मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे.

नीलकांत ·

गांधीवादी 05/12/2010 - 18:21
नीलकांत मित्रा, नमस्कार मी सुद्धा इथे लिहिता होण्यामागे एकच भावना होती, ती म्हणजे मित्र बनविणे. चांगले मित्र मिळावेत, त्यांच्यातून विचारांचे आदान प्रदान व्हावे, तिथून यशस्वी जीवनाचा मार्ग सापडावा, एवढीच काय ती इच्छा. धोरण जाहीर केल्याबद्दल आभार. एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ !

नीलकांत 05/12/2010 - 18:29
एकूनच या लेखाचे सार हेच आहे की मिसळपाववर मैत्रीचे वातावरण असले पाहिजे. कुणालाही असहज वाटायला नको. सर्वांना मित्र बनवता यायला हवेत. एकमेका सहाय्य करू... - नीलकांत

In reply to by नीलकांत

आदिजोशी 06/12/2010 - 13:08
मिसळपाववर मैत्रीचे वातावरण असले पाहिजे. कुणालाही असहज वाटायला नको. सर्वांना मित्र बनवता यायला हवेत. एकमेका सहाय्य करू... आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल. एकच अपेक्षा ही आहे की जे काही नियम असतील ते सगळ्यांसाठी सारखे असावेत. उदा: शिव्या चालणार नसतील तर त्या कुणाच्याही चालू नयेत आणि चालणार असतील तर सगळ्यांच्या चालाव्या. एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसरा असे नको. मग ती व्यक्ती कुणीही असो. अधिक सांगणे न लगे.

In reply to by कॉमी

गवि 12/08/2024 - 22:09
कशाला रद्द करायची बुवा? चांगले लिखाण मिपावर करत असता की. भागो हे हल्ली सर्वत्र लुप्त होत चाललेले ललित नामक दुर्मिळ लेखन करतात. प्रयोगशील कथा लिहितात. तुमचे देखील प्रवाह विरोधी पण मुद्देसूद विचार उत्तम मांडणीयुक्त असतात. राजकीय चर्चांच्या नादात आयडी रद्द वगैरे कशाला विनंती?

In reply to by गवि

कॉमी 13/08/2024 - 21:17
खरडवहीत काहीतरी लिहिलेले होते ते वाचून वाईट वाटलेले. आता ती खरड आणि लिहिणारा आयडी दोन्ही दिसत नाहीत. तरी माझा इम्पलसिव प्रतिसाद मागे घेत संपादक व सर्व वाचकांची माफी मागतो.

In reply to by कॉमी

काय झाले भागो आणी कॉमी?? थोडफार चालू असतं, नका मनाला लावून घेऊ. संपादक मंडळाने श्री भागो नी श्री कॉमी ह्यांचा आयडी रद्द अकरा नये अशी विनंती. कांदा लिंबू ह्यांचा आयडी उद्या उडवणार असाल तर आज आता लगेच उडवला तरी चालेल.

अरुंधती 05/12/2010 - 19:22
सूचना आवडल्या. वातावरण गढूळ झाले की मिपावर यावेसे वाटत नाही. नवे सदस्यही सुरुवातीलाच जर अनावश्यक टीका झाली तर बावचळतात. त्या दृष्टीने हा संदेश महत्त्वाचा. मिपाच्या पुढील सशक्त, खेळीमेळीच्या, सकस वाटचालीसाठी शुभेच्छा! :-)

स्पंदना 05/12/2010 - 19:48
छान लिहिता तुम्ही निलाकांत! मुद्देसुद अन आर्जवी. आवडल. तुम्ही घेत असलेल्या कष्टाची पुरेपुर जाणिव इथल्या बर्‍याच सदस्यांना आहे अन तुम्ही ,अन संपादक म्हणुन काम पहाणार्‍या सर्वांचे, आम्ही अतिशय ऋणी आहोत. __/\__ अपर्णा.

".....कुणा एका सदस्यांचे लेखन आपल्याला आवडत नाही किंवा विचार पटत नाही म्हणून त्या धाग्याचे संदर्भ इतरत्र देऊन त्यांचा उपमर्द करू नये. आपल्याला आवडतं त्याला दाद द्यावी नाही आवडत त्यावर त्याच जागी मतभिन्नता व्यक्त करावी. मात्र त्या धाग्यावरून ती चर्चा इतरत्र नेऊ नये....." ~ याचा एक अपमानस्पद फटका नुकताच मला बसला. त्यातही भर अशी की, मी "त्या" संस्थळाचा सदस्य नसताना माझ्या परवानगीशिवाय माझ्या विचाराचा, मतांचा वा लेखनशैलीचा 'तिथे' उल्लेख करून मला बिलकुल अपरिचित असलेल्या व्यक्तींनी तीवर डावे (काही वेळा चेष्टेचा सूर लावून) मत नोंदवायचे आणि मी अधिकृतरित्या त्याला प्रतिवाद देऊ शकत नाही हे माहित असूनही ती चर्चा थांबवावी असे इथल्या सदस्याने म्हणू नये, ही घटना फार खिन्न करणारी वाटली मला. घटनेने विचार स्वातंत्र्य सर्वानाच दिले आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की फक्त "अ" ने "ब" विरूद्ध ते वापरायचे पण "ब" तांत्रिक कारणास्तव उत्तर देवू शकत नाही याची जाणीव असूनही तसे मत व्यक्त केले असल्यास, "अ" याने त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला अशीच व्याख्या होईल. अधिकृत संस्थळावरील विविध विषयांमधील चर्चेत "खेळीमेळीचे वातावरण" हवेच हवे, पण त्या वातावरणाचे वावटळीत रूपांतर होत आहे असे दिसू लागताच तीवर संपादनरूपी वॉशिंग्टनची कुर्‍हाड चालविली गेली तर तीबाबत कुठे भुवई वक्र होऊ नये. पण असो. श्री.नीलकांत यानी आपुलकीच्या भावनेने हा धागा काढून काही गोष्टी (संस्थळ संचालक, संपादक या भूमिकेतून) वर स्पष्ट केल्या आहेत त्याचे निश्चितच इथे सौहार्द स्वागत होईलच पण त्यापेक्षाही त्या विचारांची अंमलबजावणी झाल्यास 'मिसळपाव' चे जालावरील स्थान अधिक लक्षणीय होईल. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

आमोद शिंदे 05/12/2010 - 20:03
तिकडची धुणी 'तिकडेच' धुवा ना. इथे कशाला? तसेच मुळात सुरुवात तुम्हीच तिकडच्या सदस्यांविषयी आणखी कुठेतरी लिहून केली होतीत आता खोटा कांगावा करु नका. स्पष्ट बोलल्या बद्दल क्षमस्व!

