डर केले आहेच. :)

भिंगरी 11/12/2014 - 14:37
ठाण्यात लवकर येईल तर बरं होईल. नातवंडांना नविन वर्षाची भेट देता येईल.

कलंत्री 12/12/2014 - 09:20
विनोबांनी एकदा असे सांगितले होते की त्यांना कोठल्यातरी परग्रहावर जावे लागले, तेथे कोणतेही मणूष्य प्राण्याचा सहवास नसलातरी, विनोबा फक्त दोनच पुस्तके घेऊन जातील. एक इसापनितीचे पुस्तक आणि दुसरे म्हणजे भूमितीचे पुस्तक. या दोनच पुस्तकाच्या चिंतनात त्यांना काहीही कमी पडणार नाही.

या अशा माणसांचे आपल्या समाजाला फार आवश्यकता आहे. मुलभूत गोष्टी शिकण्यासाठी या गोष्टी अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी या माणसाचे अभिनंदन करण्याऐवजी आभार मानतो. त्याचे उपकारच आहेत आपल्यावर.....

In reply to by विजुभाऊ

खेडूत 11/12/2014 - 13:02
एस एम एस (SMS) नोंदणी एस एम एस (SMS) द्वारे नोंदणी करता येइल. ग्राहकास स्वतः नोंदणीकृत शाळा/दुकान/कार्यालयात जावून घ्यावा लागेल. नोंदणीकृत दुकाने/कार्यालये/शाळा सध्या फक्त पुणे व सांगली येथे आहेत. एस एम एस (SMS) द्वारे नोंदणी साठी: १. "joymetry book registration" असे टाईप करून, त्याखाली आपले नाव, परिसराचे नाव व शहराचे नाव खालील पैकी कोणत्याही क्रमांकावर पाठवावे. ९८८१४ ६८००३, ८४४६२ ७९००५, ८१४९२ २४५०४, ८६० ५०० २४११ २. नोंदणी होताच आपल्याला "ग्राहक क्रमांकाचा" एस एम एस (SMS) येइल. कृपया हा एस एम एस (SMS) जपून ठेवावा, हि विनंती. ३. पुस्तक प्रकाशित होताच आपल्याला एस एम एस (SMS) येइल, ज्यात पुस्तक विक्रीची ठिकाणे असतील . ४. "ग्राहक क्रमांकाचा" एस एम एस (SMS) विकत घेताना दाखवून आपण पुस्तक घेवू शकता. ५. पुस्तक घेतानाच पैसे द्यायचे आहेत . घरपोच प्रत हवी असल्यास बुकगंगा येथे पुस्तक विक्रीला आहे. तेथे (रु. १२०/-) पुस्तक घेता येईल.

In reply to by खेडूत

सतिश गावडे 12/12/2014 - 09:40
बुकगंगा येथे पुस्तक विक्रीला आहे. तेथे (रु. १२०/-) पुस्तक घेता येईल.
बुकगंगावर हे पुस्तक रु. १४० ला आहे. अर्थात तरीही ऑर्डर केले आहेच. :)

भिंगरी 11/12/2014 - 14:37
ठाण्यात लवकर येईल तर बरं होईल. नातवंडांना नविन वर्षाची भेट देता येईल.

कलंत्री 12/12/2014 - 09:20
विनोबांनी एकदा असे सांगितले होते की त्यांना कोठल्यातरी परग्रहावर जावे लागले, तेथे कोणतेही मणूष्य प्राण्याचा सहवास नसलातरी, विनोबा फक्त दोनच पुस्तके घेऊन जातील. एक इसापनितीचे पुस्तक आणि दुसरे म्हणजे भूमितीचे पुस्तक. या दोनच पुस्तकाच्या चिंतनात त्यांना काहीही कमी पडणार नाही.
लेखनप्रकार
कुठल्याही शाळेत जावं. पाचवीच्या पुढील हाताला लागेल त्या पोराला विचारावं, ‘'भीती वाटते असा तुझ्या अभ्यासातला विषय कुठला?'' समोरून ‘गणित’ असं उत्तर आलं नाही तर आपल्याला त्या पोराचीच भीती वाटू लागेल ! गणित-भूमिती सारख्या ‘डेंजर’ विषयांनी आपलं कोवळं बालजीवन किती खडतर केलं होतं, हे प्रत्येकाने आठवून पाहावं ! ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही गणित-भूमिती विषयांना घाबरून त्यापासून दूर पळत राहिलो. गावाकडच्या विद्यार्थ्याना जणू विज्ञान -इंग्रजी व गणित म्हणजे पारंपारिक शत्रूच वाटत.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ५: "भूक"

संपादक मंडळ ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सखी 19/12/2014 - 18:20
पहिलं वासराचे आवडले आणि दुसरे माकडाचे यातला मिश्किल भाव आवडला -हातात ३ पार्ले-जी असुनही त्याची नजर पुड्याकडे आहे :)

आतिवास 08/12/2014 - 13:04
झारखंड मध्ये प्रवास करताना झुमरी तलय्या नावाचं गाव लागलं. तोवर हे गाव मला रेडिओ स्टेशनने निर्माण केलेलं काल्पनिक गाव वाटत होतं :-) तिथं एका प्रचंड पुलाचं काम चालू होतं आणि त्या सगळ्या गोंगाटात हा युवक मग्न होता स्वतःच्या (आणि घरच्यांच्या) भुकेची तजवीज करण्यात. fishing

In reply to by प्रचेतस

चिगो 09/12/2014 - 16:42
कहर म्हणजे कहरच फोटो, वल्लीशेठ.. काय जबरदस्त पकडलाय, बॉस, भक्ष्य आणि क्षण दोन्हीपण..

In reply to by प्रचेतस

अनुप कोहळे 19/12/2014 - 10:30
जबरदस्त. हे सरपटणारे जीव फार क्वचितच कॅमेर्‍यामधे टिपता येतात. त्यांच्या आजुबाजुच्या वातावरणात ते एकदम मिसळून जातात.

एस 08/12/2014 - 23:59
'भूक' म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर येते एक आर्त खोल जाणीव. एक खिन्न प्रश्नचिन्ह. भकास. भावनाशून्य. असं काही टिपणारं छायाचित्र आहे का कोणाकडे? छायाचित्रण ही मुळात एक संवादाचे माध्यम आहे. कुठल्याही इतर कलेप्रमाणेच, पण तुलनेने जास्त वास्तव. संवादाची मूळ प्रेरणा अभिव्यक्ती. त्या दृष्टीने विचार करणारी काही छायाचित्रे येतील अशी मला अपेक्षा आहे. म्हणजे, इथे ते अपेक्षित असेल किंवा नसेल, मी फक्त मला काय वाटले ते सांगितले.

In reply to by एस

"एक खिन्न प्रश्नचिन्ह. भकास. भावनाशून्य. असं काही टिपणारं छायाचित्र आहे का कोणाकडे? छायाचित्रण ही मुळात एक संवादाचे माध्यम आहे. कुठल्याही इतर कलेप्रमाणेच, पण तुलनेने जास्त वास्तव. संवादाची मूळ प्रेरणा अभिव्यक्ती." +१... बाकी व्यनि मध्ये बोलूच.

In reply to by एस

रेवती 09/12/2014 - 01:08
मलाही तसेच वाटले म्हणून धागा उघडला नव्हता. त्यातून लहान मुले, अगदी हाडाचे सापळे झालेली वगैरे बघवत नाहीत. नकोच तसे फोटू. त्यांना प्रथम क्रमांक देववणार नाही.

In reply to by रेवती

सखी 09/12/2014 - 19:30
मलाही अगदी असेच वाटले होते म्हणुन भीतभीतच धागा उघडला, पण पहिल्या दोन फोटोंनी ती दुर केली. तसेच वल्लींनी खाली दिलेला फोटोही लगेच आठवला, केविन कार्टरला याच फोटोसाठी Pulitzer अ‍ॅवार्ड मिळाले होते आणि नंतर त्याने आत्महत्या केली....:(

खारूताई तीन वर्षांपूर्वी टू हार्बर्स मिनेसोटा येथील सहलीच्यावेळी तेथील लाईटहाऊसजवळ Mini Pretzel खाताना हि खारूताई दिसली. खरं तर हे तिच्यासाठी Junk food आहे. EXIF: Canon SX30 IS; Exposure: 1/320; F Stop: f/5.8; ISO: 400 अवांतर - "भूक लागल्यावर खाणे ही प्रकॄती, भूक नसताना खाणे ही विकॄती, भूक असतानाही आपल्या वाटच्या भाकरीतली अर्धी दुसर्‍या भुकेल्याला देणे ही सत्कृती". हे वचन यानिमित्ताने आठवले. बहुधा विनोबा भावे किंवा व पु काळे यांचे ते वचन आहे.

टवाळ कार्टा 09/12/2014 - 19:18
माणसाला प्राण्यांहून वेगळेपण देणारी भूक....सहजीवनाची...प्रेमाची...आनंदाची भूक

किसन शिंदे 10/12/2014 - 10:29
फोटो नाहीये पण एक ताजी आठवण आहे. आत्ता काही महिन्यांपूर्वी पुण्यात शिरूरला लग्नाला गेलो होतो. लग्न संध्याकाळचं होतं, त्यामुळे साहजिकच जेवणावळी दुपारी ठेवलेल्या होत्या. आम्ही कार्यालयात पोचेपर्यंत संध्याकाळचे चार वाजले होते तेव्हा जेवणाची शेवटची पंगत सुरू होती. आमचे दुपारचे जेवण बाहेरच झाले होते, त्यामुळे लग्नात जेवणार नव्हतो. तिथे कार्यालयात सहज फिरता फिरता काही वेळाने जेवणाच्या हॉलबाहेर येऊन पोचलो. तिथे कचर्‍याच्या ठिकाणी ताटात उरलेल्या अन्नाचा प्रचंड मोठा ढिग जमा झाला होता. साहजिकच एवढा मोठा ढिग पाहून धक्का बसला आणि त्याहूनही मोठा धक्का बसला जेव्हा नजर त्या ढिगापलीकडच्या नेहमी बंद असणार्या गेटवर गेली. तिथे गेटच्या पलीकडे त्या फेकून दिलेल्या अन्नाच्या ढिगार्‍याकडे आशाळभूतपणे पाहणारी फासेपारध्यांची म्हणा वा भटक्या जमातीतली पाच ते दहा वर्षांची काही मुले उभी होती. प्रचंड मोठा विरोधाभास! जेवणाची वेळ टळून गेली होती तरीही, 'लग्नाला आलोय ना? मग आहेराच्या पाकिटाचे पैसे वसूल करायचे या मानसिकतेतून काही लोकं बळेच जेवत होती. पाच वर्षाचे मुल, ज्याला स्वत:च्या हाताने नीट खाताही येत नाही त्यासाठी वाढप्यांना बायका वेगळं ताट वाढायला सांगत होत्या. दोन पदार्थ खाल्ले की, बाकीचे सगळे वायाच! एकीकडे मिळतंय म्हणून सारासार विचार न करता वाया घालवण्याची प्रवृत्ती, तर दुसरीकडे एकावेळचं जेवणही पोटभर मिळत नाही म्हणून मातीतल्या अन्नालाही उचलून खाण्याची लाचारी. :( ते सगळं चित्र आता या स्पर्धेच्या निमित्ताने डोळ्यासमोर उभं राह्यलंय.

In reply to by किसन शिंदे

सूड 10/12/2014 - 17:51
मागच्याच आठवड्यात एक लग्न अटेंड केलं. बुफे होता म्हणून लोक अक्षरशः ताटात ढीग भरुन घेत होते. खरंच हवंय का, आपल्या नेहमीच्या जेवणात तरी आपण इतकं जेवतो का हा विचार अजिबात दिसला नाही. अशी लग्नं पाह्यली की 'मिष्टान्नं इतरे जना:' हे पटकन आठवतं. लग्न आपल्यासाठी नाही 'लोकांसाठी' करतात की काय असा प्रश्न पडतो. असो, धागा हायजॅक व्हायचा.

In reply to by सूड

नाखु 16/12/2014 - 09:51
बुफेचा वेगळाच अर्थ आपल्याकडे घेतला आहे "होऊदे खर्च (जाउ दे वाया अन्न) थोडीच आहे आप्ल्या घरचं" लहान लहान पोरांना "द्रोणागिरि" पर्वतासारखा "थाळीभार" उचलताना पाहून आणि फक्त उष्टावताना पाहून खरच नक्की भूक कसली हा प्रश्न सतावत आहेच!!

असंका 12/12/2014 - 19:23
. मला पण भूक लागलीये गं! का एकटीच खाणारेस सगळं? घराच्या गॅलरीतून काढलेला फोटो असल्याने गज वगैरे मधे येत होते. तेवढा भाग क्रॉप केला आहे. बाकी exif data म्हणजे गेल्या वेळप्रमाणे property मधून देत आहे- Camera Make and Model- Fujifilm FinePix HS25EXR F-stop - f/4.5 Exposure Time- 1/350 sec. ISO Speed- ISO 640 एवढे बास का? कारण अजून बरंच काय काय दिसतंय Properties मध्ये....

In reply to by असंका

नंदन 17/12/2014 - 00:42
नेमकं छायाचित्र! श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या 'डोह' ह्या पुस्तकातल्या एका लेखात चिंब भिजून पिलासकट घराच्या आश्रयाला आलेल्या वानरीचं वर्णन करणारं एक वाक्य आहे, ते अचानक आठवून गेलं -
तिच्या डोळ्यांच्या टिंबांत एक केविलवाणी इच्छा तेवे.

मस्तानी 17/12/2014 - 21:48
थंडीच्या दिवसांमध्ये एकदा संध्याकाळी उरलेला ब्रेडचा तुकडा गॅलरिच्या कठड्यावर ठेवला होता. रात्रीतून मस्त बर्फ पडला तरीही सकाळी खारुताई नाश्ता करायला हजर ! बर्फात लडबडलेला ब्रेड खाणारी खारुताई मी मात्र घरात बसून गरमागरम चहा घेत काचेच्या आडून टिपली :) स्थळ : मिशिगन Fluffy ( information as per the file data from Google Photo album, no processing at all) Dimensions 2048 x 1536 File name DSC03897.JPG File size 256.25K Camera DSC-H10 Lens - Focal Length 63mm Exposure 1/60 F Number f/4.4 ISO 400 Camera make SONY Flash Not used

अनुप कोहळे 19/12/2014 - 07:18
मध्यप्रदेशातल्या जंगलात झाडांच्या खोडांवर सिंगडा नावाचा किडा सापडतो. पक्ष्यांचे तो आवडते खाद्य आहे. एक सिंगाडा तोंडात उडवताना. IMG_8699

पैसा 19/12/2014 - 09:48
मस्त चित्र येताहेत! ४ दिवस आहेत. अजून काही कल्पक चित्रे येऊ द्या!

मदनबाण 20/12/2014 - 12:52
Monkey ओकांरेश्वरच्या मंदीरात जाण्याआधी भोलेनाथांसाठी हार,बेल,फळ इं घेतले आणि ती पिशवी बायडीच्या हवाली केली... अचानक वरचे मर्कट महाशय कुठुन तरी प्रगट झाले ! आणि बायडीच्या हातची पिशवी ओढुन घेतली,त्यातुन हार बाहेर काढला आणि फस्त करुन टाकला. हार फस्त करण्याच्या आधी पटकन या मर्कट महोदयांचा फोटु टिपला. बाकी बायडी ने या घटनेचा बर्‍यापैकी धसका घेतला होता ! :P { माझ्या निरिक्षणा प्रमाणे असा कुठलाना कुठला जीव असतोच ज्यांचा स्त्रीयांना धसका / भिती / दहशद वाटत असते... ;) }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }

In reply to by sanju

sanju 20/12/2014 - 14:18
Rajura Dist.Chandrapur (MS) yethe aka lagnat gelo asatana mangalkaryalaya baher kopryat ha mulaga atishay dayaniy avasthet khali padlele anna uchalun khat hota.ya mulacha photo maza bhau avinash yane kadhala.Mala to mipa var takata yet navhta.mitrachya madatine akher jamala.ajunahi devnagari lihita yet nahi,maf kara sarvjan.

In reply to by sanju

तुम्ही काढलेला हा फोटो मला खालच्या लिंकांवर पण पहायला मिळाला. http://www.sodahead.com/living/how-would-you-stop-world-hunger/question-2299949/ https://thinkloud65.wordpress.com/2011/07/19/o-god-to-those-who-have-hunger-give-bread-and-to-us-who-have-bread-give-the-hunger-for-justice-prayer-from-latin-america/ http://posizyr.prv.pl/ngos-on-world-hunger.php पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 20/12/2014 - 14:48
नवसदस्यांचा असा हिरमोड करु नये पैजारबुवा. किती कुंथून कुंथून त्यांनी शोधला असेल बरे हा फोटो. :-\

In reply to by प्रचेतस

भूक या विषयासाठी कदाचित हे छायाचित्र पात्र नसेल पण हा फोटो इथे टाकण्यामागची भावना (हेतु / प्रेरणा) मात्र स्पर्धेच्या विषयाशी चपखल आहे. त्या भावनेचेच कौतुक वाटून प्रतिसाद दिला. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याची जाहिर माफी मागायला आम्ही तयार आहोत. पैजारबुवा (कुंथलगीरीकर)

आदूबाळ 21/12/2014 - 23:49
फोटो नाही, पण "भूक" साठी एक ऐड्या. टीव्हीसमोर सोफ्यावर एक दांपत्य बसलेलं आहे. हातात ताटं. नावरयाचं ताट जेवण संपून रिकामं झालं आहे. बायकोच्या ताटात काही पदार्थ उरलेत, पण तिचं त्याकडे लक्ष नाही, ताट तिरकं झालंय. नवरा बायको टीवी बघण्यात देहभान हरपून बसले आहेत. खोलीत अंधार - टीवीच्या पाठीमागून काढलेला फोटो - टीवीचा प्रकाश चेहेर्यावर परावर्तित झाला आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सखी 19/12/2014 - 18:20
पहिलं वासराचे आवडले आणि दुसरे माकडाचे यातला मिश्किल भाव आवडला -हातात ३ पार्ले-जी असुनही त्याची नजर पुड्याकडे आहे :)

आतिवास 08/12/2014 - 13:04
झारखंड मध्ये प्रवास करताना झुमरी तलय्या नावाचं गाव लागलं. तोवर हे गाव मला रेडिओ स्टेशनने निर्माण केलेलं काल्पनिक गाव वाटत होतं :-) तिथं एका प्रचंड पुलाचं काम चालू होतं आणि त्या सगळ्या गोंगाटात हा युवक मग्न होता स्वतःच्या (आणि घरच्यांच्या) भुकेची तजवीज करण्यात. fishing

In reply to by प्रचेतस

चिगो 09/12/2014 - 16:42
कहर म्हणजे कहरच फोटो, वल्लीशेठ.. काय जबरदस्त पकडलाय, बॉस, भक्ष्य आणि क्षण दोन्हीपण..

In reply to by प्रचेतस

अनुप कोहळे 19/12/2014 - 10:30
जबरदस्त. हे सरपटणारे जीव फार क्वचितच कॅमेर्‍यामधे टिपता येतात. त्यांच्या आजुबाजुच्या वातावरणात ते एकदम मिसळून जातात.