In reply to by आमोद शिंदे

"....स्पष्ट बोलल्या बद्दल क्षमस्व!...." ~~ याची काही आवश्यकता नाही, श्री.आमोद जी. उलट मी अशा स्पष्टतेबद्दल तुमच्या मताचे स्वागतच करतो. तुम्ही म्हणता तसा इकडच्या तिकडच्या धुण्याचा संबंध नाही, पण श्री.नीलकांत यानी स्वतः आपल्या धाग्यात तशी सूचना मांडली असल्याने मी त्या घटनेचा इथे उल्लेख केला इतकेच. राहता राहिला प्रश्न मी एका सदस्याचा उल्लेख कुठेतरी लेखात केला याचा. तर तुम्ही जे इथे लिहिले आहे ते अपूर्ण वा गोंधळाचे आहे. त्याबद्दल खुलासा करतो की, 'त्या' संदर्भात 'ते' सदस्य आणि मी यांच्यात अन्यत्र व्यक्तिगत संदेशाची देवाणघेवाण होऊन आपापसातील (अकारण निर्माण झालेले) गैरसमज मिटविले आहेत, त्यामुळे ती चर्चा इथे प्लीज नको. [शिवाय या धाग्यावरील माझ्या प्रतिसादातील रोख त्या सन्माननीय सदस्यावर नसून मी 'तिथला' सदस्य नसताना अन्यांनी केलेल्या टीकेला उद्देश्यून आहे, हे लक्षात घ्यावे.] धन्यवाद ! इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

प्रियाली 05/12/2010 - 20:53
जाहीर वक्तव्यांवर किंवा जाहीर केलेल्या लेखन शैलीवर इथे टीका व्हावी तिथे होऊ नये वगैरे अपेक्षा करणे गैर आहे. आपणही अशाच प्रकारे एका वेगळ्या संकेतस्थळावर तिसर्‍या संकेतस्थळाबद्दल (जेथे आपण सदस्य नाही) टीका केल्याचे स्मरते. ती मलाही त्या संकेतस्थळासाठी अपमानास्पद वाटली होती.

In reply to by इन्द्र्राज पवार

आमोद शिंदे 05/12/2010 - 21:02
त्याबद्दल खुलासा करतो की, 'त्या' संदर्भात 'ते' सदस्य आणि मी यांच्यात अन्यत्र व्यक्तिगत संदेशाची देवाणघेवाण होऊन आपापसातील (अकारण निर्माण झालेले) गैरसमज मिटविले आहेत, त्यामुळे ती चर्चा इथे प्लीज नको.
चर्चा हवी आहे की नको आहे? नक्की काय? विषय तुम्हीच काढता आणि चर्चा नको असेही तुम्हीच म्हणता..
[शिवाय या धाग्यावरील माझ्या प्रतिसादातील रोख त्या सन्माननीय सदस्यावर नसून मी 'तिथला' सदस्य नसताना अन्यांनी केलेल्या टीकेला उद्देश्यून आहे, हे लक्षात घ्यावे.
तुम्हीही तिथल्या सदस्यांविषयी टीका केल्यावर ते काय तुमची आरती ओवाळतील का? (तुमचे विधान सरसकट संकेतस्थळाला उद्देशुन होते)

In reply to by आमोद शिंदे

ठीक आहे. मी तो विषय वाढवू इच्छित नाही, आमोद जी. मी केलेल्या 'त्या' चर्चेच्या अनुषंगाने तुमच्या किंवा तुमच्या परिचयाच्या एखाद्या सदस्याच्या कुठल्याही प्रकारे भावना दुखाविल्या असतील तर मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. पण इथे त्या विषयाला पूर्णविराम द्यावा ही आग्रहाची विनंती. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 05/12/2010 - 20:18
पण त्या वातावरणाचे वावटळीत रूपांतर होत आहे असे दिसू लागताच तीवर संपादनरूपी वॉशिंग्टनची कुर्‍हाड चालविली गेली तर तीबाबत कुठे भुवई वक्र होऊ नये.
वॉशिंग्टनसाहेबाने आपली कुर्‍हाड स्वतःच्याच तीर्थरूपांच्या अंगणातील (चांगल्या) झाडावर चालवली होती, असे कायसेसे स्मरते. (चूभूद्याघ्या.)

In reply to by पंगा

प्रियाली 05/12/2010 - 20:59
वॉशिंग्टनसाहेबाने आपली कुर्‍हाड स्वतःच्याच तीर्थरूपांच्या अंगणातील (चांगल्या) झाडावर चालवली होती, असे कायसेसे स्मरते.
प्रत्यक्षात असे काही झाले नसून ही वॉशिंग्टनसाहेबांचा टीआरपी वाढवणारी आख्यायिका होती हे आम्हाला स्मरते.(चूभूद्याघ्या.)

In reply to by प्रियाली

आमोद शिंदे 05/12/2010 - 21:05
प्रत्यक्षात असे काही झाले नसून ही वॉशिंग्टनसाहेबांचा टीआरपी वाढवणारी आख्यायिका होती हे आम्हाला स्मरते
तरीही उपमा चूकच ना? पंगां ह्यांचा रोख त्यावर आहे.

In reply to by आमोद शिंदे

प्रियाली 05/12/2010 - 21:07
पंगांच्या वक्तव्याबद्दल काही नाही हं! मी म्हणत्ये असे की जर [संपादनरुपी] कुर्‍हाड चालवली जाणे ही आख्यायिकाच असेल तर.... ;) त्यामुळे उपमा चूकच.

मितभाषी 05/12/2010 - 20:08
सरपंच भावना पोहोचल्या. आमचे सदैव सहकार्य राहील. मिसळपावबद्दल माझ्या मनात नेहमीच कृतज्ञतेचीच भावना आहे. इथे आम्ही अन्नछत्रात जेवतो त्यामुळे वरुन बडीशेप मागनार नाही. फक्त ज्यांच्या हातात आपण कुर्‍हाड दिली आहे त्यामुळे 'कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ' होवु नये अशी अपेक्षा आहे.

शिल्पा ब 06/12/2010 - 01:22
नव्या म्हणजे या संकेतस्थळावर नव्या लेखकांनी जरूर लिहावे...पण मध्ये प्रवीण भप्कर आणि अजून एक कोणीतरी यांचे जे प्रकरण झाले तसे असू नये म्हणजे इथले जुने लोक नव्यांची फें फें उडवणार नाहीत. बाकी नीलकांत यांच्या मुद्द्यांशी सहमत.

Pain 06/12/2010 - 06:38
नुसतेच लेखनास उत्तेजन देउ नये, दर्जेदार लेखनास उत्तेजन द्यावे. लेखनाचा रतीब घालण्यावर बंदी घालावी. भप्करछाप आयडी तसेच इतर काही जे अनेकांनी स्पष्ट, उपहास वगैरे मार्गांनी सांगून दाद देत नाहीत त्यांना आळा घालावा.

In reply to by Pain

गवि 06/12/2010 - 10:25
नीलकांतजी. प्रथमच आपली पोस्ट वाचनात आली. आवडली. Pain यांच्या प्रतिसादाबद्दल आभार आणि त्या निमित्ताने थोडं माझं जनरल मत : मराठीब्लॉग्ज डॉट नेट वगैरे स्थळांवर नवीन पोस्ट टॉपला येतात आणि यथावकाश खाली सरकून मागे पडत जातात अशीच कालाधारित रचना मिपा वर असेल असं समजून (आणि प्रत्यक्षात काय लॉजिक आहे ते नीट न पाहता) दणादण पोस्टे टाकत जाण्याची नकळत का होईना, पण चूक सुरुवातीला माझ्याकडून झाली होती. मलाही आपण म्हटल्याप्रमाणे उपहास्/उपरोध्/चेष्टा या मार्गांनी सदस्यमित्र सांगायचा प्रयत्न करत होते पण ते त्यावेळी लक्षात आलं नाही कारण तेच ते लॉजिकचं गृहितक. जेव्हा हे लक्षात आलं की प्रतिसादावर अवलंबून धागा परत परत वर येत राह्तो तेव्हा पोस्ट टाकण्याच्या योग्य फ्रीक्वेन्सीची जाणीव झाली. आता "दोन पोस्टांमधे अंतर राखत आहे". (जुनी फ्यामिली प्लॅनिंगची जाहिरात आठवली.!! :-) ) लांबच्या मार्गाने फिरवून फिरवून, अप्रत्यक्ष, आडवळणाने, छद्मीपणाने नवीन सदस्याच्या लिखाणाच्या क्वालिटीचीच मापं काढून एखादी गोष्ट न सांगता योग्य मित्रत्वाच्या शब्दांत नवीन सदस्याला इथली पद्धत सांगितली तर कटुता टळून मैत्री लवकर लवकर वाढेल. शिवाय एक शंका आली. "दर्जेदार लेखन" आणि "रतीब" हे कोण ठरवणार ? प्रतिसादांवरून दर्जा ठरवायचा का? रतीब म्हणजे किती संख्येने पोस्टे? पाककृति , फोटो वादविवाद आणि ललित यांच्यात अधिक दर्जेदार काय? की दर्जा प्रत्येक कॅटॅगरीला वेगळा? मग आपण प्रत्येक पोस्टखाली "पोल"किंवा "रेटिंग" बटण ठेवू शकतो का? म्हणजे वाईट रेटिंग सातत्याने मिळणार्‍या सदस्यांना "आळा" घालता येईल. माझी अशी समजूत आहे की कोणत्याही ओपन फोरम मधे दर्जा हा वाचणार्‍यांनी ठरवावा. "आळा" असलाच तर फक्त ऑब्सीन / रेशियल / ऑफेन्सिव्ह कंटेंटपुरता असावा. (सेन्सॉर बोर्डला "परिनिरिक्षण मंडळ" म्हणतात.."परीक्षण मंडळ" नव्हे..ते "श्वास" , "नटरंग" आणि "चल गंमत करु" या तिघांनाही सर्टिफिकेट देतात. दर्जा हा पाहणार्‍याच्या नजरेत आहे. प्रत्येकाचा वाचक /प्रेक्षक वेगळा.) धन्यवाद.

In reply to by गवि

".....मग आपण प्रत्येक पोस्टखाली "पोल"किंवा "रेटिंग" बटण ठेवू शकतो का?..." ~ श्री.गगनविहारी यांच्या एका चांगल्या प्रतिसादातील (जे बहुतांशी सर्वांचीच भावना व्यक्त करते) फक्त वरील सूचनेविषयी लिहितो. हे स्थळ भाग घेणार्‍या सदस्याला त्याबद्दल कुठेलेही पारितोषिक वा प्रमाणपत्र देत नाही, ज्यासाठी 'रेटिंग' ची गरज असते. विविध विषयावर मनसोक्त लिहायला मिळते, चर्चा करता येते, खेळीमेळीच्या वातावरणात विचाराची देवाणघेवाण करता येते असे Admirable Aspects असल्याकारणाने पोल/रेटिंग असू नये असे वाटते. तसे झाले तर मूळ रोगापेक्षा औषधयोजनाच भयावह होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. काळाच्या ओघात जे लिखाण चांगले ते टिकणारच....प्रतिसादांचा पाऊस आला म्हणून (प्रविण भप्करने पदार्पणातच शतक झळकाविले होते....तर आपल्या नावासमोर पदव्यांची रास ओतणार्‍या एका सौंदर्यविशारदानेही इथे एकदा तीच किमया केला होती) ते लेखन दर्जेदार आणि ज्याला डझनभर प्रतिसाद असत नाहीत ते हीणकस अशी व्याख्या असत नाही, असूही नये. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

गवि 06/12/2010 - 12:46
अरे देवा. :-) दर्जा कसा ठरवायचा हा प्रश्न कसा अवघड्/किचकट्/अप्रस्तुत आहे हे दाखवण्यासाठी काहीशी उपरोधाने तो सूचना कम प्रश्न केला आहे. पोल ठेवावा अशी सिरियसली केलेली सूचना नाही.

In reply to by गवि

अच्छा ?? अहो, तुमच्या त्या प्रतिसादातील व्याकरण मांडणी काहीशी सदोष झाल्यामुळे मी चकलो. म्हणजे असे की, तुम्ही "पाककृति , फोटो वादविवाद आणि ललित यांच्यात अधिक दर्जेदार काय? की दर्जा प्रत्येक कॅटॅगरीला वेगळा?" या वाक्यानंतर 'पॉज' घेऊन पुढील वाक्य नव्या 'पॅरा' ते घेतले, त्यामुळे त्याला स्वतंत्र अस्तित्व येते (व्याकरणदृष्ट्या...) मग आपण प्रत्येक पोस्टखाली "पोल"किंवा "रेटिंग" बटण ठेवू शकतो का? त्यामुळे, वाचणार्‍याला (पक्षी मला, म्हणा हवे तर....याचा अर्थ असाही की मी तुमची प्रत्येक पोस्ट वाचतोच) असे वाटते की, गगनविहारी यांनी "असे केले तर चालेल का?" असा सवाल्/सूचना संपादक मंडळाला केला आहे. असो....तरीही एक सूचना म्हणून जरी तिचे रूपडे असते तरी माझ्या प्रतिसादातील त्याविषयेची भूमिका तशी राहायला काही अटकाव नसावा. इन्द्रा

In reply to by Pain

श्री. पेन ह्यांच्याशी सहमत आहे. (काय दिवस आलेत च्यायला.... म्हणजे श्री. पेन ह्यांच्यावर. माझ्यासारखा माणुस सहमत होतोय) काही नवलेखक हे मिपाचे नियम वगैरे काही न वाचता सरळ येउन धडाधड लेखन टाकायला सुरुवात करतात. बर हे लिखाण नविन असते का? तर नाही, आधी कुठेतरी जुनेपाने लिहिलेले पुन्हा आणुन मिपाचा शोध लागला म्हणुन मिपावर टाकलेले असते. बर काहींचा अविर्भाव तर असा असतो की आजवर ह्यांनी ज्या दर्जाचे साहित्य लिहिलय ते मिपाकरांनी पाहिले देखील नसेल. ह्यांना 'आधी हे साहित्य वाचलय, पण पुन्हा वाचायला आवडले' अशी प्रतिक्रीया सुद्धा खटकते. काही महाभाग तर लेखावर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रीयेवर ह्या लांब लांब प्रतिक्रीया देत बसतात. त्यांच्या काही प्रतिक्रीया तर स्वतःच्या लेखापेक्षा मोठ्या असतात. असे वागुन आपण इतर लोकांचे चांगले लेखन अजाणतेपणी खाली खाली ढकलत आहोत हे त्यांना जाणवत नाही का ? आता चांगले लिखाण कोणते आणि डोक्यावर आदळलेले कोणते ? हे कोण ठरवणार ? नक्कीच मिपाकर वाचक ठरवणार. जर वाचक लेखकानी काय लिहावे हे सुचवत नाही, तर वाचकाने लेखाचे मुल्यमापन कसे करावे हे लेखकानी ठरवु नये. मिळालेल्या पंचवीस प्रतिसादापैंकी चोवीस कौतुकाचे प्रतिसाद विसरुन जाउन एकाच खवट प्रतिसादामुळे जर लेखक खचत असेल तर हा दोष लेखकाचा आहे. पुन्हा ह्या लेखकांना अगदी जेष्ठ मिपाकरांनी जरी काही सांगितले तरी हे 'घोर अन्याय हुआ है मुझपे' च्या थाटात सरळ दुर्लक्ष करतात. आम्ही देखील कधीतरी नविन मिपासदस्य होतोच की. आम्हीच कशाला आमच्या नंतर कितीतरी लोक नविन आले आणि आनंदाने रुळले. तुम्ही आखडूपणा दाखवलात की मिपाकर तुम्हाला फाट्यावर मारणारच मारणार. आज इंट्या,स्पा सगळे नविन आले तेंव्हा त्यांना छळले गेले नाही का ? शुचिला तर मी अजुन छळतो, पण ती बिचारी मी केलेल्या विडंबनाचे पण बिनधास्त खवत येउन कौतुक करते. मी मात्र तीला अजुन कधी 'सॉरी ग तुला हलकट प्रतिसाद दिला' असे मात्र म्हणत नाही. उगाच गळे काढणार्‍यांना कोण सहन करणार ? बाकी नविन कातडी पांघरुन येणार्‍या जुन्यांविषयी तर बोलायलाच नको.