एस 08/12/2014 - 23:59
'भूक' म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर येते एक आर्त खोल जाणीव. एक खिन्न प्रश्नचिन्ह. भकास. भावनाशून्य. असं काही टिपणारं छायाचित्र आहे का कोणाकडे? छायाचित्रण ही मुळात एक संवादाचे माध्यम आहे. कुठल्याही इतर कलेप्रमाणेच, पण तुलनेने जास्त वास्तव. संवादाची मूळ प्रेरणा अभिव्यक्ती. त्या दृष्टीने विचार करणारी काही छायाचित्रे येतील अशी मला अपेक्षा आहे. म्हणजे, इथे ते अपेक्षित असेल किंवा नसेल, मी फक्त मला काय वाटले ते सांगितले.

In reply to by एस

"एक खिन्न प्रश्नचिन्ह. भकास. भावनाशून्य. असं काही टिपणारं छायाचित्र आहे का कोणाकडे? छायाचित्रण ही मुळात एक संवादाचे माध्यम आहे. कुठल्याही इतर कलेप्रमाणेच, पण तुलनेने जास्त वास्तव. संवादाची मूळ प्रेरणा अभिव्यक्ती." +१... बाकी व्यनि मध्ये बोलूच.

In reply to by एस

रेवती 09/12/2014 - 01:08
मलाही तसेच वाटले म्हणून धागा उघडला नव्हता. त्यातून लहान मुले, अगदी हाडाचे सापळे झालेली वगैरे बघवत नाहीत. नकोच तसे फोटू. त्यांना प्रथम क्रमांक देववणार नाही.

In reply to by रेवती

सखी 09/12/2014 - 19:30
मलाही अगदी असेच वाटले होते म्हणुन भीतभीतच धागा उघडला, पण पहिल्या दोन फोटोंनी ती दुर केली. तसेच वल्लींनी खाली दिलेला फोटोही लगेच आठवला, केविन कार्टरला याच फोटोसाठी Pulitzer अ‍ॅवार्ड मिळाले होते आणि नंतर त्याने आत्महत्या केली....:(

खारूताई तीन वर्षांपूर्वी टू हार्बर्स मिनेसोटा येथील सहलीच्यावेळी तेथील लाईटहाऊसजवळ Mini Pretzel खाताना हि खारूताई दिसली. खरं तर हे तिच्यासाठी Junk food आहे. EXIF: Canon SX30 IS; Exposure: 1/320; F Stop: f/5.8; ISO: 400 अवांतर - "भूक लागल्यावर खाणे ही प्रकॄती, भूक नसताना खाणे ही विकॄती, भूक असतानाही आपल्या वाटच्या भाकरीतली अर्धी दुसर्‍या भुकेल्याला देणे ही सत्कृती". हे वचन यानिमित्ताने आठवले. बहुधा विनोबा भावे किंवा व पु काळे यांचे ते वचन आहे.

टवाळ कार्टा 09/12/2014 - 19:18
माणसाला प्राण्यांहून वेगळेपण देणारी भूक....सहजीवनाची...प्रेमाची...आनंदाची भूक

किसन शिंदे 10/12/2014 - 10:29
फोटो नाहीये पण एक ताजी आठवण आहे. आत्ता काही महिन्यांपूर्वी पुण्यात शिरूरला लग्नाला गेलो होतो. लग्न संध्याकाळचं होतं, त्यामुळे साहजिकच जेवणावळी दुपारी ठेवलेल्या होत्या. आम्ही कार्यालयात पोचेपर्यंत संध्याकाळचे चार वाजले होते तेव्हा जेवणाची शेवटची पंगत सुरू होती. आमचे दुपारचे जेवण बाहेरच झाले होते, त्यामुळे लग्नात जेवणार नव्हतो. तिथे कार्यालयात सहज फिरता फिरता काही वेळाने जेवणाच्या हॉलबाहेर येऊन पोचलो. तिथे कचर्‍याच्या ठिकाणी ताटात उरलेल्या अन्नाचा प्रचंड मोठा ढिग जमा झाला होता. साहजिकच एवढा मोठा ढिग पाहून धक्का बसला आणि त्याहूनही मोठा धक्का बसला जेव्हा नजर त्या ढिगापलीकडच्या नेहमी बंद असणार्या गेटवर गेली. तिथे गेटच्या पलीकडे त्या फेकून दिलेल्या अन्नाच्या ढिगार्‍याकडे आशाळभूतपणे पाहणारी फासेपारध्यांची म्हणा वा भटक्या जमातीतली पाच ते दहा वर्षांची काही मुले उभी होती. प्रचंड मोठा विरोधाभास! जेवणाची वेळ टळून गेली होती तरीही, 'लग्नाला आलोय ना? मग आहेराच्या पाकिटाचे पैसे वसूल करायचे या मानसिकतेतून काही लोकं बळेच जेवत होती. पाच वर्षाचे मुल, ज्याला स्वत:च्या हाताने नीट खाताही येत नाही त्यासाठी वाढप्यांना बायका वेगळं ताट वाढायला सांगत होत्या. दोन पदार्थ खाल्ले की, बाकीचे सगळे वायाच! एकीकडे मिळतंय म्हणून सारासार विचार न करता वाया घालवण्याची प्रवृत्ती, तर दुसरीकडे एकावेळचं जेवणही पोटभर मिळत नाही म्हणून मातीतल्या अन्नालाही उचलून खाण्याची लाचारी. :( ते सगळं चित्र आता या स्पर्धेच्या निमित्ताने डोळ्यासमोर उभं राह्यलंय.

In reply to by किसन शिंदे

सूड 10/12/2014 - 17:51
मागच्याच आठवड्यात एक लग्न अटेंड केलं. बुफे होता म्हणून लोक अक्षरशः ताटात ढीग भरुन घेत होते. खरंच हवंय का, आपल्या नेहमीच्या जेवणात तरी आपण इतकं जेवतो का हा विचार अजिबात दिसला नाही. अशी लग्नं पाह्यली की 'मिष्टान्नं इतरे जना:' हे पटकन आठवतं. लग्न आपल्यासाठी नाही 'लोकांसाठी' करतात की काय असा प्रश्न पडतो. असो, धागा हायजॅक व्हायचा.

In reply to by सूड

नाखु 16/12/2014 - 09:51
बुफेचा वेगळाच अर्थ आपल्याकडे घेतला आहे "होऊदे खर्च (जाउ दे वाया अन्न) थोडीच आहे आप्ल्या घरचं" लहान लहान पोरांना "द्रोणागिरि" पर्वतासारखा "थाळीभार" उचलताना पाहून आणि फक्त उष्टावताना पाहून खरच नक्की भूक कसली हा प्रश्न सतावत आहेच!!

असंका 12/12/2014 - 19:23
. मला पण भूक लागलीये गं! का एकटीच खाणारेस सगळं? घराच्या गॅलरीतून काढलेला फोटो असल्याने गज वगैरे मधे येत होते. तेवढा भाग क्रॉप केला आहे. बाकी exif data म्हणजे गेल्या वेळप्रमाणे property मधून देत आहे- Camera Make and Model- Fujifilm FinePix HS25EXR F-stop - f/4.5 Exposure Time- 1/350 sec. ISO Speed- ISO 640 एवढे बास का? कारण अजून बरंच काय काय दिसतंय Properties मध्ये....

In reply to by असंका

नंदन 17/12/2014 - 00:42
नेमकं छायाचित्र! श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या 'डोह' ह्या पुस्तकातल्या एका लेखात चिंब भिजून पिलासकट घराच्या आश्रयाला आलेल्या वानरीचं वर्णन करणारं एक वाक्य आहे, ते अचानक आठवून गेलं -
तिच्या डोळ्यांच्या टिंबांत एक केविलवाणी इच्छा तेवे.

मस्तानी 17/12/2014 - 21:48
थंडीच्या दिवसांमध्ये एकदा संध्याकाळी उरलेला ब्रेडचा तुकडा गॅलरिच्या कठड्यावर ठेवला होता. रात्रीतून मस्त बर्फ पडला तरीही सकाळी खारुताई नाश्ता करायला हजर ! बर्फात लडबडलेला ब्रेड खाणारी खारुताई मी मात्र घरात बसून गरमागरम चहा घेत काचेच्या आडून टिपली :) स्थळ : मिशिगन Fluffy ( information as per the file data from Google Photo album, no processing at all) Dimensions 2048 x 1536 File name DSC03897.JPG File size 256.25K Camera DSC-H10 Lens - Focal Length 63mm Exposure 1/60 F Number f/4.4 ISO 400 Camera make SONY Flash Not used

अनुप कोहळे 19/12/2014 - 07:18
मध्यप्रदेशातल्या जंगलात झाडांच्या खोडांवर सिंगडा नावाचा किडा सापडतो. पक्ष्यांचे तो आवडते खाद्य आहे. एक सिंगाडा तोंडात उडवताना. IMG_8699

पैसा 19/12/2014 - 09:48
मस्त चित्र येताहेत! ४ दिवस आहेत. अजून काही कल्पक चित्रे येऊ द्या!

मदनबाण 20/12/2014 - 12:52
Monkey ओकांरेश्वरच्या मंदीरात जाण्याआधी भोलेनाथांसाठी हार,बेल,फळ इं घेतले आणि ती पिशवी बायडीच्या हवाली केली... अचानक वरचे मर्कट महाशय कुठुन तरी प्रगट झाले ! आणि बायडीच्या हातची पिशवी ओढुन घेतली,त्यातुन हार बाहेर काढला आणि फस्त करुन टाकला. हार फस्त करण्याच्या आधी पटकन या मर्कट महोदयांचा फोटु टिपला. बाकी बायडी ने या घटनेचा बर्‍यापैकी धसका घेतला होता ! :P { माझ्या निरिक्षणा प्रमाणे असा कुठलाना कुठला जीव असतोच ज्यांचा स्त्रीयांना धसका / भिती / दहशद वाटत असते... ;) }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }

In reply to by sanju

sanju 20/12/2014 - 14:18
Rajura Dist.Chandrapur (MS) yethe aka lagnat gelo asatana mangalkaryalaya baher kopryat ha mulaga atishay dayaniy avasthet khali padlele anna uchalun khat hota.ya mulacha photo maza bhau avinash yane kadhala.Mala to mipa var takata yet navhta.mitrachya madatine akher jamala.ajunahi devnagari lihita yet nahi,maf kara sarvjan.

In reply to by sanju

तुम्ही काढलेला हा फोटो मला खालच्या लिंकांवर पण पहायला मिळाला. http://www.sodahead.com/living/how-would-you-stop-world-hunger/question-2299949/ https://thinkloud65.wordpress.com/2011/07/19/o-god-to-those-who-have-hunger-give-bread-and-to-us-who-have-bread-give-the-hunger-for-justice-prayer-from-latin-america/ http://posizyr.prv.pl/ngos-on-world-hunger.php पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 20/12/2014 - 14:48
नवसदस्यांचा असा हिरमोड करु नये पैजारबुवा. किती कुंथून कुंथून त्यांनी शोधला असेल बरे हा फोटो. :-\

In reply to by प्रचेतस

भूक या विषयासाठी कदाचित हे छायाचित्र पात्र नसेल पण हा फोटो इथे टाकण्यामागची भावना (हेतु / प्रेरणा) मात्र स्पर्धेच्या विषयाशी चपखल आहे. त्या भावनेचेच कौतुक वाटून प्रतिसाद दिला. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याची जाहिर माफी मागायला आम्ही तयार आहोत. पैजारबुवा (कुंथलगीरीकर)

आदूबाळ 21/12/2014 - 23:49
फोटो नाही, पण "भूक" साठी एक ऐड्या. टीव्हीसमोर सोफ्यावर एक दांपत्य बसलेलं आहे. हातात ताटं. नावरयाचं ताट जेवण संपून रिकामं झालं आहे. बायकोच्या ताटात काही पदार्थ उरलेत, पण तिचं त्याकडे लक्ष नाही, ताट तिरकं झालंय. नवरा बायको टीवी बघण्यात देहभान हरपून बसले आहेत. खोलीत अंधार - टीवीच्या पाठीमागून काढलेला फोटो - टीवीचा प्रकाश चेहेर्यावर परावर्तित झाला आहे.
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 http://www.misalpav.com/node/29297 ******************************************** नमस्कार मंडळी! प्रकाशाच्या उत्सवानंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त पाचवी स्पर्धा सुरू करूया! यावेळचा विषय आहे 'भूक' ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे! प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २१ डिसेंबर २०१४ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील.

प्रायोगिक धागा: ऑनलाईन बुद्धीबळ

बहुगुणी ·

त्यागासारखं ढोंग नाही

वडापाव ·

In reply to by जयंत कुलकर्णी

हाडक्या 19/11/2014 - 17:47
पॅटनच्या या एका वाक्याने आमचे डोळे उघडले होते. 'मै भी दुश्मन की कम कर सकता हु इक गोली' असल्या गाण्यांच्या ओळींचा फोलपणा झटक्यात जाणवला होता.

hitesh 19/11/2014 - 11:44
कैकेयी .. दशरथ , कैकेयी .. राम , कैकेयी ... लक्ष्मण , सत्यवती ... भीष्म , द्कुंती ... कार्ण , ध्रुवबाळाची सावत्र आई ... ध्रुवबाळ .. ही त्यागाची उदाहरणे आहत का लबाड लोकानी दुसर्‍याच्या बोकांडी त्याग बसवुन स्वतः मनसोक्त उपभोग कसे घेतले याच्या कथा आहेत ??

असंका 20/11/2014 - 11:02
त्यागी, त्यागी म्हणून जो मोठेपणा मिळतो ना, तो बरेच वेळा सोडवत नाही या त्यागी लोकांना. त्या मोहाचा एकदा त्याग केला मी मग कसला वेगळा त्याग करायला लागतोय?

प्यारे१ 20/11/2014 - 13:00
त्यागातून त्याग करणाराला स्वतःला आनंद मिळतो म्हणूनच त्याग केला जातो. हीच गोष्ट प्रत्येक कृतीबाबत आहे. स्वतःच्या नि फक्त स्वतःच्या सुखासाठी माणूस कुठलीही कृती करत असतो. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. कधीकधी माणसाला दु:खात राहूनच सुख मिळतं (असं त्याचं आतल्या आत मत असतं. कदाचित नकळत पण तेच खरं आहे.) ही त्याची सुखी होण्यासाठी केलेली कृती असते.

तिमा 20/11/2014 - 15:24
'प्रकाश बाबा आमटे' बघितलात तर, सरसकट सर्व त्याग ढोंगी असतो असे म्ह्णण्यापूर्वी तुम्ही परत विचार कराल.

वडापाव 20/11/2014 - 18:35
प्रकाश बाबा आमटे पाहिलाय. "आपण 'त्याग' केलाय" असं त्यांना वाटतही नसावं. त्याग हा स्वतःची मालकी असणा-या सर्वात प्रिय बाबीचा केला जातो. स्वतः भुकेलं राहून आपल्या बाळाला खाऊ घालणा-या आईच्या या कृत्यात कुठलीही त्यागाची भावना नसते, नसावी. पण स्वतःच्या मुलालाही भुकेलं ठेऊन शेजारच्याच्या मुलाला फक्त ते जास्त भुकेलं आहे म्हणून खाऊ घालणं, हा त्याग आहे आणि त्याचवेळी तो गाढवपणा सुद्धा आहे. जेव्हा एखादा त्याग करतो, तेव्हा कोणीतरी त्या त्यागातून उपभोग घेतो. 'गरज' हा पात्रतेचा/हक्काचा निकष नाही. दुस-याच्या त्यागावर जगणारा 'गरजू' हा तसं जगेपर्यंत, आणि त्याच्यासाठी करण्यात आलेल्या त्यागाची शक्य असल्यास परतफेड करेपर्यंत नालायक असतो.

In reply to by वडापाव

>>>>त्याग हा स्वतःची मालकी असणा-या सर्वात प्रिय बाबीचा केला जातो. माणसाला स्वत:च्या आयुष्याशिवाय जास्त प्रिय काय असतं? पण बाबा आमटे, प्रकाश आमटें आणि त्यांच्या कुटुंबियांनी तेच आयुष्य सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. वैयक्तिक सुखाच्या पलीकडे जाऊन. >>>>पण स्वतःच्या मुलालाही भुकेलं ठेऊन शेजारच्याच्या मुलाला फक्त ते जास्त भुकेलं आहे म्हणून खाऊ घालणं, हा त्याग आहे आणि त्याचवेळी तो गाढवपणा सुद्धा आहे. कुठलीच आई असं करणार नाही. जे अन्न उपलब्ध आहे ते ती दोघांमध्येही वाटून देईल. एकच पोळी असेल तर स्वतः उपाशी राहून अर्धी पोळी स्वतःच्या आणि उरलेली अर्धी शेजारच्या मुलाला देईल.

वडापाव 20/11/2014 - 23:06
'वैयक्तिक'या शब्दाची व्याप्ती त्यांच्यासाठी मोठी आहे. मग उरलेली अर्धी पोळी जी दुस-याच्या मुलाला दिली तो त्याग आहे. जर त्या दुस-या मुलाबद्दलही आपल्या मुलाएवढीच आपुलकी असेल तर ठीक, मग तो त्याग नसेल. पण तेवढ्या प्रमाणात आपुलकी नसेल, तर जेवढे मनातल्या मनात ती आढेवेढे घेईल तेवढा ती त्याग करेल. मुळात त्या मुलाला भरवणं ही शेजा-याची जबाबदारी आहे. तो ती पाळत नाही म्हणून स्वतःच्या मुलाची शुश्रुषा तिला वाटून घ्यावी लागते. हाच मुद्दा आहे. आपली लढाई लढायला जाताना इतरांचा पाठिंबा हा ब-याचदा नुसता नावाला असून मुळात त्यांच्यामुळे विकतची दुखणी अंगावर घ्यावी लागतात ज्याने आपण जास्त अशक्त होतो.

In reply to by जयंत कुलकर्णी

हाडक्या 19/11/2014 - 17:47
पॅटनच्या या एका वाक्याने आमचे डोळे उघडले होते. 'मै भी दुश्मन की कम कर सकता हु इक गोली' असल्या गाण्यांच्या ओळींचा फोलपणा झटक्यात जाणवला होता.

hitesh 19/11/2014 - 11:44
कैकेयी .. दशरथ , कैकेयी .. राम , कैकेयी ... लक्ष्मण , सत्यवती ... भीष्म , द्कुंती ... कार्ण , ध्रुवबाळाची सावत्र आई ... ध्रुवबाळ .. ही त्यागाची उदाहरणे आहत का लबाड लोकानी दुसर्‍याच्या बोकांडी त्याग बसवुन स्वतः मनसोक्त उपभोग कसे घेतले याच्या कथा आहेत ??

असंका 20/11/2014 - 11:02
त्यागी, त्यागी म्हणून जो मोठेपणा मिळतो ना, तो बरेच वेळा सोडवत नाही या त्यागी लोकांना. त्या मोहाचा एकदा त्याग केला मी मग कसला वेगळा त्याग करायला लागतोय?

प्यारे१ 20/11/2014 - 13:00
त्यागातून त्याग करणाराला स्वतःला आनंद मिळतो म्हणूनच त्याग केला जातो. हीच गोष्ट प्रत्येक कृतीबाबत आहे. स्वतःच्या नि फक्त स्वतःच्या सुखासाठी माणूस कुठलीही कृती करत असतो. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. कधीकधी माणसाला दु:खात राहूनच सुख मिळतं (असं त्याचं आतल्या आत मत असतं. कदाचित नकळत पण तेच खरं आहे.) ही त्याची सुखी होण्यासाठी केलेली कृती असते.

तिमा 20/11/2014 - 15:24
'प्रकाश बाबा आमटे' बघितलात तर, सरसकट सर्व त्याग ढोंगी असतो असे म्ह्णण्यापूर्वी तुम्ही परत विचार कराल.

वडापाव 20/11/2014 - 18:35
प्रकाश बाबा आमटे पाहिलाय. "आपण 'त्याग' केलाय" असं त्यांना वाटतही नसावं. त्याग हा स्वतःची मालकी असणा-या सर्वात प्रिय बाबीचा केला जातो. स्वतः भुकेलं राहून आपल्या बाळाला खाऊ घालणा-या आईच्या या कृत्यात कुठलीही त्यागाची भावना नसते, नसावी. पण स्वतःच्या मुलालाही भुकेलं ठेऊन शेजारच्याच्या मुलाला फक्त ते जास्त भुकेलं आहे म्हणून खाऊ घालणं, हा त्याग आहे आणि त्याचवेळी तो गाढवपणा सुद्धा आहे. जेव्हा एखादा त्याग करतो, तेव्हा कोणीतरी त्या त्यागातून उपभोग घेतो. 'गरज' हा पात्रतेचा/हक्काचा निकष नाही. दुस-याच्या त्यागावर जगणारा 'गरजू' हा तसं जगेपर्यंत, आणि त्याच्यासाठी करण्यात आलेल्या त्यागाची शक्य असल्यास परतफेड करेपर्यंत नालायक असतो.

In reply to by वडापाव

>>>>त्याग हा स्वतःची मालकी असणा-या सर्वात प्रिय बाबीचा केला जातो. माणसाला स्वत:च्या आयुष्याशिवाय जास्त प्रिय काय असतं? पण बाबा आमटे, प्रकाश आमटें आणि त्यांच्या कुटुंबियांनी तेच आयुष्य सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. वैयक्तिक सुखाच्या पलीकडे जाऊन. >>>>पण स्वतःच्या मुलालाही भुकेलं ठेऊन शेजारच्याच्या मुलाला फक्त ते जास्त भुकेलं आहे म्हणून खाऊ घालणं, हा त्याग आहे आणि त्याचवेळी तो गाढवपणा सुद्धा आहे. कुठलीच आई असं करणार नाही. जे अन्न उपलब्ध आहे ते ती दोघांमध्येही वाटून देईल. एकच पोळी असेल तर स्वतः उपाशी राहून अर्धी पोळी स्वतःच्या आणि उरलेली अर्धी शेजारच्या मुलाला देईल.

वडापाव 20/11/2014 - 23:06
'वैयक्तिक'या शब्दाची व्याप्ती त्यांच्यासाठी मोठी आहे. मग उरलेली अर्धी पोळी जी दुस-याच्या मुलाला दिली तो त्याग आहे. जर त्या दुस-या मुलाबद्दलही आपल्या मुलाएवढीच आपुलकी असेल तर ठीक, मग तो त्याग नसेल. पण तेवढ्या प्रमाणात आपुलकी नसेल, तर जेवढे मनातल्या मनात ती आढेवेढे घेईल तेवढा ती त्याग करेल. मुळात त्या मुलाला भरवणं ही शेजा-याची जबाबदारी आहे. तो ती पाळत नाही म्हणून स्वतःच्या मुलाची शुश्रुषा तिला वाटून घ्यावी लागते. हाच मुद्दा आहे. आपली लढाई लढायला जाताना इतरांचा पाठिंबा हा ब-याचदा नुसता नावाला असून मुळात त्यांच्यामुळे विकतची दुखणी अंगावर घ्यावी लागतात ज्याने आपण जास्त अशक्त होतो.
लेखनप्रकार
सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा

संपादक मंडळ ·

गेल्या वर्षी आमच्या ओळखीच्या मिश्र (भारतीय पती, अमेरिकन पत्नी) जोडप्याकडे थँक्सगिविंग डिनरला गेलो होतो. कॅंडल लाइट डिनरसाठीची सुंदर सजावट होती. त्यावेळी काढलेला हा फोटो. Light photo DSC06233_zpse38f803c.jpg EXIF Details: Sony Nex5N; F/5.6; 1/100 फोटोवर पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही. फोटो मोठ्या आकारमानात बघायचा असल्यास कृपया चित्रावर क्लिक करावे. माझ्या छायाचित्रणात सुधारणा करण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

मोहन 01/11/2014 - 12:26
जयपूरला कुठे ते आठवत नीही Utsav - जयपूर Exif Details - Canon EOS 1000 , Lens : 18-55 Exposure 1/6 , Focal Length - 18 mm f/3.6 ISO 800 (संपादन : चित्र पानावर नीट दिसावे यासाठी त्याचा आकार योग्य तेवढा कमी केला आहे.)

In reply to by खोंड

प्रचेतस 01/11/2014 - 15:07
मी जर चुकत नसेल तर हे सासवडचे संगमेश्वर मंदिर आहे. १३ व्या शतकातले, यादवकालीन. कळस मात्र नंतर जीर्णोद्धारीत केलेला. टिपिकल पेशवेकालीन शैली.

In reply to by प्रचेतस

खोंड 01/11/2014 - 15:29
अंदाज थोडासा चुकला … हे सासवड जवळील ऐतिहासिक हिवरे गावातील शंकराचेच मंदिर आहे. फक्त २ कि मी लांब असेल. हे मंदिर पांडवकालीन आहे. कऱ्हा नदीवर अशी बरीच सुंदर शंकराची मंदिर आहेत उदाहरणार्थ संगमेश्वर, वटेश्वर, सिद्धेश्वर, पांडेश्वर … इ. या बद्दल एक आख्यायिका आहे. जेंव्हा या भागात पांडवांचा वास होता तेंव्हा त्यांनी महायज्ञ करायचे ठरवले आणि त्या साठी ब्र्म्हदेवाला आमंत्रित करायचे होते. त्यांना बोलवायचं काम भिमाकडे होते. ब्र्म्हदेव तेंव्हा तपस्चर्या करत होते. त्यांना जागे करण्यासाठी भीमाने त्यांच्या डोक्यावर कमंडलू उपडा केला आणि त्या पाण्यातून कऱ्हा नदीचा उगम झाला . तपश्चर्या भंग केली म्हणून ब्र्म्हदेव भीमच्या मागे लागले. जसे ब्र्म्हदेव जवळ येत तसा भीम एक शंकराची पिंड बनवत असे. ब्र्म्हदेव शंकराचे भक्त असल्याने पूजा न करता त्यांना पुढे जाता येत नसे. याच पिंडींवर नंतर पांडवांनी मंदिरं बांधली. सगळी मंदीरं प्रत्येकी एका रात्री बांधली असं म्हणतात. या मंदिरामध्ये प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एका शिलेमध्ये ५ अगदी गोलाकार अशी भोक आहेत. ती पांडवांची खून आहे अस म्हणतात. या मंदिराला एक दगडी गच्ची देखील आहे. हे छायाचित्तर गच्चीवरूनच काढले आहे.

In reply to by खोंड

हे तर आमच्या आजोळचे मंदीर! शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीचे कैक दिवस या मंदीरात घालवलेत. आवारात, सभागॄहात, गच्चीवर... (अवांतरः हे मंदीर ओढ्याच्या पलिकडे आहे. ओढ्याच्या अलिकडे एक म्हसोबाचेदेखील मंदीर आहे. त्यात ९-१० फूट उंच शीळा आहे, ज्याची म्हसोबा म्हणून पूजा केली जाते. हिवर्‍याची यात्रा याच म्हसोबाची यात्रा असते.)

मदनबाण 02/11/2014 - 19:14
काल कमला नेहरु पार्क { मलबार हिल} इथुन { जिथे म्हातारीचा बूट आहे } सैफी हॉस्पिटल पासुन दिसणारा क्वीन्स नेकलेस {मरीन ड्राइव्ह } टिपला... बरीच कसरत आणि सेटींग्स चे प्रयोग करुन फोटो काढले. त्यातला एक इथे देतो आहे. Queen's Necklace फोटोत डाविकडे जी वास्तु दिसते आहे ते सैफी हॉस्पिटल आहे, झूम करुन ती बिल्डींग नक्की कशी दिसते ते खालील फोटोत कळेल. { फक्त १ फोटो देण्याचा नियम अर्थातच लक्षात आहे, फक्त ती वास्तु कशी दिसते त्यासाठीच खालचा फोटो दिला आहे,स्पर्धेसाठी वरचाच फोटो धरला जावा.} सैफी हॉस्पिटल :-  SAIFEE HOSPITAL

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- LIC sells Rs 7,700 crore shares in 14 Sensex companies, ups stake in 10

In reply to by स्पा

मदनबाण 03/11/2014 - 12:12
वरचा फोटो तांत्रिक दॄष्ट्या मला काढायला कठीण गेला, मी ट्रायपॉडचा वापर केला नाही. तर जे लोखंडाचे सुरक्षतेचे कठडे आहेत {ज्यावर कॅमॅरा न हलता सरळ राहुच शकणार नाही असा} त्यावर ठेवुन काढला आहे. अनेक लोक तिथे येतात, त्यामुळे तशी गर्दी तिथे असतेच. त्यात आपल्या इथे जर लोक रस्त्यावर चालताना बागेत चालल्या सारखे चालतात, तर बागेत कसे चालत असतील याचा अंदाज केलेला बरा ! ;) बरं लोकांना आपण काही आदेश देउ शकत नाही, की ओ... ओ... अहो मी फोटो काढतो आहे मधे येउ नका. लोक तर असेही पाहिले आहेत, तुम्ही फोटो काढत असाल तर मुद्दामुन समोर येउन उभे राहतील. :) असो... तर अनेकांचे धक्के बसले ! :) त्यामुळे अनेक क्लीक्स वायाच गेले. आता तो लोखंडी कठडा ज्यावर ठेवुन { खरं तर नुसता टेकु देउन ठेवणे अधिक योग्य वाटेल} मी हा फोटो काढला तो तुमच्या सुरक्षतेसाठी { हो कॅमेरा ठेवण्यासाठीही तो नाही हे मला ठावुक आहे. ;) } आहे, पण अगदी डब्लु डब्लु एफच्या रिंगणात कसे दोरांवर कसे आदळतात, तसे धावत येउन आदळणारेही नग असतात. हल्ली सफ्लीच वेड आहे, प्रत्येक जण त्या लोखंडी कठण्याला टेकुन फोटो काठतात, त्यामुळे त्या कठड्यात मस्त कंपने येतात ! :) अश्या कठड्यावर ठेवुन सुद्धा ब्लर न होता फोटो आला,शिवाय एवढ्या अंधारात हे सगळं करण अधीक कठीण होत. त्यामुळे मी तो फोटो दिला आहे. झूम फोटो त्यामानाने मला काढायला सोपा वाटला.

In reply to by स्पा

चिगो 07/11/2014 - 09:37
खुपच सुंदर.. अत्यंत मंगल तरीही अत्यंत गुढ असं काहीसं फिलींग देणारा फोटो.. तुझी "फोटोजेनिक" नजर अत्यंत जबरा आहे, स्पा..

प्रभो 03/11/2014 - 13:38
माझी एंट्री - कारंज्याच्या तुषारांनी तयार झालेले इंद्रधनुष्य! स्थळ : फिलाडेल्फिया झू, फिलाडेल्फिया काळ : २०१० मधे कधी तरी Image

प्रचेतस 03/11/2014 - 21:47
कॅमेरा - कॅनन ५०० डी फोकल लेन्ग्थ - ५५ मीमी ऑपरेटिव्ह मोड - मॅन्युअल एक्स्पोजर - ५ सेकंद अ‍ॅपर्चर - f/10 मिटरींग - इवॅल्युअ‍ॅटिव आएसओ - १०० a

In reply to by प्रचेतस

एस 04/11/2014 - 00:15
पोस्टप्रोसेसिंगमध्ये ब्लू चॅनेल सिलेक्ट करून थोडासा ब्लू कास्ट कमी करून पहा. अजून परिणाम छान दिसेल. फ्रेमिंग असं का घेतलं असावं असा विचार करतो आहे.

In reply to by एस

प्रचेतस 04/11/2014 - 08:52
पोस्ट प्रोसेसिंग कॉन्ट्रास्ट कमी जास्त करण्यापलीकडे येतंच नाही. तुमच्या पोस्ट प्रोसेसिंगवरील लेखाची अजूनही वाट पाहतो आहे. फ्रेमिंग असं घेण्याचा काही विचार नव्हता. फक्त मूर्तीवर एकाच बाजूने प्रकाश पडला होता आणि अर्धी बाजू अंधारात पूर्ण बुडून गेली होती त्याच वेळी हा फोटो क्लिकवला.

एस 04/11/2014 - 00:20
सर्वच छायाचित्रे एक से बढकर एक आहेत. खूपच छान! अवांतर - पोस्टप्रोसेसिंग केलेले नाही असे बर्‍याचजणांनी मुद्दाम सांगितले आहे. का बरे केलेले नाही? ;-)

In reply to by एस

पोस्टप्रोसेसिंग करणे जमत नाही. फार पूर्वी शिकत असताना फोटो इम्पॅक्ट नावाचे टूल थोडेबहुत वापरले होते. अमेरिकेत राहून नव्याने फोटोशॉप वगैरे शिकायचे असेल तर पहिले ते विकत घ्यावे लागेल. त्यामुळे आधिच उल्हास त्यात फाल्गुनमास अशी अवस्था आहे :-) .

१) फारसे जमत नाही :P २) फोटो चांगला येणं महत्वाचं आहे असं वाटत. पोस्ट प्रोसेसिंग मुळे फोटोग्राफरचे खरे स्किल्स लपवले जातात. (असं वाटणं कदाचित पोस्ट प्रोसेसिंग येत नाही म्हणूनच असावं.) पण आधी, बरे फोटो काढायला शिकायाचेत. मग प्रोसेसिंग !!

In reply to by काव्यान्जलि

चौकटराजा 06/11/2014 - 17:18
२) फोटो चांगला येणं महत्वाचं आहे असं वाटत. मुळात आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण कॅमेर्‍यातील अनेक तांत्रिक गोष्टींचा वापर करूनच फोटो घेत असतो.माझा अनुभव असा आहे की पोस्ट प्रोसेसिंगने फोटो अमुलाग्र बदलता येतो. विशेषत: फोटोतील छायाप्रकाशात एक प्रकारचा स्निग्धपणा आणता येतो. ( लेव्हल करेक्शन) कलर कास्ट दूर करता येतो.( कलर बॅलन्स) एकूण फोटोतील सर्वसाधारण प्रकाश वाढवता वा कमी करता येतो. ( एक्स्पोझर करेक्शन) .फोटोशॉप ला पर्याय म्हणून असणारी ओपन सोर्स सॉफ्टवेअर ही हे काम करतात. व हे शिकायला अर्धा तास पुरे. सबब फोटो करेक्शनने फोटोतील मजाच निघून जाते हे म्हणणं युक्त नाही. खरा फोटोग्राफर तोच जो कोणताही प्रगत कॅमेरा न वापरता ( आयसोली टाईप) उत्तम फोटो काढतो बाकी आपण बहुतेक जण तंत्राचेच गुलाम असतो.

@ स्वॅप्सः लिवाच आता ते पोस्टप्रोसेसिंग काय आस्तंय ते तेच्यावर एक लेख :) (नुसता कॅमेर्‍यात पाहून किलिक कर्नारा छायाचित्र-आशिक्शित बिगारी फटुग्रापर) इए

मदनबाण 04/11/2014 - 11:58
लिवाच आता ते पोस्टप्रोसेसिंग काय आस्तंय ते तेच्यावर एक लेख हेच म्हणतो. :) मी आता सगळे फोटो रॉ फॉरमॅट मधेच काढत असल्याने पोस्ट प्रोसेसिंग करतोच. {पुर्वी पोस्ट-प्रोसेसिंगला माझा विरोध होता कारण आपण स्वतःच फोटो असे काढावेत की त्याची गऱज पडु नये असा माझा विचार होता. मग हळुहळु रॉ फॉरमॅटवर स्वीच झाल्यावर पोस्ट प्रोसेसिंगचे महत्व कळले आणि पटले देखील.} प्रत्येकाची स्वतःची आवड आणि कौशल्य जसे असते त्या प्रमाणे फोटो प्रोसेस केलेले दिसतात.तरी सुद्धा अती प्रोसेसिंग टाळावे, कारण मग मूळ प्रकाशचित्रातली मजा निघुन जाउन फक्त पोस्ट-प्रोसेसिंगच नजरेला दिसते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

एस 04/11/2014 - 13:28
अती प्रोसेसिंग टाळावे, कारण मग मूळ प्रकाशचित्रातली मजा निघुन जाउन फक्त पोस्ट-प्रोसेसिंगच नजरेला दिसते.
पोस्टप्रोसेसिंग आणि एडिटिंग असा तो फरक आहे. अर्थात काय किती प्रमाणात चांगलं हे फारच सब्जेक्टिव आहे. लेख लिहायला बराच वेळ लागेल अजून. पूर्वतयारीत मग्न आहे. बादवे, त्यासाठी महागडी सॉफ्टवेअर घेण्याची सध्या गरज नाही. तुम्ही गिम्प सारख्या किंवा फास्टस्टोनसारख्या चकटफू गोष्टी वापरू शकता. बेसिक तत्त्वे एकदा समजली की मग तांत्रिक बाजूंचा विचार करू शकतो.

अनुरोध 05/11/2014 - 15:12
२०१२ च्या दस-याला औरंगाबाद येथे रावण दहनाच्या संन्धेला काढला आहे हा फोटो. स्पर्धेत फोटो पाठवण्याचि माझी तशी पहिलिच वेळ.... .. जाता जाता:- स्पा रावांचा फोटो एकदम खत्रुड आहे..... Smile

In reply to by रेवती

विलासराव 05/11/2014 - 23:35
मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का कोणी एवढी रोषणाई करतं? मी तिथे जवळच रहात होतो. एकदा माझ्या एका मित्राला मी गमतीने ते ताज हॉटेल आहे असे सांगीतले. त्याने ताज पाहीले नसल्याने ते त्याला खरंच वाटले होते. आनी दुसर्या एका मिपाकराने तर मला मरायला हेच हॉस्पीटल आवडेल असे सांगीतले होते.

In reply to by विलासराव

मदनबाण 06/11/2014 - 11:13
मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का कोणी एवढी रोषणाई करतं? जल्ला आपल्या काय बी माहित नाही ! ;) मी इथुन बर्‍याच वेळा गेलो आहे,हॉस्पिटल जबरदस्त दिसते ! समोर अरबी समुद्र आहे, त्यामुळे सी-व्हू असणारे हॉस्पिटल झगमगाट असणारे असणारच ! ;) @विलासराव :- मी तिथे जवळच रहात होतो. फोटु पाहुन जिथुन काढला आहे त्याची कल्पना तुम्हाला चांगलीच आली असावी आता... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- L&T Info to hire joint CEOs by month end; but all decisions funnelled through AM Naik

इशा१२३ 06/11/2014 - 22:24
p पिचोला लेक उदयपुरला संध्याकाळी बोटींग करताना टिपलेला भव्य जगतमंदिर पॅलेसचा प्रकाशोत्सव... नुकताच सुर्यास्त झाल्याने निळसर आकाश आणि निळ्या पाण्यावर रोषणाईचे प्रतिबिंब रम्य दिसत होते.