In reply to by परिकथेतील राजकुमार

गवि 06/12/2010 - 12:12
त्यांच्या काही प्रतिक्रीया तर स्वतःच्या लेखापेक्षा मोठ्या असतात. असे वागुन आपण इतर लोकांचे चांगले लेखन अजाणतेपणी खाली खाली ढकलत आहोत हे त्यांना जाणवत नाही का ? मला तरी ते उशिरा का होईना, जाणवले आणि त्यानंतरच्या एकाही पोस्टवर माझ्या स्वतःच्या कॉमेंट टाकलेल्या नाहीत. मुळात त्यामुळे धागा वर येतो हेच जाणवायला उशीर झाला. असो. बाकी आपण जनरल नवीन मिपाकरांबद्दल बोलत आहात असं मी समजतोय. कारण : काहींचा अविर्भाव तर असा असतो की आजवर ह्यांनी ज्या दर्जाचे साहित्य लिहिलय ते मिपाकरांनी पाहिले देखील नसेल. ह्यांना 'आधी हे साहित्य वाचलय, पण पुन्हा वाचायला आवडले' अशी प्रतिक्रीया सुद्धा खटकते. हे किमान माझ्या बाबतीत कधीच मनातही आलं नव्हतं याची मला स्वत :शी मनःपूर्वक जाणीव आहे. इतर कोणाच्या मनात माझ्याविषयी अशी भावना आली असेल तर माझं दुर्दैव. मिपाकर हे खूप व्हर्सटाईल साहित्य वाचत आलेले आणि म्हणून एक खूप दर्जेदार ऑडियन्स, याच दृष्टीने मी तरी पाहात आलेलो आहे. आणि मिपाकर मित्रांनी ते सार्थ ठरवलंय.

In reply to by गवि

गवि तुम्हाल उद्देशुन म्हणुन न्हाय हो लिहिला :) गैरसमज नको. मागच्यावेळी तुमचा 'डायरी' वरुन असाच गैरसमज झाला होता, पण तो सल्ला मी तुमच्या आधी शुचिमामीला दिला होता ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

गवि 06/12/2010 - 12:24
मुळात आमची "न्येमकी" गफलत कुठे होतेय हे लक्षात येताक्षणीच (उशिरा लक्षात आले हे मान्य) फ्रीक्वेन्सी आणि कॉमेंट, दोन्ही आवरलेच.. शिवाय "दर्जा कसा ठरवायचा ?" हे मी वरच्या कॉमेंटमधे लिहिलेलं वाक्य प्रश्नार्थकच होतं. मी "दर्जा कसा ठरवायचा" हे वाचकांना सांगत किंवा शिकवत नव्हतोच हा एक बारीक खुलासा, न मागताच करतो. आणि जे काही डायरी वगैरे होते ते झाल्यावर मी पुन्हा पोस्ट टाकली आणि "आखडूपणा" हाच्च येग्जॅक्ट शब्द वापरून मला तो करायचा नाही हे दर्शवण्यासाठी ही पोस्ट टाकत आहे असेही आवर्जून लिहिले. असो. आपण सर्वच काही मलाच उद्देशून बोलत नाही आहात हे कळून उत्तम फीलिंग आले. धन्यवाद. इथेच मैत्रीचा हात पुढे करतो..

In reply to by गवि

मृत्युन्जय 08/12/2010 - 12:32
आपण सर्वच काही मलाच उद्देशून बोलत नाही आहात हे कळून उत्तम फीलिंग आले. धन्यवाद. "सर्वच"" शब्द काळजाला भिडला ;).

In reply to by मृत्युन्जय

गवि 08/12/2010 - 12:44
हेहेहे.. :) सर्वच म्हणजे "सगळेजण" नसून आपण (परानाना) जे बोलत आहात त्यातले सर्वच काही मला एकट्याला उद्देशून नाही.. असा अर्थ आहे हे खुल्लसित करतो.. :)

अरुण मनोहर 06/12/2010 - 09:49
तुमची कार्यपद्धती आवडते. नेहमी सहकार्याचे आवाहन असते. आणि प्रसंगी कठोर निर्णय देखील घेता. तुमच्या नेतृत्वाखाली मिपाची आणखी भरभराट होवो हीच सदीच्छा.

नीधप 06/12/2010 - 10:56
तुम्ही तुमचे म्हणणे खूप चांगल्या पद्धतीने मांडलेय. मिपावर लोकांनी लिहीते व्हावे यासाठी जे सगळे अडथळे, विघ्न काढण्याबद्दल तुम्ही म्हणता आहात ते योग्यच. एखाद्याच्या लेखावर मुद्दामून आचरट विडंबने आणि प्रतिसाद देणे हा मिपाचा यूएसपी असल्यासारखे होते बरेच दिवस त्याला आळा बसेल अशी आशा. परंतू लिहीत्याचा स्वतःच्या लिखाणावर अधिकार नसेल तर लिहित्याला का लिहावसं वाटावं इथे? उदाहरणार्थ.. क्ष ने एक लेख/कथा/कविता असं काही मिपावर लिहीले तर त्यामधे बदल करण्याचे त्याला स्वतःला स्वातंत्र्य नाही. पण क्ष ला पूर्णपणे अनोळखी असलेले किंवा क्ष च्या दृष्टीने आगंतुक असलेले इतर १० लोक (अधिकृत आकडा माहित नाही) त्यात हवा तो बदल करू शकतात. हे विचित्र आहे. क्ष च्या लिखाणावर क्ष सोडून इतरांचा अधिकार आहे की काय अशी क्ष ला भिती वाटली तर चुकीचे नाही. तसेच लेखनाची प्रक्रिया ही सततची प्रक्रिया असते. इथे लिहिणारे बरेच जण नवशिके लिहीते असू शकतात. आलेल्या प्रतिक्रियांच्यातून लिखाणात सुधारणा करण्याची गरज वाटू शकते त्यांना. नुसते टायपो नव्हेत तर पुढचा ड्राफ्ट या संदर्भाने सुद्धा. पण असा कुठलाही बदल करण्यासाठी तो लिहिता संपादकांना साकडे घालणार आणि मग ते बदल लिहून तो पाठवणार आणि मग संपादक तो बदल करणार. ही अतिशय अडथळ्याची/ अडचणीची प्रक्रिया आहे. या वेळखाऊ प्रक्रियेला वैतागून अनेक जण इथे लिहिण्याचे टाळू शकतात. मुळात लेखन-प्रतिसाद-पुनर्लेखन अशी बाहेरून किंवा लेखन-चिंतन-पुनर्लेखन अशी लेखकाची वैयक्तिक प्रक्रिया जी आहे त्यातला सहजपणा, स्पॉन्टॅनिटी अश्या कृत्रिम निर्बंधांमुळे अडकते. जे चुकीचे आणि लिहित्यासाठी गोंधळाचे ठरू शकते. तेव्हा स्वतःच्या लिखाणाचे संपादन स्वतःला करता यायला हवे. निदान हे होईतो मी तरी इथे नवीन काही लिखाण टाकणार नाही. (त्याने मिपाला काहीही फरक पडत नाही हे मला पूर्ण माहीत आहे.)