आदूबाळ 07/11/2014 - 19:07
मिडसमर नाईट्स ड्रीम a लायडेन या हॉलंडमधल्या टुमदार गावातल्या कॅनॉलवरच्या पुलावरून काढलेला फोटो. (वेळ रात्री १०:३०)

आयफेल टॉवर - रात्रीच्या अंधारात दर तासाला पाच मिनिटांसाठी चमचमणारे २०००० फ्लॅशिंग लाईट्स आणि लेझर बीम ने आसमंत उजळुन निघतो. https://lh6.googleusercontent.com/-xLdLdZW_hyM/VF41sAV7itI/AAAAAAAAD90/lsZxw3tEO6Y/w385-h577-no/DSC_0907.JPG NIKON D3100 Focal Length: 35 mm Exposure: 1/13 ISO: 3200 F Number: f/5

In reply to by मदनबाण

मदनबाण 08/11/2014 - 21:48
जरासे अवांतर :- फटाक्यांचे आतिशबाजीचे होटो पाहुन मी मध्यंतरी पाहिलेला एक व्हिडीयो पाहिला होता तो आठवला... तो व्हिडीयो बर्‍यापैकी व्ह्यायरल झाला होता. कोणता ? तर ड्रोनचा वापर करुन शुट केलेली फटाक्यांची आतिशबाजी. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Purbayan Chatterjee - Shree | Instrumental Music [SITAR] | 2014 Official Video

मेघनाद 08/11/2014 - 23:06
आजवर झालेल्या स्पर्धांमध्ये माझी पहिलीच प्रवेशिका आहे. खाली दिलेली छायाचित्र माइक्रोमैक्स मोबिल कॅमेरा मध्ये टिपलेली आहेत. सर्व छायाचित्र विरंगुळा म्हणून टिपलेली आहेत. मोबाईल मध्ये टिपलेली छायाचित्र असल्याने स्पर्धेसाठी पात्र नसल्यास रसिकांना पाहण्यासाठी डकवली आहेत. सर्व छायाचित्र ऑटो ट्युन केलेली आहेत. १. पणती पणती २. निरांजने निरांजने ३. सूर्यास्त सूर्यास्त ४. विजेचा दिवा विजेचा दिवा गुणोत्तरे निट न जमल्यामुळे छायाचित्रांची थोडी खेचाखेच झाली आहे तरी क्षमा असावी. ....................................................................................................... ह्या पूर्वी देखील मी माझी निवडक छायाचित्रे दोन भागात प्रकाशित केली होति. कोणी रसिक भेट देऊ इच्छित असल्यास खालील दुव्यावर टीचकी मारावी. फावल्या वेळेतली फोटोग्राफी…. फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग २

सर्वच फोटो अतिशय सुंदर आहेत. तरीपण मला आवडलेले काही फोटोज ... श्रीरंग_जोशी - कँडल फोटो. खोंड - शंकराच्या मंदिराचा फोटो. पैसा - क्र. २ चा फोटो. मदनबाण - क्र. २ चा फोटो. स्पा - पद्मावतीच्या देवळातील फोटो. किसन शिंदे - दिवाळीतील चक्राचा फोटो. +१ (हा फोटो पाहिल्यावर आकाशगंगा आणि तारकापुंज यांची आठवण होते.) वल्ली - Crackers फोटो. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - पणतीचा फोटो. ( background ब्लॅक ठेवला असता तर अजून छान वाटला असता.) विलासराव - क्र. १ चा फोटो. नन्दादीप - ढगाचा फोटो. अबोली२१५ - आकाशकंदिलांचा फोटो. anandphadke - लाइट फोटोग्राफी . +१ मस्तानी - सुर्योदयाचा फोटो. मीता - Crackers फोटो. मधुरा देशपांडे - आयफेल टॉवर. मेघनाद - क्र २ चा फोटो. वेल्लाभट - सुंदर लाइट इफेक्ट. +१

गेल्या वर्षी आमच्या ओळखीच्या मिश्र (भारतीय पती, अमेरिकन पत्नी) जोडप्याकडे थँक्सगिविंग डिनरला गेलो होतो. कॅंडल लाइट डिनरसाठीची सुंदर सजावट होती. त्यावेळी काढलेला हा फोटो. Light photo DSC06233_zpse38f803c.jpg EXIF Details: Sony Nex5N; F/5.6; 1/100 फोटोवर पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही. फोटो मोठ्या आकारमानात बघायचा असल्यास कृपया चित्रावर क्लिक करावे. माझ्या छायाचित्रणात सुधारणा करण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

मोहन 01/11/2014 - 12:26
जयपूरला कुठे ते आठवत नीही Utsav - जयपूर Exif Details - Canon EOS 1000 , Lens : 18-55 Exposure 1/6 , Focal Length - 18 mm f/3.6 ISO 800 (संपादन : चित्र पानावर नीट दिसावे यासाठी त्याचा आकार योग्य तेवढा कमी केला आहे.)

In reply to by खोंड

प्रचेतस 01/11/2014 - 15:07
मी जर चुकत नसेल तर हे सासवडचे संगमेश्वर मंदिर आहे. १३ व्या शतकातले, यादवकालीन. कळस मात्र नंतर जीर्णोद्धारीत केलेला. टिपिकल पेशवेकालीन शैली.

In reply to by प्रचेतस

खोंड 01/11/2014 - 15:29
अंदाज थोडासा चुकला … हे सासवड जवळील ऐतिहासिक हिवरे गावातील शंकराचेच मंदिर आहे. फक्त २ कि मी लांब असेल. हे मंदिर पांडवकालीन आहे. कऱ्हा नदीवर अशी बरीच सुंदर शंकराची मंदिर आहेत उदाहरणार्थ संगमेश्वर, वटेश्वर, सिद्धेश्वर, पांडेश्वर … इ. या बद्दल एक आख्यायिका आहे. जेंव्हा या भागात पांडवांचा वास होता तेंव्हा त्यांनी महायज्ञ करायचे ठरवले आणि त्या साठी ब्र्म्हदेवाला आमंत्रित करायचे होते. त्यांना बोलवायचं काम भिमाकडे होते. ब्र्म्हदेव तेंव्हा तपस्चर्या करत होते. त्यांना जागे करण्यासाठी भीमाने त्यांच्या डोक्यावर कमंडलू उपडा केला आणि त्या पाण्यातून कऱ्हा नदीचा उगम झाला . तपश्चर्या भंग केली म्हणून ब्र्म्हदेव भीमच्या मागे लागले. जसे ब्र्म्हदेव जवळ येत तसा भीम एक शंकराची पिंड बनवत असे. ब्र्म्हदेव शंकराचे भक्त असल्याने पूजा न करता त्यांना पुढे जाता येत नसे. याच पिंडींवर नंतर पांडवांनी मंदिरं बांधली. सगळी मंदीरं प्रत्येकी एका रात्री बांधली असं म्हणतात. या मंदिरामध्ये प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एका शिलेमध्ये ५ अगदी गोलाकार अशी भोक आहेत. ती पांडवांची खून आहे अस म्हणतात. या मंदिराला एक दगडी गच्ची देखील आहे. हे छायाचित्तर गच्चीवरूनच काढले आहे.

In reply to by खोंड

हे तर आमच्या आजोळचे मंदीर! शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीचे कैक दिवस या मंदीरात घालवलेत. आवारात, सभागॄहात, गच्चीवर... (अवांतरः हे मंदीर ओढ्याच्या पलिकडे आहे. ओढ्याच्या अलिकडे एक म्हसोबाचेदेखील मंदीर आहे. त्यात ९-१० फूट उंच शीळा आहे, ज्याची म्हसोबा म्हणून पूजा केली जाते. हिवर्‍याची यात्रा याच म्हसोबाची यात्रा असते.)

मदनबाण 02/11/2014 - 19:14
काल कमला नेहरु पार्क { मलबार हिल} इथुन { जिथे म्हातारीचा बूट आहे } सैफी हॉस्पिटल पासुन दिसणारा क्वीन्स नेकलेस {मरीन ड्राइव्ह } टिपला... बरीच कसरत आणि सेटींग्स चे प्रयोग करुन फोटो काढले. त्यातला एक इथे देतो आहे. Queen's Necklace फोटोत डाविकडे जी वास्तु दिसते आहे ते सैफी हॉस्पिटल आहे, झूम करुन ती बिल्डींग नक्की कशी दिसते ते खालील फोटोत कळेल. { फक्त १ फोटो देण्याचा नियम अर्थातच लक्षात आहे, फक्त ती वास्तु कशी दिसते त्यासाठीच खालचा फोटो दिला आहे,स्पर्धेसाठी वरचाच फोटो धरला जावा.} सैफी हॉस्पिटल :-  SAIFEE HOSPITAL

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- LIC sells Rs 7,700 crore shares in 14 Sensex companies, ups stake in 10

In reply to by स्पा

मदनबाण 03/11/2014 - 12:12
वरचा फोटो तांत्रिक दॄष्ट्या मला काढायला कठीण गेला, मी ट्रायपॉडचा वापर केला नाही. तर जे लोखंडाचे सुरक्षतेचे कठडे आहेत {ज्यावर कॅमॅरा न हलता सरळ राहुच शकणार नाही असा} त्यावर ठेवुन काढला आहे. अनेक लोक तिथे येतात, त्यामुळे तशी गर्दी तिथे असतेच. त्यात आपल्या इथे जर लोक रस्त्यावर चालताना बागेत चालल्या सारखे चालतात, तर बागेत कसे चालत असतील याचा अंदाज केलेला बरा ! ;) बरं लोकांना आपण काही आदेश देउ शकत नाही, की ओ... ओ... अहो मी फोटो काढतो आहे मधे येउ नका. लोक तर असेही पाहिले आहेत, तुम्ही फोटो काढत असाल तर मुद्दामुन समोर येउन उभे राहतील. :) असो... तर अनेकांचे धक्के बसले ! :) त्यामुळे अनेक क्लीक्स वायाच गेले. आता तो लोखंडी कठडा ज्यावर ठेवुन { खरं तर नुसता टेकु देउन ठेवणे अधिक योग्य वाटेल} मी हा फोटो काढला तो तुमच्या सुरक्षतेसाठी { हो कॅमेरा ठेवण्यासाठीही तो नाही हे मला ठावुक आहे. ;) } आहे, पण अगदी डब्लु डब्लु एफच्या रिंगणात कसे दोरांवर कसे आदळतात, तसे धावत येउन आदळणारेही नग असतात. हल्ली सफ्लीच वेड आहे, प्रत्येक जण त्या लोखंडी कठण्याला टेकुन फोटो काठतात, त्यामुळे त्या कठड्यात मस्त कंपने येतात ! :) अश्या कठड्यावर ठेवुन सुद्धा ब्लर न होता फोटो आला,शिवाय एवढ्या अंधारात हे सगळं करण अधीक कठीण होत. त्यामुळे मी तो फोटो दिला आहे. झूम फोटो त्यामानाने मला काढायला सोपा वाटला.

In reply to by स्पा

चिगो 07/11/2014 - 09:37
खुपच सुंदर.. अत्यंत मंगल तरीही अत्यंत गुढ असं काहीसं फिलींग देणारा फोटो.. तुझी "फोटोजेनिक" नजर अत्यंत जबरा आहे, स्पा..

प्रभो 03/11/2014 - 13:38
माझी एंट्री - कारंज्याच्या तुषारांनी तयार झालेले इंद्रधनुष्य! स्थळ : फिलाडेल्फिया झू, फिलाडेल्फिया काळ : २०१० मधे कधी तरी Image

प्रचेतस 03/11/2014 - 21:47
कॅमेरा - कॅनन ५०० डी फोकल लेन्ग्थ - ५५ मीमी ऑपरेटिव्ह मोड - मॅन्युअल एक्स्पोजर - ५ सेकंद अ‍ॅपर्चर - f/10 मिटरींग - इवॅल्युअ‍ॅटिव आएसओ - १०० a

In reply to by प्रचेतस

एस 04/11/2014 - 00:15
पोस्टप्रोसेसिंगमध्ये ब्लू चॅनेल सिलेक्ट करून थोडासा ब्लू कास्ट कमी करून पहा. अजून परिणाम छान दिसेल. फ्रेमिंग असं का घेतलं असावं असा विचार करतो आहे.

In reply to by एस

प्रचेतस 04/11/2014 - 08:52
पोस्ट प्रोसेसिंग कॉन्ट्रास्ट कमी जास्त करण्यापलीकडे येतंच नाही. तुमच्या पोस्ट प्रोसेसिंगवरील लेखाची अजूनही वाट पाहतो आहे. फ्रेमिंग असं घेण्याचा काही विचार नव्हता. फक्त मूर्तीवर एकाच बाजूने प्रकाश पडला होता आणि अर्धी बाजू अंधारात पूर्ण बुडून गेली होती त्याच वेळी हा फोटो क्लिकवला.

एस 04/11/2014 - 00:20
सर्वच छायाचित्रे एक से बढकर एक आहेत. खूपच छान! अवांतर - पोस्टप्रोसेसिंग केलेले नाही असे बर्‍याचजणांनी मुद्दाम सांगितले आहे. का बरे केलेले नाही? ;-)

In reply to by एस

पोस्टप्रोसेसिंग करणे जमत नाही. फार पूर्वी शिकत असताना फोटो इम्पॅक्ट नावाचे टूल थोडेबहुत वापरले होते. अमेरिकेत राहून नव्याने फोटोशॉप वगैरे शिकायचे असेल तर पहिले ते विकत घ्यावे लागेल. त्यामुळे आधिच उल्हास त्यात फाल्गुनमास अशी अवस्था आहे :-) .

१) फारसे जमत नाही :P २) फोटो चांगला येणं महत्वाचं आहे असं वाटत. पोस्ट प्रोसेसिंग मुळे फोटोग्राफरचे खरे स्किल्स लपवले जातात. (असं वाटणं कदाचित पोस्ट प्रोसेसिंग येत नाही म्हणूनच असावं.) पण आधी, बरे फोटो काढायला शिकायाचेत. मग प्रोसेसिंग !!

In reply to by काव्यान्जलि

चौकटराजा 06/11/2014 - 17:18
२) फोटो चांगला येणं महत्वाचं आहे असं वाटत. मुळात आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण कॅमेर्‍यातील अनेक तांत्रिक गोष्टींचा वापर करूनच फोटो घेत असतो.माझा अनुभव असा आहे की पोस्ट प्रोसेसिंगने फोटो अमुलाग्र बदलता येतो. विशेषत: फोटोतील छायाप्रकाशात एक प्रकारचा स्निग्धपणा आणता येतो. ( लेव्हल करेक्शन) कलर कास्ट दूर करता येतो.( कलर बॅलन्स) एकूण फोटोतील सर्वसाधारण प्रकाश वाढवता वा कमी करता येतो. ( एक्स्पोझर करेक्शन) .फोटोशॉप ला पर्याय म्हणून असणारी ओपन सोर्स सॉफ्टवेअर ही हे काम करतात. व हे शिकायला अर्धा तास पुरे. सबब फोटो करेक्शनने फोटोतील मजाच निघून जाते हे म्हणणं युक्त नाही. खरा फोटोग्राफर तोच जो कोणताही प्रगत कॅमेरा न वापरता ( आयसोली टाईप) उत्तम फोटो काढतो बाकी आपण बहुतेक जण तंत्राचेच गुलाम असतो.

@ स्वॅप्सः लिवाच आता ते पोस्टप्रोसेसिंग काय आस्तंय ते तेच्यावर एक लेख :) (नुसता कॅमेर्‍यात पाहून किलिक कर्नारा छायाचित्र-आशिक्शित बिगारी फटुग्रापर) इए

मदनबाण 04/11/2014 - 11:58
लिवाच आता ते पोस्टप्रोसेसिंग काय आस्तंय ते तेच्यावर एक लेख हेच म्हणतो. :) मी आता सगळे फोटो रॉ फॉरमॅट मधेच काढत असल्याने पोस्ट प्रोसेसिंग करतोच. {पुर्वी पोस्ट-प्रोसेसिंगला माझा विरोध होता कारण आपण स्वतःच फोटो असे काढावेत की त्याची गऱज पडु नये असा माझा विचार होता. मग हळुहळु रॉ फॉरमॅटवर स्वीच झाल्यावर पोस्ट प्रोसेसिंगचे महत्व कळले आणि पटले देखील.} प्रत्येकाची स्वतःची आवड आणि कौशल्य जसे असते त्या प्रमाणे फोटो प्रोसेस केलेले दिसतात.तरी सुद्धा अती प्रोसेसिंग टाळावे, कारण मग मूळ प्रकाशचित्रातली मजा निघुन जाउन फक्त पोस्ट-प्रोसेसिंगच नजरेला दिसते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

एस 04/11/2014 - 13:28
अती प्रोसेसिंग टाळावे, कारण मग मूळ प्रकाशचित्रातली मजा निघुन जाउन फक्त पोस्ट-प्रोसेसिंगच नजरेला दिसते.
पोस्टप्रोसेसिंग आणि एडिटिंग असा तो फरक आहे. अर्थात काय किती प्रमाणात चांगलं हे फारच सब्जेक्टिव आहे. लेख लिहायला बराच वेळ लागेल अजून. पूर्वतयारीत मग्न आहे. बादवे, त्यासाठी महागडी सॉफ्टवेअर घेण्याची सध्या गरज नाही. तुम्ही गिम्प सारख्या किंवा फास्टस्टोनसारख्या चकटफू गोष्टी वापरू शकता. बेसिक तत्त्वे एकदा समजली की मग तांत्रिक बाजूंचा विचार करू शकतो.

अनुरोध 05/11/2014 - 15:12
२०१२ च्या दस-याला औरंगाबाद येथे रावण दहनाच्या संन्धेला काढला आहे हा फोटो. स्पर्धेत फोटो पाठवण्याचि माझी तशी पहिलिच वेळ.... .. जाता जाता:- स्पा रावांचा फोटो एकदम खत्रुड आहे..... Smile

In reply to by रेवती

विलासराव 05/11/2014 - 23:35
मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का कोणी एवढी रोषणाई करतं? मी तिथे जवळच रहात होतो. एकदा माझ्या एका मित्राला मी गमतीने ते ताज हॉटेल आहे असे सांगीतले. त्याने ताज पाहीले नसल्याने ते त्याला खरंच वाटले होते. आनी दुसर्या एका मिपाकराने तर मला मरायला हेच हॉस्पीटल आवडेल असे सांगीतले होते.

In reply to by विलासराव

मदनबाण 06/11/2014 - 11:13
मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का कोणी एवढी रोषणाई करतं? जल्ला आपल्या काय बी माहित नाही ! ;) मी इथुन बर्‍याच वेळा गेलो आहे,हॉस्पिटल जबरदस्त दिसते ! समोर अरबी समुद्र आहे, त्यामुळे सी-व्हू असणारे हॉस्पिटल झगमगाट असणारे असणारच ! ;) @विलासराव :- मी तिथे जवळच रहात होतो. फोटु पाहुन जिथुन काढला आहे त्याची कल्पना तुम्हाला चांगलीच आली असावी आता... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- L&T Info to hire joint CEOs by month end; but all decisions funnelled through AM Naik

इशा१२३ 06/11/2014 - 22:24
p पिचोला लेक उदयपुरला संध्याकाळी बोटींग करताना टिपलेला भव्य जगतमंदिर पॅलेसचा प्रकाशोत्सव... नुकताच सुर्यास्त झाल्याने निळसर आकाश आणि निळ्या पाण्यावर रोषणाईचे प्रतिबिंब रम्य दिसत होते.

आदूबाळ 07/11/2014 - 19:07
मिडसमर नाईट्स ड्रीम a लायडेन या हॉलंडमधल्या टुमदार गावातल्या कॅनॉलवरच्या पुलावरून काढलेला फोटो. (वेळ रात्री १०:३०)

आयफेल टॉवर - रात्रीच्या अंधारात दर तासाला पाच मिनिटांसाठी चमचमणारे २०००० फ्लॅशिंग लाईट्स आणि लेझर बीम ने आसमंत उजळुन निघतो. https://lh6.googleusercontent.com/-xLdLdZW_hyM/VF41sAV7itI/AAAAAAAAD90/lsZxw3tEO6Y/w385-h577-no/DSC_0907.JPG NIKON D3100 Focal Length: 35 mm Exposure: 1/13 ISO: 3200 F Number: f/5

In reply to by मदनबाण

मदनबाण 08/11/2014 - 21:48
जरासे अवांतर :- फटाक्यांचे आतिशबाजीचे होटो पाहुन मी मध्यंतरी पाहिलेला एक व्हिडीयो पाहिला होता तो आठवला... तो व्हिडीयो बर्‍यापैकी व्ह्यायरल झाला होता. कोणता ? तर ड्रोनचा वापर करुन शुट केलेली फटाक्यांची आतिशबाजी. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Purbayan Chatterjee - Shree | Instrumental Music [SITAR] | 2014 Official Video

मेघनाद 08/11/2014 - 23:06
आजवर झालेल्या स्पर्धांमध्ये माझी पहिलीच प्रवेशिका आहे. खाली दिलेली छायाचित्र माइक्रोमैक्स मोबिल कॅमेरा मध्ये टिपलेली आहेत. सर्व छायाचित्र विरंगुळा म्हणून टिपलेली आहेत. मोबाईल मध्ये टिपलेली छायाचित्र असल्याने स्पर्धेसाठी पात्र नसल्यास रसिकांना पाहण्यासाठी डकवली आहेत. सर्व छायाचित्र ऑटो ट्युन केलेली आहेत. १. पणती पणती २. निरांजने निरांजने ३. सूर्यास्त सूर्यास्त ४. विजेचा दिवा विजेचा दिवा गुणोत्तरे निट न जमल्यामुळे छायाचित्रांची थोडी खेचाखेच झाली आहे तरी क्षमा असावी. ....................................................................................................... ह्या पूर्वी देखील मी माझी निवडक छायाचित्रे दोन भागात प्रकाशित केली होति. कोणी रसिक भेट देऊ इच्छित असल्यास खालील दुव्यावर टीचकी मारावी. फावल्या वेळेतली फोटोग्राफी…. फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग २

सर्वच फोटो अतिशय सुंदर आहेत. तरीपण मला आवडलेले काही फोटोज ... श्रीरंग_जोशी - कँडल फोटो. खोंड - शंकराच्या मंदिराचा फोटो. पैसा - क्र. २ चा फोटो. मदनबाण - क्र. २ चा फोटो. स्पा - पद्मावतीच्या देवळातील फोटो. किसन शिंदे - दिवाळीतील चक्राचा फोटो. +१ (हा फोटो पाहिल्यावर आकाशगंगा आणि तारकापुंज यांची आठवण होते.) वल्ली - Crackers फोटो. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - पणतीचा फोटो. ( background ब्लॅक ठेवला असता तर अजून छान वाटला असता.) विलासराव - क्र. १ चा फोटो. नन्दादीप - ढगाचा फोटो. अबोली२१५ - आकाशकंदिलांचा फोटो. anandphadke - लाइट फोटोग्राफी . +१ मस्तानी - सुर्योदयाचा फोटो. मीता - Crackers फोटो. मधुरा देशपांडे - आयफेल टॉवर. मेघनाद - क्र २ चा फोटो. वेल्लाभट - सुंदर लाइट इफेक्ट. +१
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 ******************************************** नमस्कार मंडळी! दिवाळीच्या फराळाचा फन्ना उडवला का नाही! आणि दिवाळी अंकही बरेच वाचून झाले असतील! आता जराशा विश्रांतीनंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त चौथी स्पर्धा सुरू करूया चला!. नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. म्हणून या स्पर्धेचा विषय राहील उत्सव प्रकाशाचा! मग तो उत्सव एका पणतीचा असेल किंवा लखलखत्या रोषणाईचा, किंवा आकाशातल्या नैसर्गिक रोषणाईचा.

डोंबिवली कट्टा पंचनामा

माम्लेदारचा पन्खा ·

हरकाम्या 23/10/2014 - 17:57
फोटु टाकल्याशिवायय्हा पंचनामा " ग्राह्य " धरला जाणार नाही.याची पंख्याने नोंद घ्यावी.

बहुगुणी 23/10/2014 - 18:07
पण हल्ली व्हिडिओ रेकॉर्डेड पंचनामा आवश्यक आहे म्हणे, तो केला असेलच, येऊ देत; तो या टोळीबाहेर जाणार नाही याची टोळीवाले काळजी घेतीलच!

भाते 23/10/2014 - 19:55
पंचनाम्याचा शाब्दिक मजकुर आवडला. संशयितांच्या फोटोशिवाय पंचनामा ग्राह्य धरण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. :) मुक्तविहारी, नविन घरापध्दल हार्दिक अभिनंदन. नविन घर डोंबिवलीतच आहे ना? मिपाचा एक महत्वाचा मध्यवर्ती डोंबिवलीकर आणि कट्टा नियोजन अधिकारी कमी व्हायला नको! :)

सगळ्या टोळीबांधवांना णम्र इणंती की फटुसाठी स्पावड्या ह्यांस संपर्क करा वा. स्पाराव....करा बुवा काहीतरी... समन्स बजावलय सगळ्यांनी !

कार्यबाहुल्ल्यामुळे कट्ट्याला हजेरी लावता आली नाही ह्याची मनाला आवश्यक तेवढी खंत आहेच. कट्टा वृत्तांताचा (आय मीन, पंचनाम्याचा) नवा अविष्कार कौतुकास्पद आहे. मुविंचा मुक्काम किती दिवस भारतात आहे?

लै भारी इष्टाईलमधला कट्टापंचनामा जंक्शन आवडला आहे जाहीर करण्यास आम्हाला मनापासून आनंद होत आहे. *ok* प्रंतू फोटूचा पुरावा दाबून ठेवल्याने कोर्ट नाराज आहे... तो पुरावा त्वरीत सादर करून वाचकांना जळवावे असा आदेश कोर्ट देत आहे. *dirol*

नंदन 23/10/2014 - 23:23
पंचनामा आवडला. फोटूही येऊद्या शक्य झाल्यास.
डॉ खरे यांच्याबरोबर एक तरतरीत व तेजस्वी चेहऱ्याचा पोरगेलासा तरुण तिथे आला . तो स्पा उर्फ स्पावड्या असल्याचे कळले
स्पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती! :)

पैसा 23/10/2014 - 23:35
मस्त लिहिलंय! फोटो घेऊन ते शिवराम गोविंद कुठं फरारी झालंय त्याला आधी हुडका!

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.

पंचनाम्याचे पुरावे टाका नस्ता मी पंचनामा गायब करून टाकीन पुन्हा म्हणू नका पंचनाम्याचा कागद इथे तर ठेवला होता म्हणून ! -दिलीप बिरुटे (मंडल निरीक्षक)

पाषाणभेद 24/10/2014 - 08:57
साला टकलू शकीलने सही बताया था. ऐसे कट्टेकुट्टे मे मत जाते जा. लोगबाग अपनेजे धंदेमेके लोगोंका पंचनामा करते है. जो बी कुच खाते पिते है उसका पटू इंटरनेटपे डालते है. ऐसा अगर रहेगा तो अपनी पैचान सबको हो जायेगी ना बाप. इसलिये ऐसे कट्टेकुट्टेमे मै जाताच नई. आपभी जरा सोचो अउर अपने पैचानमेके कट्टेमेच जानेका क्या?

ह्याला म्हणातात डोंबोली कट्टा.... आमच्या कट्ट्याला हजेरी न लावता पण कंजूस ह्यांनी फोटू डकवलेच... एक-मेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ...

भाते 24/10/2014 - 20:03
कुठे नेऊन ठेवला आहे कट्टा मिपाचा? खादाडीचा एकही फोटो नाही? :( सगळ्या बश्या रिकाम्या आणि अर्धे पेले रिकामे! तेसुध्दा मिपा कट्टा आयोजक आणि नियमित कट्टेकरी असताना? जळजळ होणारे खादाडीचे फोटो टाकल्याशिवाय मिपा कट्टा पुर्ण होत नाही! किमान ती 'सिंड्रेला' तरी दाखवायची होती! :) फोटो बहुदा शेवटीला कट्टा संपताना काढला असावा असा दाट संशय आहे.

In reply to by भाते

इनो नसल्यामुळे जळजळ करायला लावणारे फोटो काढले नाहीत... आणि तसेही इथे कोणीही दुष्काळग्रस्त कट्टेकरी नसल्याने खाऊचे फोटो कटाप !

In reply to by भाते

इनो नसल्यामुळे जळजळ करायला लावणारे फोटो काढले नाहीत... आणि तसेही इथे कोणीही दुष्काळग्रस्त कट्टेकरी नसल्याने खाऊचे फोटो कटाप !

In reply to by भाते

टवाळ कार्टा 24/10/2014 - 23:05
कुठे नेऊन ठेवला आहे कट्टा मिपाचा? खादाडीचा एकही फोटो नाही? Sad सगळ्या बश्या रिकाम्या आणि अर्धे पेले रिकामे! तेसुध्दा मिपा कट्टा आयोजक आणि नियमित कट्टेकरी असताना? जळजळ होणारे खादाडीचे फोटो टाकल्याशिवाय मिपा कट्टा पुर्ण होत नाही! किमान ती 'सिंड्रेला' तरी दाखवायची होती! Smile फोटो बहुदा शेवटीला कट्टा संपताना काढला असावा असा दाट संशय आहे.
जीधर हम खाने बैठते है...उधर भरी हुई डिश २ मिनीटमे खाली हो जाती है ;)

ट्का म्हणे झालो पावन स्पाडुरंग तो प्रकटला , सतेज कांती अंगी तरतरी नंदी पॅलेस तो उजळला, स्वेतपत्रध्रुम्रपानगंडिका अन पक्षीतीर्था समावेत अजब तो चैतन्य सोहळा रंगला अजब तो चैतन्य सोहळा रंगला

In reply to by सूड

सतिश गावडे 24/10/2014 - 20:42
कटटयाला न जाता, एव्हढे का चेकाळता? बाकी तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे असे जाणवते.

In reply to by मुक्त विहारि

आजपासून मुविकाकान्ना मिपाचे नविन भासं म्हणावे असा प्रस्ताव मांडतो.

In reply to by सतिश गावडे

सूड 24/10/2014 - 21:02
>>बाकी तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे असे जाणवते. हो आहे. तुमच्याकडे इनो आहे, की पाठवू?? ;)

In reply to by सूड

सतिश गावडे 24/10/2014 - 21:11
इनोची आवश्यकता नाही दादा. माझी जळजळ होत आहे असा समज का बरे झाला तुमचा? तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने अजून एकाच्या "जिवाभावाच्या" मित्रांच्या जोडीची आठवण झाली. जी फॉर जिवाभावाचा. :)

त्या संध्याकाळी तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्ती ह्या केवळ नवीन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जमलेल्या असून त्यांचा कोणताही असामाजिक हेतू नाही हे लक्षात आले.
अर्रर्रर्र... म्हणजे तुम्हाला त्यांची कोड ल्यांग्वेज कळली नाही असं दिसतंय. तुमच्यासारख्या मुरब्बी शीआयडीचा या लोकांनी अगदीच ट्र्याफिक पोलिस मामा केला की बरोब्बर! पंचनाम्याच्या ष्टाइलमधला लेख भारी आवडला हेवेसांनलगे.

खटपट्या 24/10/2014 - 22:49
अन्गाशी!! आता कसं फोटु बगून गार्गार झालो. माप आनि टका यांचे दर्शन होउन, अजी म्या धन्य जाहलो.

चौकटराजा 25/10/2014 - 05:30
मुक्त विहारी यांचा उल्लेख मुखिया बिहारी उर्फ कट्टा डॉन असा हवा ! तसेच नंदी प्यालेस हे डोंबोली टेशनाचा उतरेस किती मीटर्स वगैरे मीटर फुटातील माहिती पंचनाम्यात आवश्यक. नक्की किती नंबरचे टेबल मिपा ग्यांगने पकडले. बिअरच्या किती बाटल्या रिचवल्या असे तपशील गाळून पंचनाम्यात मुद्दाम लूपहोल ठेवण्यात आली की काय ?

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 25/10/2014 - 13:49
चौराकाका (खरं तर म्हातारा असं लिहायची खुप इच्छा होते. ;) ) केव्हा केव्हा असा सिक्सर मारतात की चेंडू सीमापार जातो.

In reply to by सतिश गावडे

चौकटराजा 26/10/2014 - 14:22
केव्हा केव्हा असा सिक्सर मारतात की चेंडू सीमापार जातो. आरं तिज्या मारी म्हणजे सीमापार चेडू न जाणारा सिक्सर कधी कधी म्हातारा मारतो असा याचा अर्थ होतो. कंच्या परकारचा शिक्सर हाय वो हा गावडेसाहेब ? आम्हाला तर फकस्त दोराच्या पलिकड जाणारा शिक्सरच ठाव हाय !

In reply to by चौकटराजा

सतिश गावडे 26/10/2014 - 16:02
ते चेंडू "सीमापार जातो" च्या ऐवजी "प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेत जातो" असे वाचावे. "चेंडू सीमापार गेला" असं कुठंतरी वाचलं असणार मी. मला स्वतःला क्रिकेटमध्ये काडीइतकाही रस नाही. :)

विवेकपटाईत 25/10/2014 - 18:23
बिना पोटपूजा (डिनर) हे मुंबे वाले कट्टा कसा काय करतात, रात्री ११.३० पर्यंत उपाशी कसे काय राहिले, (नुसत्या स्टार्टर वर) हे तंत्र कसं जमल. आमाला नाय जमणार असल्या कट्या मंदी येण. मुंबे ला कुणा नातलगा कडे जेवायला जाऊ नका का म्हणता आता कळले. *crazy* *CRAZY* :crazy:*crazy* *CRAZY* :crazy:

दिपक.कुवेत 26/10/2014 - 19:25
कट्टा आणि आणि त्याचा नव्या अवतारातला वृत्तांत एकदम फर्मास जमलाय. नंदि पॅलेस आणि तिथलं वर्णन वाचून मागच्या कट्ट्याच्या सुखद आठवणी एका क्षणात डोळ्यासमोरुन तरळून गेल्या.

हरकाम्या 23/10/2014 - 17:57
फोटु टाकल्याशिवायय्हा पंचनामा " ग्राह्य " धरला जाणार नाही.याची पंख्याने नोंद घ्यावी.

बहुगुणी 23/10/2014 - 18:07
पण हल्ली व्हिडिओ रेकॉर्डेड पंचनामा आवश्यक आहे म्हणे, तो केला असेलच, येऊ देत; तो या टोळीबाहेर जाणार नाही याची टोळीवाले काळजी घेतीलच!

भाते 23/10/2014 - 19:55
पंचनाम्याचा शाब्दिक मजकुर आवडला. संशयितांच्या फोटोशिवाय पंचनामा ग्राह्य धरण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. :) मुक्तविहारी, नविन घरापध्दल हार्दिक अभिनंदन. नविन घर डोंबिवलीतच आहे ना? मिपाचा एक महत्वाचा मध्यवर्ती डोंबिवलीकर आणि कट्टा नियोजन अधिकारी कमी व्हायला नको! :)

सगळ्या टोळीबांधवांना णम्र इणंती की फटुसाठी स्पावड्या ह्यांस संपर्क करा वा. स्पाराव....करा बुवा काहीतरी... समन्स बजावलय सगळ्यांनी !

कार्यबाहुल्ल्यामुळे कट्ट्याला हजेरी लावता आली नाही ह्याची मनाला आवश्यक तेवढी खंत आहेच. कट्टा वृत्तांताचा (आय मीन, पंचनाम्याचा) नवा अविष्कार कौतुकास्पद आहे. मुविंचा मुक्काम किती दिवस भारतात आहे?

लै भारी इष्टाईलमधला कट्टापंचनामा जंक्शन आवडला आहे जाहीर करण्यास आम्हाला मनापासून आनंद होत आहे. *ok* प्रंतू फोटूचा पुरावा दाबून ठेवल्याने कोर्ट नाराज आहे... तो पुरावा त्वरीत सादर करून वाचकांना जळवावे असा आदेश कोर्ट देत आहे. *dirol*

नंदन 23/10/2014 - 23:23
पंचनामा आवडला. फोटूही येऊद्या शक्य झाल्यास.
डॉ खरे यांच्याबरोबर एक तरतरीत व तेजस्वी चेहऱ्याचा पोरगेलासा तरुण तिथे आला . तो स्पा उर्फ स्पावड्या असल्याचे कळले
स्पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती! :)

पैसा 23/10/2014 - 23:35
मस्त लिहिलंय! फोटो घेऊन ते शिवराम गोविंद कुठं फरारी झालंय त्याला आधी हुडका!

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.

पंचनाम्याचे पुरावे टाका नस्ता मी पंचनामा गायब करून टाकीन पुन्हा म्हणू नका पंचनाम्याचा कागद इथे तर ठेवला होता म्हणून ! -दिलीप बिरुटे (मंडल निरीक्षक)

पाषाणभेद 24/10/2014 - 08:57
साला टकलू शकीलने सही बताया था. ऐसे कट्टेकुट्टे मे मत जाते जा. लोगबाग अपनेजे धंदेमेके लोगोंका पंचनामा करते है. जो बी कुच खाते पिते है उसका पटू इंटरनेटपे डालते है. ऐसा अगर रहेगा तो अपनी पैचान सबको हो जायेगी ना बाप. इसलिये ऐसे कट्टेकुट्टेमे मै जाताच नई. आपभी जरा सोचो अउर अपने पैचानमेके कट्टेमेच जानेका क्या?

ह्याला म्हणातात डोंबोली कट्टा.... आमच्या कट्ट्याला हजेरी न लावता पण कंजूस ह्यांनी फोटू डकवलेच... एक-मेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ...

भाते 24/10/2014 - 20:03
कुठे नेऊन ठेवला आहे कट्टा मिपाचा? खादाडीचा एकही फोटो नाही? :( सगळ्या बश्या रिकाम्या आणि अर्धे पेले रिकामे! तेसुध्दा मिपा कट्टा आयोजक आणि नियमित कट्टेकरी असताना? जळजळ होणारे खादाडीचे फोटो टाकल्याशिवाय मिपा कट्टा पुर्ण होत नाही! किमान ती 'सिंड्रेला' तरी दाखवायची होती! :) फोटो बहुदा शेवटीला कट्टा संपताना काढला असावा असा दाट संशय आहे.