In reply to by नीधप

आत्ताच हा धागा वाचला ! मी आपल्या मतांशी सहमत आहे. आणि लिहायचे थांबवले तर कोणाचे काहीही बिघडणार नाही याही मताशी सहमत आहे.

सुधीर काळे 06/12/2010 - 12:25
नीलकांत-जी, धन्यवाद! आपले म्हणणे आपण छान लिहिले आहे. माझ्याकडून नेहमीच सहकार्य मिळेल याची खात्री देतो. वेळात वेळ काढून आपण पूर्वी करत होता तसे लेखन पुन्हा सुरू करावे. दुर्दैवाने मी आपले त्यावेळचे कुठलेच लिखाण वाचलेले नाहीं! एक विनंती: अनेक दृष्ट्या सर्वात सरस असलेले 'गमभन' हे सॉफ्टवेअर एका बाबतीत चांगले नाहीं आणि ते म्हणजे लिहिताना कांहीं ठराविक काळजी घेतली नाहीं तर लि़खाण Garble होते. एव्हांना मला काय केल्यास तसे होते हे कळलेले आहे. आणि दुर्लक्षाने तसे झाल्यास ctrl+z वापरून त्या आपत्तीतून सुटका करून घेऊन पुन्हा मूळ पदावर कसे यायचे हेही कळले आहे, पण मूळ उणीव काढून टाकण्याचा प्रयत्न व्हायला व्हावा. याउलट बरहा हे सॉफ्टवेअर सर्व दृष्ट्या जास्त सरस आहे पण 'माँटेसरी' हा शब्द लिहिला तर तो 'मॉंटेसरी' असा दिसतो. अनुस्वार आहे पण तो off-centre असल्याने नीट दिसत नाहीं. तसेच अवतरण चिन्हेही कमी प्रतीची उठतात. तरी 'गमभन'तील वरील उणीव भरून काढण्याचा प्रयत्न आपण जरूर करावा किंवा करून घ्यावात ही विनंती. शुभेच्छा देऊन इथे थांबतो.

जागु 08/12/2010 - 13:08
राजकुमार अगदी चांगल लिहिलयत. निलकांत आमच्याक्डून तुम्हाला सहकार्य आहे. मिपाचा दर्जा चांगला आहे व तो टिकवुन ठेवणे हे जुन्या व नविन मिपाकरांच्या हातात आहे. तेंव्हा मिपावर येताना आपल्या कुटुंबात असल्यासारखे वागा. शेजार्‍याकडे गेल्यासारखे नको.

अधून मधून येत असते. म्हणून लगेच अंगी चिताभस्म फासू नये. For@काॅमी,भागो,कां.ली. आणी इतर सदस्यांना. अनुभवाचे बोल. बम बम भौले, श्रावणमासी हर्ष मानसी असू द्यात.

सुबोध खरे 13/08/2024 - 18:18
सदस्यत्व रद्द करण्यासाठी विनंती करायची काय आवश्यकता आहे? हे इथल्याच लोकांना आम्ही व्हीओतलो आहोत हे जाहीर करणे आहे. त्याची काहीही गरज नाही इथल्या वितंडवादाला कंटाळून असंख्य सदस्य असेही आताशा मिपावर दिसत नाहीत. बाकी मिपा चालकांना अनेक गोष्टी सांगूनही त्यात सुधारणा न झाल्याने असे झालेले आहे. तेंव्हा हे असच चालायचं हे गृहीत धरा

In reply to by सुबोध खरे

अनुमोदन. जणू काही आपण खाते उघडायला काही पैसे मोजले आहेत आणि सदस्यत्व रद्द झाल्याने ते व्याजासकट परत मिळतील असे आहे काय ? नाही पटले तर मिपाच्या आद्य संस्थापकांच्या भाषेत चपला घालून चालू पडायचे. हाय काय नाय काय ? सदस्यत्व रद्द करत नाहित म्हणून कुंथत जगायची आवश्यकता नाही. असो. आपल्याला न पटलेल्या गोष्टी जगात सगळीकडे होतच असतात. म्हणून आत्महत्या करणे आणि कंटाळून सदस्यत्व सोडणे हे सारखेच.

In reply to by सुबोध खरे

इथल्या वितंडवादाला कंटाळून असंख्य सदस्य असेही आताशा मिपावर दिसत नाहीत. ----- असेच असावे.....

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 14/08/2024 - 15:46
मिसिंग जुने जाणते मिपाकर.
गेले ते गेले... कालाय तस्मै नमः! एक बार चले जाते हैं जो दिन रात सुबह शाम वोह फिर नही आते... तस्मात आता गेलेल्यांची आठवण काढून काही उपयोग नाही, ते ढगात गेले असे समजायचे 😀

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 14/08/2024 - 16:25
नवे मिपाकर येणार नाहीत असे काही नाही पण कमीतकमी मेन बोर्डावरचे वतावरण तरी त्यांना आकर्षीत करणारे असावे! मला कोणाच्या सदस्यनामाचा नामोल्लेख करायचा नाही पण कमीतकमी आपल्या प्रतिसादांत काहितरी तथ्य किंवा सच्चेपणा असावा ही काळजी देखील न घेता निव्वळ द्वेष भावनेतून काही नव्या (आणि मिपाच्या अत्यंत जून्या जाणत्या) सदस्यांकडूनही प्रतिसाद दिले जात असतील तर मग दोष कोणाचा? बाकी गेले ते जाउद्यात, त्यांच्याविषयी काही वाच्यता नको असे वाटते, त्यांना त्यांची जी काही कारणे असतील ती लखलाभ… आले ही बहू… येतीलही ही बहू….

प्रोफेश्वर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे हे खुप चांगले संपादक आहेत त्यांनी मिसल्पव ही खुप छान प्रकारे धुरा सांभाळी आहे त्याना नम्र विनंति आहे कि प्याट्रीक झेड हा आयडी क्रूपाया परत आणून द्यावा

गांधीवादी 05/12/2010 - 18:21
नीलकांत मित्रा, नमस्कार मी सुद्धा इथे लिहिता होण्यामागे एकच भावना होती, ती म्हणजे मित्र बनविणे. चांगले मित्र मिळावेत, त्यांच्यातून विचारांचे आदान प्रदान व्हावे, तिथून यशस्वी जीवनाचा मार्ग सापडावा, एवढीच काय ती इच्छा. धोरण जाहीर केल्याबद्दल आभार. एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ !

नीलकांत 05/12/2010 - 18:29
एकूनच या लेखाचे सार हेच आहे की मिसळपाववर मैत्रीचे वातावरण असले पाहिजे. कुणालाही असहज वाटायला नको. सर्वांना मित्र बनवता यायला हवेत. एकमेका सहाय्य करू... - नीलकांत

In reply to by नीलकांत

आदिजोशी 06/12/2010 - 13:08
मिसळपाववर मैत्रीचे वातावरण असले पाहिजे. कुणालाही असहज वाटायला नको. सर्वांना मित्र बनवता यायला हवेत. एकमेका सहाय्य करू... आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल. एकच अपेक्षा ही आहे की जे काही नियम असतील ते सगळ्यांसाठी सारखे असावेत. उदा: शिव्या चालणार नसतील तर त्या कुणाच्याही चालू नयेत आणि चालणार असतील तर सगळ्यांच्या चालाव्या. एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसरा असे नको. मग ती व्यक्ती कुणीही असो. अधिक सांगणे न लगे.

In reply to by कॉमी

गवि 12/08/2024 - 22:09
कशाला रद्द करायची बुवा? चांगले लिखाण मिपावर करत असता की. भागो हे हल्ली सर्वत्र लुप्त होत चाललेले ललित नामक दुर्मिळ लेखन करतात. प्रयोगशील कथा लिहितात. तुमचे देखील प्रवाह विरोधी पण मुद्देसूद विचार उत्तम मांडणीयुक्त असतात. राजकीय चर्चांच्या नादात आयडी रद्द वगैरे कशाला विनंती?

In reply to by गवि

कॉमी 13/08/2024 - 21:17
खरडवहीत काहीतरी लिहिलेले होते ते वाचून वाईट वाटलेले. आता ती खरड आणि लिहिणारा आयडी दोन्ही दिसत नाहीत. तरी माझा इम्पलसिव प्रतिसाद मागे घेत संपादक व सर्व वाचकांची माफी मागतो.

In reply to by कॉमी

काय झाले भागो आणी कॉमी?? थोडफार चालू असतं, नका मनाला लावून घेऊ. संपादक मंडळाने श्री भागो नी श्री कॉमी ह्यांचा आयडी रद्द अकरा नये अशी विनंती. कांदा लिंबू ह्यांचा आयडी उद्या उडवणार असाल तर आज आता लगेच उडवला तरी चालेल.

अरुंधती 05/12/2010 - 19:22
सूचना आवडल्या. वातावरण गढूळ झाले की मिपावर यावेसे वाटत नाही. नवे सदस्यही सुरुवातीलाच जर अनावश्यक टीका झाली तर बावचळतात. त्या दृष्टीने हा संदेश महत्त्वाचा. मिपाच्या पुढील सशक्त, खेळीमेळीच्या, सकस वाटचालीसाठी शुभेच्छा! :-)

स्पंदना 05/12/2010 - 19:48
छान लिहिता तुम्ही निलाकांत! मुद्देसुद अन आर्जवी. आवडल. तुम्ही घेत असलेल्या कष्टाची पुरेपुर जाणिव इथल्या बर्‍याच सदस्यांना आहे अन तुम्ही ,अन संपादक म्हणुन काम पहाणार्‍या सर्वांचे, आम्ही अतिशय ऋणी आहोत. __/\__ अपर्णा.

".....कुणा एका सदस्यांचे लेखन आपल्याला आवडत नाही किंवा विचार पटत नाही म्हणून त्या धाग्याचे संदर्भ इतरत्र देऊन त्यांचा उपमर्द करू नये. आपल्याला आवडतं त्याला दाद द्यावी नाही आवडत त्यावर त्याच जागी मतभिन्नता व्यक्त करावी. मात्र त्या धाग्यावरून ती चर्चा इतरत्र नेऊ नये....." ~ याचा एक अपमानस्पद फटका नुकताच मला बसला. त्यातही भर अशी की, मी "त्या" संस्थळाचा सदस्य नसताना माझ्या परवानगीशिवाय माझ्या विचाराचा, मतांचा वा लेखनशैलीचा 'तिथे' उल्लेख करून मला बिलकुल अपरिचित असलेल्या व्यक्तींनी तीवर डावे (काही वेळा चेष्टेचा सूर लावून) मत नोंदवायचे आणि मी अधिकृतरित्या त्याला प्रतिवाद देऊ शकत नाही हे माहित असूनही ती चर्चा थांबवावी असे इथल्या सदस्याने म्हणू नये, ही घटना फार खिन्न करणारी वाटली मला. घटनेने विचार स्वातंत्र्य सर्वानाच दिले आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की फक्त "अ" ने "ब" विरूद्ध ते वापरायचे पण "ब" तांत्रिक कारणास्तव उत्तर देवू शकत नाही याची जाणीव असूनही तसे मत व्यक्त केले असल्यास, "अ" याने त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला अशीच व्याख्या होईल. अधिकृत संस्थळावरील विविध विषयांमधील चर्चेत "खेळीमेळीचे वातावरण" हवेच हवे, पण त्या वातावरणाचे वावटळीत रूपांतर होत आहे असे दिसू लागताच तीवर संपादनरूपी वॉशिंग्टनची कुर्‍हाड चालविली गेली तर तीबाबत कुठे भुवई वक्र होऊ नये. पण असो. श्री.नीलकांत यानी आपुलकीच्या भावनेने हा धागा काढून काही गोष्टी (संस्थळ संचालक, संपादक या भूमिकेतून) वर स्पष्ट केल्या आहेत त्याचे निश्चितच इथे सौहार्द स्वागत होईलच पण त्यापेक्षाही त्या विचारांची अंमलबजावणी झाल्यास 'मिसळपाव' चे जालावरील स्थान अधिक लक्षणीय होईल. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

आमोद शिंदे 05/12/2010 - 20:03
तिकडची धुणी 'तिकडेच' धुवा ना. इथे कशाला? तसेच मुळात सुरुवात तुम्हीच तिकडच्या सदस्यांविषयी आणखी कुठेतरी लिहून केली होतीत आता खोटा कांगावा करु नका. स्पष्ट बोलल्या बद्दल क्षमस्व!

In reply to by आमोद शिंदे

"....स्पष्ट बोलल्या बद्दल क्षमस्व!...." ~~ याची काही आवश्यकता नाही, श्री.आमोद जी. उलट मी अशा स्पष्टतेबद्दल तुमच्या मताचे स्वागतच करतो. तुम्ही म्हणता तसा इकडच्या तिकडच्या धुण्याचा संबंध नाही, पण श्री.नीलकांत यानी स्वतः आपल्या धाग्यात तशी सूचना मांडली असल्याने मी त्या घटनेचा इथे उल्लेख केला इतकेच. राहता राहिला प्रश्न मी एका सदस्याचा उल्लेख कुठेतरी लेखात केला याचा. तर तुम्ही जे इथे लिहिले आहे ते अपूर्ण वा गोंधळाचे आहे. त्याबद्दल खुलासा करतो की, 'त्या' संदर्भात 'ते' सदस्य आणि मी यांच्यात अन्यत्र व्यक्तिगत संदेशाची देवाणघेवाण होऊन आपापसातील (अकारण निर्माण झालेले) गैरसमज मिटविले आहेत, त्यामुळे ती चर्चा इथे प्लीज नको. [शिवाय या धाग्यावरील माझ्या प्रतिसादातील रोख त्या सन्माननीय सदस्यावर नसून मी 'तिथला' सदस्य नसताना अन्यांनी केलेल्या टीकेला उद्देश्यून आहे, हे लक्षात घ्यावे.] धन्यवाद ! इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

प्रियाली 05/12/2010 - 20:53
जाहीर वक्तव्यांवर किंवा जाहीर केलेल्या लेखन शैलीवर इथे टीका व्हावी तिथे होऊ नये वगैरे अपेक्षा करणे गैर आहे. आपणही अशाच प्रकारे एका वेगळ्या संकेतस्थळावर तिसर्‍या संकेतस्थळाबद्दल (जेथे आपण सदस्य नाही) टीका केल्याचे स्मरते. ती मलाही त्या संकेतस्थळासाठी अपमानास्पद वाटली होती.