In reply to by भाते

इनो नसल्यामुळे जळजळ करायला लावणारे फोटो काढले नाहीत... आणि तसेही इथे कोणीही दुष्काळग्रस्त कट्टेकरी नसल्याने खाऊचे फोटो कटाप !

In reply to by भाते

इनो नसल्यामुळे जळजळ करायला लावणारे फोटो काढले नाहीत... आणि तसेही इथे कोणीही दुष्काळग्रस्त कट्टेकरी नसल्याने खाऊचे फोटो कटाप !

In reply to by भाते

टवाळ कार्टा 24/10/2014 - 23:05
कुठे नेऊन ठेवला आहे कट्टा मिपाचा? खादाडीचा एकही फोटो नाही? Sad सगळ्या बश्या रिकाम्या आणि अर्धे पेले रिकामे! तेसुध्दा मिपा कट्टा आयोजक आणि नियमित कट्टेकरी असताना? जळजळ होणारे खादाडीचे फोटो टाकल्याशिवाय मिपा कट्टा पुर्ण होत नाही! किमान ती 'सिंड्रेला' तरी दाखवायची होती! Smile फोटो बहुदा शेवटीला कट्टा संपताना काढला असावा असा दाट संशय आहे.
जीधर हम खाने बैठते है...उधर भरी हुई डिश २ मिनीटमे खाली हो जाती है ;)

ट्का म्हणे झालो पावन स्पाडुरंग तो प्रकटला , सतेज कांती अंगी तरतरी नंदी पॅलेस तो उजळला, स्वेतपत्रध्रुम्रपानगंडिका अन पक्षीतीर्था समावेत अजब तो चैतन्य सोहळा रंगला अजब तो चैतन्य सोहळा रंगला

In reply to by सूड

सतिश गावडे 24/10/2014 - 20:42
कटटयाला न जाता, एव्हढे का चेकाळता? बाकी तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे असे जाणवते.

In reply to by मुक्त विहारि

आजपासून मुविकाकान्ना मिपाचे नविन भासं म्हणावे असा प्रस्ताव मांडतो.

In reply to by सतिश गावडे

सूड 24/10/2014 - 21:02
>>बाकी तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे असे जाणवते. हो आहे. तुमच्याकडे इनो आहे, की पाठवू?? ;)

In reply to by सूड

सतिश गावडे 24/10/2014 - 21:11
इनोची आवश्यकता नाही दादा. माझी जळजळ होत आहे असा समज का बरे झाला तुमचा? तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने अजून एकाच्या "जिवाभावाच्या" मित्रांच्या जोडीची आठवण झाली. जी फॉर जिवाभावाचा. :)

त्या संध्याकाळी तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्ती ह्या केवळ नवीन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जमलेल्या असून त्यांचा कोणताही असामाजिक हेतू नाही हे लक्षात आले.
अर्रर्रर्र... म्हणजे तुम्हाला त्यांची कोड ल्यांग्वेज कळली नाही असं दिसतंय. तुमच्यासारख्या मुरब्बी शीआयडीचा या लोकांनी अगदीच ट्र्याफिक पोलिस मामा केला की बरोब्बर! पंचनाम्याच्या ष्टाइलमधला लेख भारी आवडला हेवेसांनलगे.

खटपट्या 24/10/2014 - 22:49
अन्गाशी!! आता कसं फोटु बगून गार्गार झालो. माप आनि टका यांचे दर्शन होउन, अजी म्या धन्य जाहलो.

चौकटराजा 25/10/2014 - 05:30
मुक्त विहारी यांचा उल्लेख मुखिया बिहारी उर्फ कट्टा डॉन असा हवा ! तसेच नंदी प्यालेस हे डोंबोली टेशनाचा उतरेस किती मीटर्स वगैरे मीटर फुटातील माहिती पंचनाम्यात आवश्यक. नक्की किती नंबरचे टेबल मिपा ग्यांगने पकडले. बिअरच्या किती बाटल्या रिचवल्या असे तपशील गाळून पंचनाम्यात मुद्दाम लूपहोल ठेवण्यात आली की काय ?

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 25/10/2014 - 13:49
चौराकाका (खरं तर म्हातारा असं लिहायची खुप इच्छा होते. ;) ) केव्हा केव्हा असा सिक्सर मारतात की चेंडू सीमापार जातो.

In reply to by सतिश गावडे

चौकटराजा 26/10/2014 - 14:22
केव्हा केव्हा असा सिक्सर मारतात की चेंडू सीमापार जातो. आरं तिज्या मारी म्हणजे सीमापार चेडू न जाणारा सिक्सर कधी कधी म्हातारा मारतो असा याचा अर्थ होतो. कंच्या परकारचा शिक्सर हाय वो हा गावडेसाहेब ? आम्हाला तर फकस्त दोराच्या पलिकड जाणारा शिक्सरच ठाव हाय !

In reply to by चौकटराजा

सतिश गावडे 26/10/2014 - 16:02
ते चेंडू "सीमापार जातो" च्या ऐवजी "प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेत जातो" असे वाचावे. "चेंडू सीमापार गेला" असं कुठंतरी वाचलं असणार मी. मला स्वतःला क्रिकेटमध्ये काडीइतकाही रस नाही. :)

विवेकपटाईत 25/10/2014 - 18:23
बिना पोटपूजा (डिनर) हे मुंबे वाले कट्टा कसा काय करतात, रात्री ११.३० पर्यंत उपाशी कसे काय राहिले, (नुसत्या स्टार्टर वर) हे तंत्र कसं जमल. आमाला नाय जमणार असल्या कट्या मंदी येण. मुंबे ला कुणा नातलगा कडे जेवायला जाऊ नका का म्हणता आता कळले. *crazy* *CRAZY* :crazy:*crazy* *CRAZY* :crazy:

दिपक.कुवेत 26/10/2014 - 19:25
कट्टा आणि आणि त्याचा नव्या अवतारातला वृत्तांत एकदम फर्मास जमलाय. नंदि पॅलेस आणि तिथलं वर्णन वाचून मागच्या कट्ट्याच्या सुखद आठवणी एका क्षणात डोळ्यासमोरुन तरळून गेल्या.
मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले.

क्लास

वेल्लाभट ·

In reply to by देशपांडे विनायक

वेल्लाभट 14/10/2014 - 13:51
फर्स्ट क्लास मधे 'स्क्यूज मी' आणि सेकंड मधे 'भाईसाब जरा साईड होजाओ' (मराठीचा मुद्दा चटकन सुचला पण आत्ता तो विषय नसल्याने टाळतो. :D ) हे कसं काय मग?

यसवायजी 14/10/2014 - 11:10
@ सेकंड क्लास मधे दिसलेलं, हे फर्स्ट क्लास सौजन्य, फर्स्ट क्लास मधे गेल्यावर थर्ड क्लास माजाचं रूप कसं घेतं? >> हम्म.. इंट्रेस्टींग. यावर एक मोठ्ठा लेख येउद्या.

क्लास फक्त कपड्यांपुरताच मर्यादीत असतो..... साधी रहाणि असलेला कुणी डब्ब्यात चढला कि हे "क्लासी" लोक त्याला नजरेनेच मारतात.... काही स्वयंघोषीत टी सी तर त्या व्यक्तीला त्याचा क्लास विचारायला देखिल मागे पुढे पाहत नाही.... थोडी अतिशयोक्ति वाटेल पण बोलतो... इथे भारत आणी इंडीया एकत्र प्रवास करतो

फर्स्ट क्लासवाल्यांनि जास्त पैसे(दमड्या) भरलेल्या असतात पाससाठी ना? तेव्हा तीन सीट्सवर चार माणसे बसणे हे कसे चालवून घेतील?

In reply to by वेल्लाभट

काळा पहाड 14/10/2014 - 14:30
तीन च्या जागेवर तीन तर बसायलाच हवेत. कुणी ज्यादा केलं तर ठेवून द्यावी. मराठी नसेल तर ठार मारायलाही हरकत नाही.

मित्रहो 14/10/2014 - 14:30
असे फर्स्ट क्लास मधे होत नव्हते आधी(दहा-बारा वर्षापूर्वी). बऱ्याचदा ही सवय पण असते. सेकंड क्लास मधे लोक सतत बघता की सीट दुसऱ्याला दिली जाते मग सारेच तेच करतात.फर्स्ट क्लास मधे असे कधी घडलेच नाही त्यामुळे तशी प्रथा सुरु होत नाही.

शिद 14/10/2014 - 14:38
विरार लोकलचा अलिखित नियम जो सेकंड क्लासमध्ये जवळजवळ ९०% लोकं पाळतातच. १) विरार ते चर्चगेटः अंधेरीला उभं राहून उभ्या असलेल्या माणसाला जागा देणं, तेही उभ्या असलेल्या नंबरांप्रमाणं. २) विरार ते दादर/अंधेरी: वरीलप्रमाणेच बोरीवलीला जागा देणं. ३) चर्चगेट/दादर/अंधेरी ते विरारः वरीलप्रमाणेच बोरीवलीला जागा देणं. डहाणु लोकलचे नियम सध्यातरी माहीत नाही.

In reply to by शिद

NiluMP 15/10/2014 - 18:55
डहाणु लोकलचा अनुभव मस्त कारण ही लोकल विरार वरून सरळ वसई आणि मग भायदरला थांबते त्यामुळे गाडीत गर्दी कमी असते आणि प्रवासाचा वेळही कमी लागतो आणि हाच नियमाप्रमाणे प्रत्येक फास्ट विरार लोकल विरारवरून सुटणारी गाडी नालासोपारा आणि मग पुढे सरळ बोरिवलीला थांबावी आणि चर्चगेटवरून सुटणारी विरार लोकल बोरिवलीवरून सरळ नालासोपारा आणि मग विराराला थांबावी. जेणेकरून वेळेची बचत आणि गर्दीतून सुटका होईल. हाच नियम वसई बोरिवलीवरून सरळ नायगाव आणि मग वसईला थांबावी, भायदर लोकल बोरीवली न थांबता दहीसर, मिरारोड आणि भायदराला थांबवावी. जेणेकरून वेळेची बचत आणि गर्दीतून सुटका होईल

In reply to by NiluMP

स्तुत्य उपाय आहे. ढिगभर बोरिवली लोकल्स असणार्‍यांसाठी विरार लोकल हा अतिरिक्त पर्याय उपलब्ध असू द्यायचा आणि कमी गाड्यांची सोय असणार्‍या दहिसरकरांच्या तोंडावर २-४ भाईंदर लोकल्सची सोय(?) फेकून त्यांची विरार लोकलची सोय काढून घ्यायची. आनंद आहे.

सौंदाळा 14/10/2014 - 14:54
क्लास लिहिलय, मुंबई लोकल प्रवासाचा एकंदरीत अनुभव कमी आणि त्यात फस्क्लासचा अनुभव शुन्य आहे.

रेवती 14/10/2014 - 18:25
ल्लेखन आवडले. लोकलचा फारसा अनुभव नसल्याने त्याबद्दल बोलणे योग्य नाही पण क्लासबाबत सहमत, त्याचबरोबर गर्दी इतकी भयानक असते की मनुष्यपण उरत नाही.

विजुभाऊ 14/10/2014 - 18:31
विरार लोकलचा अलिखित नियम जो सेकंड क्लासमध्ये जवळजवळ ९०% लोकं पाळतातच.
सेकंड क्लास चे अजून काही नियम आहेत उदा : अंधेरी बोरीवली वाला कोणी डब्यात असला की त्याला उतरण्यासाठी जागा दिली जात नाही. त्याला थेट किमान मिरा रोड पर्यन्त तरी उतरु दिले जात नाही. फस्ट क्लास मधे निदान असली दादागिरी तरी होत नाही.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ, बोरिवली लोकल्सच्या मानाने विरार लोकल्स कमी असतात. (पूर्वी तरी तसे होते). दहिसर नंतर भाईंदर, नालासोपारा, वसई, विरार अशा ठिकाणी उतरणार्‍या प्रवाश्यांना आपल्या घरी जाण्यासाठी पुन्हा एस्टीच्या रांगेत ताटकळावे लागते. ह्या एस्ट्या अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने असतात. त्यामुळे एक विरार चुकली तरी पुढ्ची विरार अर्ध्या तासाने आणि पुन्हा एस्टी (नेहमीची न मिळाल्यास) गर्दीमुळे चुकण्याची आणि त्यामुळे घरी पोहोचायला एक तास उशीर होण्याचा संभव असतो. त्यामुळे ज्यांच्यासाठी अनंत बोरिवली गाड्या आहेत त्यांनी विरार मध्ये जागा अडवू नये अशी रास्त अपेक्षा असते. तरीपण फक्त विरार लोकल अंधेरी ते बोरिवली फास्ट असते ( घरी १० मिनिटे लवकर पोहोचता येते) म्हणून बोरिवलीकर विरारमध्ये गर्दी करतात आणि विरारवाल्यांना डावलले जाते. बोरिवली सोडा मी तर मालाड-कांदिवली वाल्यांनाही विरार लोकलने बोरिवलीपर्यंत येऊन तिथून रिकाम्या गाडीने परत मागे जाताना पाहिले आहे. शिवाय बोरिवलीला उतरणारे बोरिवलीहून चढणार्‍या विरारवासियांना हाताच्या कोपराने तोंडावर मारून खाली उतरताना आणि विरारवासियाचा चष्मा खालीपडून किंवा ओठ फाटून रक्तबंबाळ होताना पाहिले आहे. संध्याकाळच्या वेळी थकलाभागला जीव चुकून भजनाच्या डब्यात चढला (हल्ली भजनं चालतात की नाही कल्पना नाही) तर तो मेलाच समजावे. ही भजनी मंडळी बहुतेक मालाडची असतात आणि आपल्या डब्यात नॉन भजनी कोणी येऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात. म्हणजे त्यांचे रोजचे मेंबर्स तिथे प्रवेश करू शकतात बाकीच्यांना शाहजोगपणे अडविलं जातं. म्हणजे विरार लोकल असून विरारवासियांना एक डबा कमी झाला. हा सर्व राग मनांत खदखदत असल्यामुळे कधी कधी तुम्ही म्हणता तसे किंवा मारामारीचे प्रसंग उद्भवतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड 14/10/2014 - 20:56
याचं खरं कारण भैया लोकांचं मुंबईवर आक्रमण हेच आहे. भैया लोक इथं येवून गर्दी करत नसते तर हा प्रकारच उद्भवला नसता.

In reply to by टवाळ कार्टा

शिद 14/10/2014 - 22:42
सहमत आणि एवढा माज करतात की विचारता सोय नाही. विरारला चालत्या गाडीत उडी मारुन चढले आणि चुकून जर भजनवाल्यांच्या नेहमीच्या सीट्सकडे गेलेतर भ** दोन सीट्सच्या गॅपमध्ये पण उभे राहून देत नाहीत, म्हणजे उडी पण फुकट गेली व सीटपण. नालासोपाराला बहूतांश भय्ये चढतात व कोणी ह्यांच्या ग्रुपमधील असतील तर गर्दीतून जबरदस्तीने धक्काबुक्की करून भजन मंडळींपर्यंत पोचतात. मग हेच आपले मराठी माणसं दुसर्‍या मराठी माणसाला जागा न देता त्या भय्यांना मांडीवर बसवून शेवटपर्यंत प्रवास करतात. भजन कसलं? बेंबीच्या देठापासून कोकलतात नुसते. सकाळी माणूस एकवेळ असा अत्याचार सहन करू शकतो पण दिवसभर ऑफिसचं काम निस्तरून संध्याकाळी/रात्री घरी परतताना डोक्याला जाम शॉट लागतो.

In reply to by शिद

मदनबाण 16/10/2014 - 11:58
भजन कसलं? बेंबीच्या देठापासून कोकलतात नुसते. ए भोळ्या शंकरा... आवड तुला बेलाची आवड तुला बेलाचे, बेलाच्या पानाची. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, ७०च्या दशकात लोकल्स मधल्या भजनांची प्रथा मालाडच्या गुजराथी समाजाने सुरु केली. त्यावर विरारवाल्यांनी त्यांची कोंडी करून त्यांना दहिसर पर्यंत आणले होते. (दरवाजे अडवून) त्यावर गुजराथी समाजाने मालाड स्थानकात गाडी अडवून तुंबळ हाणामारी केली होती. मराठी भजनी मंडळ ( हे ही निषेधार्ह) नंतर सुरु झाली. हा १९८१ नंतरचा बदल असावा. १९८१ पासून मी मुंबई लोकलचा प्रवासी नसल्याकारणाने कांही अनुभव नाही.

बबन ताम्बे 14/10/2014 - 20:01
मी मुंबईच्या लोकलमधे ब-याच वेळा प्रवास केलाय, पण माझा प्रॉब्लेम असा आहे की मला ज्या स्टेशनवर उतरायचेय त्या स्टेशनवर लोकल कोणत्या बाजुच्या प्लॅटफॉर्म वर उभी राहील याचे लॉजीक काय अजून कळले नाही. एखाद्या स्टेशनवर उतरायचे तर डावीकडे जाऊन उभे रहावे तर हमखास प्लॅटफॉर्म उजवीकडे येतो. मग वाटते पुढच्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म उजवीकडे येईल तर पुढच्या स्टेशनवर लोकल डावीकडच्या प्लॅटफॉर्म वर लागते. नवीन माणसाला कसे कळायचे हो प्लॅटफॉर्म कोणत्या बाजूला येणार आहे ते? गर्दीच्या वेळी तर आमच्या सारखी माणसे हमखास शेवटच्याच स्टेशन वर उतरतील अशा गोंधळामुळे. :-)

In reply to by बबन ताम्बे

नविन माणसाने, एकंदर उतरणार्‍या प्रवाशांचा रोख पाहून ठरवावे. नाहीतर २-३ प्रवाशांना विचारावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

बबन ताम्बे 14/10/2014 - 20:50
कारण मुंबैकर अगदी आत्मविश्वासाने डावीकडे किंवा उजवीकडे उभे रहातात आणि बरोब्बर त्याच बाजूला प्लॅटफॉर्म येतो.

In reply to by बबन ताम्बे

मराठे 14/10/2014 - 22:47
लॉजिक बिजीक काय नाय हो! रोजचं झालं की पाठ होतं कोणतं स्टेशन कुठे येणार ते. आणि पाठ झालं की आत्मविश्वास येतो.

बोका-ए-आझम 14/10/2014 - 20:35
वेल्लाभट भाऊ, फर्स्टक्लासमध्ये तुम्हाला आलेला अनुभव हा प्रातिनिधिक नाही. तो त्या दिवशी तुम्हाला आला. मी गेली २५ वर्षे (१९८९-२०१४)मुंबई उपनगरीय सेवेने प्रवास करतोय - पश्चिम, मध्य,हार्बर, ट्रान्सहार्बर आणि आता मेट्रो आणि मोनो सुद्धा. अाणि तोही लांब अंतराचा. फर्स्टक्लासमध्येही जागा देतात आणि सेकंडमध्ये पण नखरे करतात. पण मध्य रेल्वेचे प्रवासी गर्दीच्या वेळी जास्त माणसासारखे वागतात आणि पश्चिमवाले मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर आखडूगिरी करतात असा माझा अनुभव आहे. बाकी गाड्यांमधले ग्रुप्स, ठराविकांची दादागिरी वगैरे प्रकार आधीही होते आणि पुढेही होईल. जर कमी जागेत जास्त जीव कोंबले तर त्यांची स्पेस संकुचित होते आणि त्याचं पर्यवसान हिंसक किंवा बचावात्मक वर्तणुकीत होतं हे मानसशास्त्रीय प्रयोगांनी सिद्ध केलेलं आहे. तुम्हाला आलेला अनुभव हे त्याचंच एक उदाहरण.

In reply to by बोका-ए-आझम

टवाळ कार्टा 14/10/2014 - 22:25
मध्य रेल्वेचे प्रवासी गर्दीच्या वेळी जास्त माणसासारखे वागतात आणि पश्चिमवाले मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर आखडूगिरी करतात
+१११११११११११११११११११११११११११११११११

In reply to by धर्मराजमुटके

मराठे 14/10/2014 - 22:50
मुंबईतही मोकळ्या गाड्या असतात की.. जर गाडी स्टेशनवर येताना गाडीच्या एका खिडकीतून दुसर्‍या खिडकीपर्यंत आरपार बघता आलं की 'गाडी खाली है' असं म्हटलं जातं आणि लोकं बाह्या सरसावून गाडीचं 'खालीपण' भरायला लागतात.

गणेशा 07/05/2015 - 15:37
मुंबई लोकल प्रवासाचे २-३ वर्ष आठवले.. सेकंड क्लास आपलासा वाटायचा तो ह्याच कारणाने.... तरीही पुण्यातील लोकलचा प्रवास आवडत नाही.. मुंबईत कीती ही धक्का बुक्की होउद्या.. ओरडाओरडीपण होउद्या पण निदान एका माणसाला दूसर्या माणसाची दया असते.. आणि आपल्यासारखेच काम-घर करणारे आहेत म्हणुन चालवुन घेतले जाते.. पुणे - चिंचवड- प्रत्येकाचे वेगळे नखरे.. भाव तर आणखिन वेगळा.. पुण्यात एकदाही चौथीच काय तिसर्या ही सिट वर मी बसत नाही,, कोणी सांगोतले आहे... तास भर लोकलची वाट पहात बसल्यावर २० मिनिटाच्या अंताराला असे काय पाय दुखतात असे म्हणणे करुन प्रवास करतो मी जेंव्हा प्रवास करीत असतो तेंव्हा.

चिनार 07/05/2015 - 15:56
श्री पाडगावकर सरांची माफी मागून ! मुंबई लोकलला सलाम ! लोकलच्या ड्रायव्हरला सलाम ! ३ सेकंदात तिकीट फाडून देणाऱ्या कौण्टर वरच्या चष्मीश बाईंना सलाम! क्षमतेच्या अडीचशेपट गर्दी वाहून नेणाऱ्या त्या लोकलच्या डब्ब्याना सलाम ! एवढ्या गर्दीत कानात ईयर फोन घालून गाणी ऐकणाऱ्या तरुण तरुणींना सलाम ! वेस्टर्न, हार्बर, सेन्ट्रल लाईनला सलाम ! स्टेशन आल्यावर पंधरा सेकंदात आपले सर्व अवयव गोळा करून खाली उतरणाऱ्या मुंबईकराला सलाम ! मुंबई लोकलला सलाम ! -- स्वत: एकही नियम न पाळून समस्त पुण्याच्या ट्राफिकला आणि वाहतूक व्यवस्थेला शिव्या देणारा एक नागरिक !

In reply to by देशपांडे विनायक

वेल्लाभट 14/10/2014 - 13:51
फर्स्ट क्लास मधे 'स्क्यूज मी' आणि सेकंड मधे 'भाईसाब जरा साईड होजाओ' (मराठीचा मुद्दा चटकन सुचला पण आत्ता तो विषय नसल्याने टाळतो. :D ) हे कसं काय मग?

यसवायजी 14/10/2014 - 11:10
@ सेकंड क्लास मधे दिसलेलं, हे फर्स्ट क्लास सौजन्य, फर्स्ट क्लास मधे गेल्यावर थर्ड क्लास माजाचं रूप कसं घेतं? >> हम्म.. इंट्रेस्टींग. यावर एक मोठ्ठा लेख येउद्या.

क्लास फक्त कपड्यांपुरताच मर्यादीत असतो..... साधी रहाणि असलेला कुणी डब्ब्यात चढला कि हे "क्लासी" लोक त्याला नजरेनेच मारतात.... काही स्वयंघोषीत टी सी तर त्या व्यक्तीला त्याचा क्लास विचारायला देखिल मागे पुढे पाहत नाही.... थोडी अतिशयोक्ति वाटेल पण बोलतो... इथे भारत आणी इंडीया एकत्र प्रवास करतो

फर्स्ट क्लासवाल्यांनि जास्त पैसे(दमड्या) भरलेल्या असतात पाससाठी ना? तेव्हा तीन सीट्सवर चार माणसे बसणे हे कसे चालवून घेतील?

In reply to by वेल्लाभट

काळा पहाड 14/10/2014 - 14:30
तीन च्या जागेवर तीन तर बसायलाच हवेत. कुणी ज्यादा केलं तर ठेवून द्यावी. मराठी नसेल तर ठार मारायलाही हरकत नाही.

मित्रहो 14/10/2014 - 14:30
असे फर्स्ट क्लास मधे होत नव्हते आधी(दहा-बारा वर्षापूर्वी). बऱ्याचदा ही सवय पण असते. सेकंड क्लास मधे लोक सतत बघता की सीट दुसऱ्याला दिली जाते मग सारेच तेच करतात.फर्स्ट क्लास मधे असे कधी घडलेच नाही त्यामुळे तशी प्रथा सुरु होत नाही.

शिद 14/10/2014 - 14:38
विरार लोकलचा अलिखित नियम जो सेकंड क्लासमध्ये जवळजवळ ९०% लोकं पाळतातच. १) विरार ते चर्चगेटः अंधेरीला उभं राहून उभ्या असलेल्या माणसाला जागा देणं, तेही उभ्या असलेल्या नंबरांप्रमाणं. २) विरार ते दादर/अंधेरी: वरीलप्रमाणेच बोरीवलीला जागा देणं. ३) चर्चगेट/दादर/अंधेरी ते विरारः वरीलप्रमाणेच बोरीवलीला जागा देणं. डहाणु लोकलचे नियम सध्यातरी माहीत नाही.

In reply to by शिद

NiluMP 15/10/2014 - 18:55
डहाणु लोकलचा अनुभव मस्त कारण ही लोकल विरार वरून सरळ वसई आणि मग भायदरला थांबते त्यामुळे गाडीत गर्दी कमी असते आणि प्रवासाचा वेळही कमी लागतो आणि हाच नियमाप्रमाणे प्रत्येक फास्ट विरार लोकल विरारवरून सुटणारी गाडी नालासोपारा आणि मग पुढे सरळ बोरिवलीला थांबावी आणि चर्चगेटवरून सुटणारी विरार लोकल बोरिवलीवरून सरळ नालासोपारा आणि मग विराराला थांबावी. जेणेकरून वेळेची बचत आणि गर्दीतून सुटका होईल. हाच नियम वसई बोरिवलीवरून सरळ नायगाव आणि मग वसईला थांबावी, भायदर लोकल बोरीवली न थांबता दहीसर, मिरारोड आणि भायदराला थांबवावी. जेणेकरून वेळेची बचत आणि गर्दीतून सुटका होईल

In reply to by NiluMP

स्तुत्य उपाय आहे. ढिगभर बोरिवली लोकल्स असणार्‍यांसाठी विरार लोकल हा अतिरिक्त पर्याय उपलब्ध असू द्यायचा आणि कमी गाड्यांची सोय असणार्‍या दहिसरकरांच्या तोंडावर २-४ भाईंदर लोकल्सची सोय(?) फेकून त्यांची विरार लोकलची सोय काढून घ्यायची. आनंद आहे.

सौंदाळा 14/10/2014 - 14:54
क्लास लिहिलय, मुंबई लोकल प्रवासाचा एकंदरीत अनुभव कमी आणि त्यात फस्क्लासचा अनुभव शुन्य आहे.

रेवती 14/10/2014 - 18:25
ल्लेखन आवडले. लोकलचा फारसा अनुभव नसल्याने त्याबद्दल बोलणे योग्य नाही पण क्लासबाबत सहमत, त्याचबरोबर गर्दी इतकी भयानक असते की मनुष्यपण उरत नाही.

विजुभाऊ 14/10/2014 - 18:31
विरार लोकलचा अलिखित नियम जो सेकंड क्लासमध्ये जवळजवळ ९०% लोकं पाळतातच.
सेकंड क्लास चे अजून काही नियम आहेत उदा : अंधेरी बोरीवली वाला कोणी डब्यात असला की त्याला उतरण्यासाठी जागा दिली जात नाही. त्याला थेट किमान मिरा रोड पर्यन्त तरी उतरु दिले जात नाही. फस्ट क्लास मधे निदान असली दादागिरी तरी होत नाही.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ, बोरिवली लोकल्सच्या मानाने विरार लोकल्स कमी असतात. (पूर्वी तरी तसे होते). दहिसर नंतर भाईंदर, नालासोपारा, वसई, विरार अशा ठिकाणी उतरणार्‍या प्रवाश्यांना आपल्या घरी जाण्यासाठी पुन्हा एस्टीच्या रांगेत ताटकळावे लागते. ह्या एस्ट्या अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने असतात. त्यामुळे एक विरार चुकली तरी पुढ्ची विरार अर्ध्या तासाने आणि पुन्हा एस्टी (नेहमीची न मिळाल्यास) गर्दीमुळे चुकण्याची आणि त्यामुळे घरी पोहोचायला एक तास उशीर होण्याचा संभव असतो. त्यामुळे ज्यांच्यासाठी अनंत बोरिवली गाड्या आहेत त्यांनी विरार मध्ये जागा अडवू नये अशी रास्त अपेक्षा असते. तरीपण फक्त विरार लोकल अंधेरी ते बोरिवली फास्ट असते ( घरी १० मिनिटे लवकर पोहोचता येते) म्हणून बोरिवलीकर विरारमध्ये गर्दी करतात आणि विरारवाल्यांना डावलले जाते. बोरिवली सोडा मी तर मालाड-कांदिवली वाल्यांनाही विरार लोकलने बोरिवलीपर्यंत येऊन तिथून रिकाम्या गाडीने परत मागे जाताना पाहिले आहे. शिवाय बोरिवलीला उतरणारे बोरिवलीहून चढणार्‍या विरारवासियांना हाताच्या कोपराने तोंडावर मारून खाली उतरताना आणि विरारवासियाचा चष्मा खालीपडून किंवा ओठ फाटून रक्तबंबाळ होताना पाहिले आहे. संध्याकाळच्या वेळी थकलाभागला जीव चुकून भजनाच्या डब्यात चढला (हल्ली भजनं चालतात की नाही कल्पना नाही) तर तो मेलाच समजावे. ही भजनी मंडळी बहुतेक मालाडची असतात आणि आपल्या डब्यात नॉन भजनी कोणी येऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात. म्हणजे त्यांचे रोजचे मेंबर्स तिथे प्रवेश करू शकतात बाकीच्यांना शाहजोगपणे अडविलं जातं. म्हणजे विरार लोकल असून विरारवासियांना एक डबा कमी झाला. हा सर्व राग मनांत खदखदत असल्यामुळे कधी कधी तुम्ही म्हणता तसे किंवा मारामारीचे प्रसंग उद्भवतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड 14/10/2014 - 20:56
याचं खरं कारण भैया लोकांचं मुंबईवर आक्रमण हेच आहे. भैया लोक इथं येवून गर्दी करत नसते तर हा प्रकारच उद्भवला नसता.

In reply to by टवाळ कार्टा

शिद 14/10/2014 - 22:42
सहमत आणि एवढा माज करतात की विचारता सोय नाही. विरारला चालत्या गाडीत उडी मारुन चढले आणि चुकून जर भजनवाल्यांच्या नेहमीच्या सीट्सकडे गेलेतर भ** दोन सीट्सच्या गॅपमध्ये पण उभे राहून देत नाहीत, म्हणजे उडी पण फुकट गेली व सीटपण. नालासोपाराला बहूतांश भय्ये चढतात व कोणी ह्यांच्या ग्रुपमधील असतील तर गर्दीतून जबरदस्तीने धक्काबुक्की करून भजन मंडळींपर्यंत पोचतात. मग हेच आपले मराठी माणसं दुसर्‍या मराठी माणसाला जागा न देता त्या भय्यांना मांडीवर बसवून शेवटपर्यंत प्रवास करतात. भजन कसलं? बेंबीच्या देठापासून कोकलतात नुसते. सकाळी माणूस एकवेळ असा अत्याचार सहन करू शकतो पण दिवसभर ऑफिसचं काम निस्तरून संध्याकाळी/रात्री घरी परतताना डोक्याला जाम शॉट लागतो.

In reply to by शिद

मदनबाण 16/10/2014 - 11:58
भजन कसलं? बेंबीच्या देठापासून कोकलतात नुसते. ए भोळ्या शंकरा... आवड तुला बेलाची आवड तुला बेलाचे, बेलाच्या पानाची. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, ७०च्या दशकात लोकल्स मधल्या भजनांची प्रथा मालाडच्या गुजराथी समाजाने सुरु केली. त्यावर विरारवाल्यांनी त्यांची कोंडी करून त्यांना दहिसर पर्यंत आणले होते. (दरवाजे अडवून) त्यावर गुजराथी समाजाने मालाड स्थानकात गाडी अडवून तुंबळ हाणामारी केली होती. मराठी भजनी मंडळ ( हे ही निषेधार्ह) नंतर सुरु झाली. हा १९८१ नंतरचा बदल असावा. १९८१ पासून मी मुंबई लोकलचा प्रवासी नसल्याकारणाने कांही अनुभव नाही.

बबन ताम्बे 14/10/2014 - 20:01
मी मुंबईच्या लोकलमधे ब-याच वेळा प्रवास केलाय, पण माझा प्रॉब्लेम असा आहे की मला ज्या स्टेशनवर उतरायचेय त्या स्टेशनवर लोकल कोणत्या बाजुच्या प्लॅटफॉर्म वर उभी राहील याचे लॉजीक काय अजून कळले नाही. एखाद्या स्टेशनवर उतरायचे तर डावीकडे जाऊन उभे रहावे तर हमखास प्लॅटफॉर्म उजवीकडे येतो. मग वाटते पुढच्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म उजवीकडे येईल तर पुढच्या स्टेशनवर लोकल डावीकडच्या प्लॅटफॉर्म वर लागते. नवीन माणसाला कसे कळायचे हो प्लॅटफॉर्म कोणत्या बाजूला येणार आहे ते? गर्दीच्या वेळी तर आमच्या सारखी माणसे हमखास शेवटच्याच स्टेशन वर उतरतील अशा गोंधळामुळे. :-)

In reply to by बबन ताम्बे

नविन माणसाने, एकंदर उतरणार्‍या प्रवाशांचा रोख पाहून ठरवावे. नाहीतर २-३ प्रवाशांना विचारावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

बबन ताम्बे 14/10/2014 - 20:50
कारण मुंबैकर अगदी आत्मविश्वासाने डावीकडे किंवा उजवीकडे उभे रहातात आणि बरोब्बर त्याच बाजूला प्लॅटफॉर्म येतो.

In reply to by बबन ताम्बे

मराठे 14/10/2014 - 22:47
लॉजिक बिजीक काय नाय हो! रोजचं झालं की पाठ होतं कोणतं स्टेशन कुठे येणार ते. आणि पाठ झालं की आत्मविश्वास येतो.

बोका-ए-आझम 14/10/2014 - 20:35
वेल्लाभट भाऊ, फर्स्टक्लासमध्ये तुम्हाला आलेला अनुभव हा प्रातिनिधिक नाही. तो त्या दिवशी तुम्हाला आला. मी गेली २५ वर्षे (१९८९-२०१४)मुंबई उपनगरीय सेवेने प्रवास करतोय - पश्चिम, मध्य,हार्बर, ट्रान्सहार्बर आणि आता मेट्रो आणि मोनो सुद्धा. अाणि तोही लांब अंतराचा. फर्स्टक्लासमध्येही जागा देतात आणि सेकंडमध्ये पण नखरे करतात. पण मध्य रेल्वेचे प्रवासी गर्दीच्या वेळी जास्त माणसासारखे वागतात आणि पश्चिमवाले मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर आखडूगिरी करतात असा माझा अनुभव आहे. बाकी गाड्यांमधले ग्रुप्स, ठराविकांची दादागिरी वगैरे प्रकार आधीही होते आणि पुढेही होईल. जर कमी जागेत जास्त जीव कोंबले तर त्यांची स्पेस संकुचित होते आणि त्याचं पर्यवसान हिंसक किंवा बचावात्मक वर्तणुकीत होतं हे मानसशास्त्रीय प्रयोगांनी सिद्ध केलेलं आहे. तुम्हाला आलेला अनुभव हे त्याचंच एक उदाहरण.

In reply to by बोका-ए-आझम

टवाळ कार्टा 14/10/2014 - 22:25
मध्य रेल्वेचे प्रवासी गर्दीच्या वेळी जास्त माणसासारखे वागतात आणि पश्चिमवाले मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर आखडूगिरी करतात
+१११११११११११११११११११११११११११११११११

In reply to by धर्मराजमुटके

मराठे 14/10/2014 - 22:50
मुंबईतही मोकळ्या गाड्या असतात की.. जर गाडी स्टेशनवर येताना गाडीच्या एका खिडकीतून दुसर्‍या खिडकीपर्यंत आरपार बघता आलं की 'गाडी खाली है' असं म्हटलं जातं आणि लोकं बाह्या सरसावून गाडीचं 'खालीपण' भरायला लागतात.

गणेशा 07/05/2015 - 15:37
मुंबई लोकल प्रवासाचे २-३ वर्ष आठवले.. सेकंड क्लास आपलासा वाटायचा तो ह्याच कारणाने.... तरीही पुण्यातील लोकलचा प्रवास आवडत नाही.. मुंबईत कीती ही धक्का बुक्की होउद्या.. ओरडाओरडीपण होउद्या पण निदान एका माणसाला दूसर्या माणसाची दया असते.. आणि आपल्यासारखेच काम-घर करणारे आहेत म्हणुन चालवुन घेतले जाते.. पुणे - चिंचवड- प्रत्येकाचे वेगळे नखरे.. भाव तर आणखिन वेगळा.. पुण्यात एकदाही चौथीच काय तिसर्या ही सिट वर मी बसत नाही,, कोणी सांगोतले आहे... तास भर लोकलची वाट पहात बसल्यावर २० मिनिटाच्या अंताराला असे काय पाय दुखतात असे म्हणणे करुन प्रवास करतो मी जेंव्हा प्रवास करीत असतो तेंव्हा.