In reply to by इन्द्र्राज पवार

आमोद शिंदे 05/12/2010 - 21:02
त्याबद्दल खुलासा करतो की, 'त्या' संदर्भात 'ते' सदस्य आणि मी यांच्यात अन्यत्र व्यक्तिगत संदेशाची देवाणघेवाण होऊन आपापसातील (अकारण निर्माण झालेले) गैरसमज मिटविले आहेत, त्यामुळे ती चर्चा इथे प्लीज नको.
चर्चा हवी आहे की नको आहे? नक्की काय? विषय तुम्हीच काढता आणि चर्चा नको असेही तुम्हीच म्हणता..
[शिवाय या धाग्यावरील माझ्या प्रतिसादातील रोख त्या सन्माननीय सदस्यावर नसून मी 'तिथला' सदस्य नसताना अन्यांनी केलेल्या टीकेला उद्देश्यून आहे, हे लक्षात घ्यावे.
तुम्हीही तिथल्या सदस्यांविषयी टीका केल्यावर ते काय तुमची आरती ओवाळतील का? (तुमचे विधान सरसकट संकेतस्थळाला उद्देशुन होते)

In reply to by आमोद शिंदे

ठीक आहे. मी तो विषय वाढवू इच्छित नाही, आमोद जी. मी केलेल्या 'त्या' चर्चेच्या अनुषंगाने तुमच्या किंवा तुमच्या परिचयाच्या एखाद्या सदस्याच्या कुठल्याही प्रकारे भावना दुखाविल्या असतील तर मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. पण इथे त्या विषयाला पूर्णविराम द्यावा ही आग्रहाची विनंती. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 05/12/2010 - 20:18
पण त्या वातावरणाचे वावटळीत रूपांतर होत आहे असे दिसू लागताच तीवर संपादनरूपी वॉशिंग्टनची कुर्‍हाड चालविली गेली तर तीबाबत कुठे भुवई वक्र होऊ नये.
वॉशिंग्टनसाहेबाने आपली कुर्‍हाड स्वतःच्याच तीर्थरूपांच्या अंगणातील (चांगल्या) झाडावर चालवली होती, असे कायसेसे स्मरते. (चूभूद्याघ्या.)

In reply to by पंगा

प्रियाली 05/12/2010 - 20:59
वॉशिंग्टनसाहेबाने आपली कुर्‍हाड स्वतःच्याच तीर्थरूपांच्या अंगणातील (चांगल्या) झाडावर चालवली होती, असे कायसेसे स्मरते.
प्रत्यक्षात असे काही झाले नसून ही वॉशिंग्टनसाहेबांचा टीआरपी वाढवणारी आख्यायिका होती हे आम्हाला स्मरते.(चूभूद्याघ्या.)

In reply to by प्रियाली

आमोद शिंदे 05/12/2010 - 21:05
प्रत्यक्षात असे काही झाले नसून ही वॉशिंग्टनसाहेबांचा टीआरपी वाढवणारी आख्यायिका होती हे आम्हाला स्मरते
तरीही उपमा चूकच ना? पंगां ह्यांचा रोख त्यावर आहे.

In reply to by आमोद शिंदे

प्रियाली 05/12/2010 - 21:07
पंगांच्या वक्तव्याबद्दल काही नाही हं! मी म्हणत्ये असे की जर [संपादनरुपी] कुर्‍हाड चालवली जाणे ही आख्यायिकाच असेल तर.... ;) त्यामुळे उपमा चूकच.

मितभाषी 05/12/2010 - 20:08
सरपंच भावना पोहोचल्या. आमचे सदैव सहकार्य राहील. मिसळपावबद्दल माझ्या मनात नेहमीच कृतज्ञतेचीच भावना आहे. इथे आम्ही अन्नछत्रात जेवतो त्यामुळे वरुन बडीशेप मागनार नाही. फक्त ज्यांच्या हातात आपण कुर्‍हाड दिली आहे त्यामुळे 'कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ' होवु नये अशी अपेक्षा आहे.

शिल्पा ब 06/12/2010 - 01:22
नव्या म्हणजे या संकेतस्थळावर नव्या लेखकांनी जरूर लिहावे...पण मध्ये प्रवीण भप्कर आणि अजून एक कोणीतरी यांचे जे प्रकरण झाले तसे असू नये म्हणजे इथले जुने लोक नव्यांची फें फें उडवणार नाहीत. बाकी नीलकांत यांच्या मुद्द्यांशी सहमत.

Pain 06/12/2010 - 06:38
नुसतेच लेखनास उत्तेजन देउ नये, दर्जेदार लेखनास उत्तेजन द्यावे. लेखनाचा रतीब घालण्यावर बंदी घालावी. भप्करछाप आयडी तसेच इतर काही जे अनेकांनी स्पष्ट, उपहास वगैरे मार्गांनी सांगून दाद देत नाहीत त्यांना आळा घालावा.

In reply to by Pain

गवि 06/12/2010 - 10:25
नीलकांतजी. प्रथमच आपली पोस्ट वाचनात आली. आवडली. Pain यांच्या प्रतिसादाबद्दल आभार आणि त्या निमित्ताने थोडं माझं जनरल मत : मराठीब्लॉग्ज डॉट नेट वगैरे स्थळांवर नवीन पोस्ट टॉपला येतात आणि यथावकाश खाली सरकून मागे पडत जातात अशीच कालाधारित रचना मिपा वर असेल असं समजून (आणि प्रत्यक्षात काय लॉजिक आहे ते नीट न पाहता) दणादण पोस्टे टाकत जाण्याची नकळत का होईना, पण चूक सुरुवातीला माझ्याकडून झाली होती. मलाही आपण म्हटल्याप्रमाणे उपहास्/उपरोध्/चेष्टा या मार्गांनी सदस्यमित्र सांगायचा प्रयत्न करत होते पण ते त्यावेळी लक्षात आलं नाही कारण तेच ते लॉजिकचं गृहितक. जेव्हा हे लक्षात आलं की प्रतिसादावर अवलंबून धागा परत परत वर येत राह्तो तेव्हा पोस्ट टाकण्याच्या योग्य फ्रीक्वेन्सीची जाणीव झाली. आता "दोन पोस्टांमधे अंतर राखत आहे". (जुनी फ्यामिली प्लॅनिंगची जाहिरात आठवली.!! :-) ) लांबच्या मार्गाने फिरवून फिरवून, अप्रत्यक्ष, आडवळणाने, छद्मीपणाने नवीन सदस्याच्या लिखाणाच्या क्वालिटीचीच मापं काढून एखादी गोष्ट न सांगता योग्य मित्रत्वाच्या शब्दांत नवीन सदस्याला इथली पद्धत सांगितली तर कटुता टळून मैत्री लवकर लवकर वाढेल. शिवाय एक शंका आली. "दर्जेदार लेखन" आणि "रतीब" हे कोण ठरवणार ? प्रतिसादांवरून दर्जा ठरवायचा का? रतीब म्हणजे किती संख्येने पोस्टे? पाककृति , फोटो वादविवाद आणि ललित यांच्यात अधिक दर्जेदार काय? की दर्जा प्रत्येक कॅटॅगरीला वेगळा? मग आपण प्रत्येक पोस्टखाली "पोल"किंवा "रेटिंग" बटण ठेवू शकतो का? म्हणजे वाईट रेटिंग सातत्याने मिळणार्‍या सदस्यांना "आळा" घालता येईल. माझी अशी समजूत आहे की कोणत्याही ओपन फोरम मधे दर्जा हा वाचणार्‍यांनी ठरवावा. "आळा" असलाच तर फक्त ऑब्सीन / रेशियल / ऑफेन्सिव्ह कंटेंटपुरता असावा. (सेन्सॉर बोर्डला "परिनिरिक्षण मंडळ" म्हणतात.."परीक्षण मंडळ" नव्हे..ते "श्वास" , "नटरंग" आणि "चल गंमत करु" या तिघांनाही सर्टिफिकेट देतात. दर्जा हा पाहणार्‍याच्या नजरेत आहे. प्रत्येकाचा वाचक /प्रेक्षक वेगळा.) धन्यवाद.