चिनार 07/05/2015 - 15:56
श्री पाडगावकर सरांची माफी मागून ! मुंबई लोकलला सलाम ! लोकलच्या ड्रायव्हरला सलाम ! ३ सेकंदात तिकीट फाडून देणाऱ्या कौण्टर वरच्या चष्मीश बाईंना सलाम! क्षमतेच्या अडीचशेपट गर्दी वाहून नेणाऱ्या त्या लोकलच्या डब्ब्याना सलाम ! एवढ्या गर्दीत कानात ईयर फोन घालून गाणी ऐकणाऱ्या तरुण तरुणींना सलाम ! वेस्टर्न, हार्बर, सेन्ट्रल लाईनला सलाम ! स्टेशन आल्यावर पंधरा सेकंदात आपले सर्व अवयव गोळा करून खाली उतरणाऱ्या मुंबईकराला सलाम ! मुंबई लोकलला सलाम ! -- स्वत: एकही नियम न पाळून समस्त पुण्याच्या ट्राफिकला आणि वाहतूक व्यवस्थेला शिव्या देणारा एक नागरिक !
लेखनप्रकार
प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे. मुंबई रेलवे ही भारतातल्या सर्वाधिक गर्दीच्या परिवहन सेवांपैकी एक आहे. दररोज सुमारे २५०० लोकल सेवा या मार्गांवर धावतात आणि सरासरी ७५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. या रेल्वेचं मुंबईकरांशी असलेलं नातं, मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबई बाहेरच्यांनाही जवळचं वाटणारं आहे. 'जवळचं' म्हणताना गर्दी, चेंगराचेंगरी नाही आठवली तरंच नवल. प्रचंड गर्दीच्या या मुंबईतील लोकल प्रवासात, भाग्यवंतांनाच बसायला मिळतं, एरवी घोड्यासारखं उभं रहाण्यावाचून पर्याय नसतो.

मी लोकलयात्री

वेल्लाभट ·
मी लोकलयात्री स्टेशनावरी उभा ठाकतो ट्रेनागमना पुढे वाकतो युद्धासाठी सज्ज जाहतो मी लोकलयात्री गर्दी बघता चमकून जातो तरीही क्षणात मी सावरतो मग अंगीचे बळ जागवतो मी लोकलयात्री बसण्या जागा मृगजळ जरी उभे रहाण्याचे बळ जरी ट्रेन रिकामी बघून हर्षतो मी लोकलयात्री एकच गलका उडे क्षणातच कुणी कधीचे कुठे क्षणातच मेंढरापरी गर्दीत घुसतो मी लोकलयात्री नवे चेहरे रोज पुढ्यात नवे वास मम नाकपुड्यात रोज नव्याशी जुळवून घेतो मी लोकलयात्री चहूदिशांनी दाब प्रचंड अस्तित्वाचा लढा अखंड अपुली आपण खिंड लढवतो मी लोकलयात्री स्टेशन येते स्टेशन जाते गर्दी तरीही वाढत जाते 'सरणार कधी हे' म्हणत राहतो मी लोकलयात्री

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि ·

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

अभिनव विचार संग्रह - (१)

निमिष सोनार ·

In reply to by खेडूत

आदूबाळ 01/10/2014 - 14:42
+४ असेच म्हणतो! कीबोर्डवर कॉफी सांडून कॅप्स लॉक बंद होणं ही किती वैतागवाणी गोष्ट आहे...

In reply to by आदूबाळ

अजया 01/10/2014 - 15:24
कीबोर्डवर सांडलेली काॅफी कुंथुन विचार करणार्यांनी प्यायली तर विचारजंत बरे होतात असं ऐकलंय.

In reply to by खेडूत

योगी९०० 01/10/2014 - 14:47
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने मुळीच पदे देऊ नयेत! का म्हणून? पण टाईल लावताना सिमेंट कमी पडले तर फर्नीचर मोडून कुत्रा पिसाळण्याचा संभव असतो ना..मग हे का नाही?

In reply to by योगी९००

विटेकर 01/10/2014 - 15:55
ने मुळीच पदे देऊ नयेत!का म्हणून? पण पाषाण तलवात कमळे फुलली आणि शनवारवाड्ञावरिल सिंहाची कोल्हेकुई न्यूयॉर्कच्या वरातीत ब्यांड म्हनून वापरायला घेऊन गेलेले गणू न्हाव्याचे नागडे पोरं रांगत रांगत चंन्द्रावर पोचले. सुमन सुईण बाळांत झाली आणि आमच्या गाइचे रेडकु ओरडले " युरेका युरेका !!" आता काय बोंबलायचे म्हनून तात्यांनी तोंडावर आडवा हात घेतला आणि भागुबाईच्या तमाशातील नाच्या पाट्लाच्या बुलेटिवर बसून तालुक्याला गेला. मास्तरांनी शाळेतील पोरं तलावावर चरायला सोडली आणि सोनाराच्या सखुनं बाळ्या गुरवाचे पाप लपावायला आडात उडी घेतली.

In reply to by बबन ताम्बे

धन्या 01/10/2014 - 16:22
मोदींनी हाक दिली आहे की उदया गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवायची म्हणून. बाळ्या गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढायचा.

In reply to by धन्या

अजया 01/10/2014 - 16:55
गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढल्याला असेल तर तिथे तोल सांभाळुन घसरण्याचा अानंद मिळेल.

In reply to by अजया

विटेकर 01/10/2014 - 17:12
गुरवाच्या बपाने कोपरा तर धुतला पण चिन्त्या सोनाराने पाटलाच्या नावाने चावडीत बोंब मारली, येश्या तराळाने वाड्यावर भाकरी खाल्ली आणि बिडीचा लांबलचक झुरका मारला ,त्याचे बटाट्याएव्ढे डोळे लालबुन्द झाले आनि नाकाच्या शेण्ड्यावर रक्ताचा ठिपका आला. अन मग येश्या जिवाच्या आकांताने खोकला . पारावरची मानसं खाली पड्ता पड्ता वाचली पर तोपर्यनत वरच्या कबुतरानं पचका केलाच. तालुक्याला गेलेल्या आबा मेस्त्रीनी गिरणीचा दगूड डोस्क्यावरुन खांद्यावर घेतला आणि तिथून वराड्ला, "येश्या बेन्या , मरत का न्हाईस? ही तराळं लै माजलीत , बुकलून काडाय पायजेत " मास्तरांनी धोतर्याच्या सोग्याने नाक फेंदारलं आणि पाटलाच्या बुलेटीचा आवाज आला. त्याबरुबर पारावर हालचाल झाली अन जगू कुंभारानं पटका बांधाय घेतला. गेल्या जत्रतल्या पिवळ्या फटाक कोलाटणीच्या आटवनीनं तेज्या छातीत एक जोर्दार कळ आली. औन्दा कौलापूरची रन्गी कोलाटीन येनार हेच्या समाधानात तेनं परश्याला हाट्कलं, चल वाईच च्या मारु , त्वांड लैच वंगाळ झालायं , बायलीच तराळ कस्ल खोकतया, पार मूड्च गेला. " पर्श्या पैलवानानं कानावरची इजलेली बिडी परत पेटवली अन् म्हनाला ," मायला पिवळा हत्ती पिवून लै दिस झालं , चल जरा वाण्याकडं, पन पैसं हायत नव्ह? बेनं इदुळा उदारीवर द्याच न्हाय "

In reply to by विटेकर

बबन ताम्बे 01/10/2014 - 17:51
श्री. विटेकर, तुमच्या लिखानाने पु.लं. च्या असामी असामी तील नानू सरंजामेच्या आत्मचरित्राची आठवण झाली..." पुर्वेकडे जांभळी पहाट फसफसली आणि माझ्या मनाचा पारवा नागवा झाला .." :-)

हायला धाग्याचं कश्मिर/बेळगांव जे काय समजायचं ते झालेलं हाये. लेखक महोदयांचा हा तर पहिला भाग आहे. लेखक बाकीचे भाग टाकु कि नको या संभ्रमावस्थेत.

In reply to by जेपी

विटेकर 01/10/2014 - 17:20
जेपी तुमच्याशी पूर्ण सहमत ! जागतिक मंदीचा साकल्याने विचार करताना मंदा आगलावेचे हरणासारखे डोळे बापटांच्या शेतात शिकार करताना सापडले याची अमेरिकन लोकांना काय कल्पना?

Your connection is not private.... Attackers might be trying to steal your information from www.yahoo.com (for example, passwords, messages, or credit cards). आता??? पु. ले. शु. भाग २ च्या प्रतिक्षेत....

In reply to by जेपी

भोपाळ, रांची, पाटणा, त्रिपुरा, मणिपूर, गडहिंग्लज, शिरुर, कराड (दक्षिण), शहादा सहीत संयुक्त विदर्भ व्हायलाच पाहिजे!!

भृशुंडी 02/10/2014 - 00:42
ज्या लेखाची चातकासारखी वाट पहात होतो, तो अखेर मिळाला. लेख आवडला हे वेगळं सांगायला नको. लिहित रहा.आम्हाला गरज आहे.

विटेकर 02/10/2014 - 12:04
वाण्याच्या गजाने ही दुक्कल येताना बघितली आणि अन आपल्या बायकुला पहिल्यांदा आत पाठ्वला. ही दुक्कल होतीच तशी कर्तृत्ववान ! परश्या पैलवानाचा बाप लै तालेवार गडी, ऐन जवानीत तेनं बायकोला माह्यारी पाटीवलं अन उभ्या तमाशाच्या फडातनं बाय आणली , मोजून शंभर रुपायचा खुर्दा केला पठ्ठ्याने ! तेज्या बा वर औन्ध सर्कारचा लै जीव, तालीम बांधून दिलीवती सरकारनं आपल्या पैश्याने ! पन औदसा आटिवली अन कशाचं काय घिऊन बसला राव. रगतपितीनं मेला म्हातारा गुदस्ता साली ! नादं वाईट. तसाच पोरगा परश्या बी लै गुनाचा...सातवीला पाच वेळा नापास झाल्यावं शाळेच्या सायबालं वड्यात धरुन मारला ... कुनी म्हतंय मास्तरानच सायबाचा काटा कहाड्ला...त्याला बिड्या पियाचा लै नाद. बाप हुता तवर दूध - दुभतं खायला मिळायचं आता हाडं उरली .. कुंबाराचा नाद तर लैच वंगाळ, तालुक्याच्या गावाला म्हातारीबरुबर बाजाराच्या दिशी मडकी इकायला बसालवता, तर गुजराच्या पोरीचा हात धरला. हवालदारानं तिथ्चं ठिवून दिली .. उगं म्हातारी हाता-पाया पडली म्हणून सोडला तरी .. नाय तरं आतच टाकीत हुते. अनं ही दुक्कल दुकानाकडे येताना बगितल्यावर गजाच्या कपाळवर आठ्या पडल्या. अस्वस्थ होऊन वाढत्या ढेरिवरचा भोकं पडलेला गन्जीफ्राक अजूनच खाली वडला आणि भो़कं मोट्टी केली.

In reply to by धन्या

अन्या दातार 02/10/2014 - 16:50
>>आमच्या धाग्याला मिळते ती दाद हो. कारण शेवटी तुमचा धागा म्हणजे कंपूने कंपूसाठी काढलेला असल्याने ढिल्या हाताने प्रतिदाद येतात ;)

In reply to by खेडूत

आदूबाळ 01/10/2014 - 14:42
+४ असेच म्हणतो! कीबोर्डवर कॉफी सांडून कॅप्स लॉक बंद होणं ही किती वैतागवाणी गोष्ट आहे...

In reply to by आदूबाळ

अजया 01/10/2014 - 15:24
कीबोर्डवर सांडलेली काॅफी कुंथुन विचार करणार्यांनी प्यायली तर विचारजंत बरे होतात असं ऐकलंय.

In reply to by खेडूत

योगी९०० 01/10/2014 - 14:47
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने मुळीच पदे देऊ नयेत! का म्हणून? पण टाईल लावताना सिमेंट कमी पडले तर फर्नीचर मोडून कुत्रा पिसाळण्याचा संभव असतो ना..मग हे का नाही?

In reply to by योगी९००

विटेकर 01/10/2014 - 15:55
ने मुळीच पदे देऊ नयेत!का म्हणून? पण पाषाण तलवात कमळे फुलली आणि शनवारवाड्ञावरिल सिंहाची कोल्हेकुई न्यूयॉर्कच्या वरातीत ब्यांड म्हनून वापरायला घेऊन गेलेले गणू न्हाव्याचे नागडे पोरं रांगत रांगत चंन्द्रावर पोचले. सुमन सुईण बाळांत झाली आणि आमच्या गाइचे रेडकु ओरडले " युरेका युरेका !!" आता काय बोंबलायचे म्हनून तात्यांनी तोंडावर आडवा हात घेतला आणि भागुबाईच्या तमाशातील नाच्या पाट्लाच्या बुलेटिवर बसून तालुक्याला गेला. मास्तरांनी शाळेतील पोरं तलावावर चरायला सोडली आणि सोनाराच्या सखुनं बाळ्या गुरवाचे पाप लपावायला आडात उडी घेतली.

In reply to by बबन ताम्बे

धन्या 01/10/2014 - 16:22
मोदींनी हाक दिली आहे की उदया गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवायची म्हणून. बाळ्या गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढायचा.

In reply to by धन्या

अजया 01/10/2014 - 16:55
गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढल्याला असेल तर तिथे तोल सांभाळुन घसरण्याचा अानंद मिळेल.

In reply to by अजया

विटेकर 01/10/2014 - 17:12
गुरवाच्या बपाने कोपरा तर धुतला पण चिन्त्या सोनाराने पाटलाच्या नावाने चावडीत बोंब मारली, येश्या तराळाने वाड्यावर भाकरी खाल्ली आणि बिडीचा लांबलचक झुरका मारला ,त्याचे बटाट्याएव्ढे डोळे लालबुन्द झाले आनि नाकाच्या शेण्ड्यावर रक्ताचा ठिपका आला. अन मग येश्या जिवाच्या आकांताने खोकला . पारावरची मानसं खाली पड्ता पड्ता वाचली पर तोपर्यनत वरच्या कबुतरानं पचका केलाच. तालुक्याला गेलेल्या आबा मेस्त्रीनी गिरणीचा दगूड डोस्क्यावरुन खांद्यावर घेतला आणि तिथून वराड्ला, "येश्या बेन्या , मरत का न्हाईस? ही तराळं लै माजलीत , बुकलून काडाय पायजेत " मास्तरांनी धोतर्याच्या सोग्याने नाक फेंदारलं आणि पाटलाच्या बुलेटीचा आवाज आला. त्याबरुबर पारावर हालचाल झाली अन जगू कुंभारानं पटका बांधाय घेतला. गेल्या जत्रतल्या पिवळ्या फटाक कोलाटणीच्या आटवनीनं तेज्या छातीत एक जोर्दार कळ आली. औन्दा कौलापूरची रन्गी कोलाटीन येनार हेच्या समाधानात तेनं परश्याला हाट्कलं, चल वाईच च्या मारु , त्वांड लैच वंगाळ झालायं , बायलीच तराळ कस्ल खोकतया, पार मूड्च गेला. " पर्श्या पैलवानानं कानावरची इजलेली बिडी परत पेटवली अन् म्हनाला ," मायला पिवळा हत्ती पिवून लै दिस झालं , चल जरा वाण्याकडं, पन पैसं हायत नव्ह? बेनं इदुळा उदारीवर द्याच न्हाय "

In reply to by विटेकर

बबन ताम्बे 01/10/2014 - 17:51
श्री. विटेकर, तुमच्या लिखानाने पु.लं. च्या असामी असामी तील नानू सरंजामेच्या आत्मचरित्राची आठवण झाली..." पुर्वेकडे जांभळी पहाट फसफसली आणि माझ्या मनाचा पारवा नागवा झाला .." :-)

हायला धाग्याचं कश्मिर/बेळगांव जे काय समजायचं ते झालेलं हाये. लेखक महोदयांचा हा तर पहिला भाग आहे. लेखक बाकीचे भाग टाकु कि नको या संभ्रमावस्थेत.

In reply to by जेपी

विटेकर 01/10/2014 - 17:20
जेपी तुमच्याशी पूर्ण सहमत ! जागतिक मंदीचा साकल्याने विचार करताना मंदा आगलावेचे हरणासारखे डोळे बापटांच्या शेतात शिकार करताना सापडले याची अमेरिकन लोकांना काय कल्पना?

Your connection is not private.... Attackers might be trying to steal your information from www.yahoo.com (for example, passwords, messages, or credit cards). आता??? पु. ले. शु. भाग २ च्या प्रतिक्षेत....

In reply to by जेपी

भोपाळ, रांची, पाटणा, त्रिपुरा, मणिपूर, गडहिंग्लज, शिरुर, कराड (दक्षिण), शहादा सहीत संयुक्त विदर्भ व्हायलाच पाहिजे!!

भृशुंडी 02/10/2014 - 00:42
ज्या लेखाची चातकासारखी वाट पहात होतो, तो अखेर मिळाला. लेख आवडला हे वेगळं सांगायला नको. लिहित रहा.आम्हाला गरज आहे.

विटेकर 02/10/2014 - 12:04
वाण्याच्या गजाने ही दुक्कल येताना बघितली आणि अन आपल्या बायकुला पहिल्यांदा आत पाठ्वला. ही दुक्कल होतीच तशी कर्तृत्ववान ! परश्या पैलवानाचा बाप लै तालेवार गडी, ऐन जवानीत तेनं बायकोला माह्यारी पाटीवलं अन उभ्या तमाशाच्या फडातनं बाय आणली , मोजून शंभर रुपायचा खुर्दा केला पठ्ठ्याने ! तेज्या बा वर औन्ध सर्कारचा लै जीव, तालीम बांधून दिलीवती सरकारनं आपल्या पैश्याने ! पन औदसा आटिवली अन कशाचं काय घिऊन बसला राव. रगतपितीनं मेला म्हातारा गुदस्ता साली ! नादं वाईट. तसाच पोरगा परश्या बी लै गुनाचा...सातवीला पाच वेळा नापास झाल्यावं शाळेच्या सायबालं वड्यात धरुन मारला ... कुनी म्हतंय मास्तरानच सायबाचा काटा कहाड्ला...त्याला बिड्या पियाचा लै नाद. बाप हुता तवर दूध - दुभतं खायला मिळायचं आता हाडं उरली .. कुंबाराचा नाद तर लैच वंगाळ, तालुक्याच्या गावाला म्हातारीबरुबर बाजाराच्या दिशी मडकी इकायला बसालवता, तर गुजराच्या पोरीचा हात धरला. हवालदारानं तिथ्चं ठिवून दिली .. उगं म्हातारी हाता-पाया पडली म्हणून सोडला तरी .. नाय तरं आतच टाकीत हुते. अनं ही दुक्कल दुकानाकडे येताना बगितल्यावर गजाच्या कपाळवर आठ्या पडल्या. अस्वस्थ होऊन वाढत्या ढेरिवरचा भोकं पडलेला गन्जीफ्राक अजूनच खाली वडला आणि भो़कं मोट्टी केली.

In reply to by धन्या

अन्या दातार 02/10/2014 - 16:50
>>आमच्या धाग्याला मिळते ती दाद हो. कारण शेवटी तुमचा धागा म्हणजे कंपूने कंपूसाठी काढलेला असल्याने ढिल्या हाताने प्रतिदाद येतात ;)
लेखनप्रकार
(१) एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक! (२) एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात. (3) आई वडील सर्व ब्रम्ह!! आई श्रेष्ठ देवा पेक्षा!! वडील श्रेष्ठ गुरु पेक्षा!! आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व देतांना त्यांचे माणूसपण विसरू नका. त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे, नाही का? (४) पत्नी/सून ही गृहलक्ष्मी असते. मान्य!