In reply to by गवि

".....मग आपण प्रत्येक पोस्टखाली "पोल"किंवा "रेटिंग" बटण ठेवू शकतो का?..." ~ श्री.गगनविहारी यांच्या एका चांगल्या प्रतिसादातील (जे बहुतांशी सर्वांचीच भावना व्यक्त करते) फक्त वरील सूचनेविषयी लिहितो. हे स्थळ भाग घेणार्‍या सदस्याला त्याबद्दल कुठेलेही पारितोषिक वा प्रमाणपत्र देत नाही, ज्यासाठी 'रेटिंग' ची गरज असते. विविध विषयावर मनसोक्त लिहायला मिळते, चर्चा करता येते, खेळीमेळीच्या वातावरणात विचाराची देवाणघेवाण करता येते असे Admirable Aspects असल्याकारणाने पोल/रेटिंग असू नये असे वाटते. तसे झाले तर मूळ रोगापेक्षा औषधयोजनाच भयावह होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. काळाच्या ओघात जे लिखाण चांगले ते टिकणारच....प्रतिसादांचा पाऊस आला म्हणून (प्रविण भप्करने पदार्पणातच शतक झळकाविले होते....तर आपल्या नावासमोर पदव्यांची रास ओतणार्‍या एका सौंदर्यविशारदानेही इथे एकदा तीच किमया केला होती) ते लेखन दर्जेदार आणि ज्याला डझनभर प्रतिसाद असत नाहीत ते हीणकस अशी व्याख्या असत नाही, असूही नये. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

गवि 06/12/2010 - 12:46
अरे देवा. :-) दर्जा कसा ठरवायचा हा प्रश्न कसा अवघड्/किचकट्/अप्रस्तुत आहे हे दाखवण्यासाठी काहीशी उपरोधाने तो सूचना कम प्रश्न केला आहे. पोल ठेवावा अशी सिरियसली केलेली सूचना नाही.

In reply to by गवि

अच्छा ?? अहो, तुमच्या त्या प्रतिसादातील व्याकरण मांडणी काहीशी सदोष झाल्यामुळे मी चकलो. म्हणजे असे की, तुम्ही "पाककृति , फोटो वादविवाद आणि ललित यांच्यात अधिक दर्जेदार काय? की दर्जा प्रत्येक कॅटॅगरीला वेगळा?" या वाक्यानंतर 'पॉज' घेऊन पुढील वाक्य नव्या 'पॅरा' ते घेतले, त्यामुळे त्याला स्वतंत्र अस्तित्व येते (व्याकरणदृष्ट्या...) मग आपण प्रत्येक पोस्टखाली "पोल"किंवा "रेटिंग" बटण ठेवू शकतो का? त्यामुळे, वाचणार्‍याला (पक्षी मला, म्हणा हवे तर....याचा अर्थ असाही की मी तुमची प्रत्येक पोस्ट वाचतोच) असे वाटते की, गगनविहारी यांनी "असे केले तर चालेल का?" असा सवाल्/सूचना संपादक मंडळाला केला आहे. असो....तरीही एक सूचना म्हणून जरी तिचे रूपडे असते तरी माझ्या प्रतिसादातील त्याविषयेची भूमिका तशी राहायला काही अटकाव नसावा. इन्द्रा

In reply to by Pain

श्री. पेन ह्यांच्याशी सहमत आहे. (काय दिवस आलेत च्यायला.... म्हणजे श्री. पेन ह्यांच्यावर. माझ्यासारखा माणुस सहमत होतोय) काही नवलेखक हे मिपाचे नियम वगैरे काही न वाचता सरळ येउन धडाधड लेखन टाकायला सुरुवात करतात. बर हे लिखाण नविन असते का? तर नाही, आधी कुठेतरी जुनेपाने लिहिलेले पुन्हा आणुन मिपाचा शोध लागला म्हणुन मिपावर टाकलेले असते. बर काहींचा अविर्भाव तर असा असतो की आजवर ह्यांनी ज्या दर्जाचे साहित्य लिहिलय ते मिपाकरांनी पाहिले देखील नसेल. ह्यांना 'आधी हे साहित्य वाचलय, पण पुन्हा वाचायला आवडले' अशी प्रतिक्रीया सुद्धा खटकते. काही महाभाग तर लेखावर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रीयेवर ह्या लांब लांब प्रतिक्रीया देत बसतात. त्यांच्या काही प्रतिक्रीया तर स्वतःच्या लेखापेक्षा मोठ्या असतात. असे वागुन आपण इतर लोकांचे चांगले लेखन अजाणतेपणी खाली खाली ढकलत आहोत हे त्यांना जाणवत नाही का ? आता चांगले लिखाण कोणते आणि डोक्यावर आदळलेले कोणते ? हे कोण ठरवणार ? नक्कीच मिपाकर वाचक ठरवणार. जर वाचक लेखकानी काय लिहावे हे सुचवत नाही, तर वाचकाने लेखाचे मुल्यमापन कसे करावे हे लेखकानी ठरवु नये. मिळालेल्या पंचवीस प्रतिसादापैंकी चोवीस कौतुकाचे प्रतिसाद विसरुन जाउन एकाच खवट प्रतिसादामुळे जर लेखक खचत असेल तर हा दोष लेखकाचा आहे. पुन्हा ह्या लेखकांना अगदी जेष्ठ मिपाकरांनी जरी काही सांगितले तरी हे 'घोर अन्याय हुआ है मुझपे' च्या थाटात सरळ दुर्लक्ष करतात. आम्ही देखील कधीतरी नविन मिपासदस्य होतोच की. आम्हीच कशाला आमच्या नंतर कितीतरी लोक नविन आले आणि आनंदाने रुळले. तुम्ही आखडूपणा दाखवलात की मिपाकर तुम्हाला फाट्यावर मारणारच मारणार. आज इंट्या,स्पा सगळे नविन आले तेंव्हा त्यांना छळले गेले नाही का ? शुचिला तर मी अजुन छळतो, पण ती बिचारी मी केलेल्या विडंबनाचे पण बिनधास्त खवत येउन कौतुक करते. मी मात्र तीला अजुन कधी 'सॉरी ग तुला हलकट प्रतिसाद दिला' असे मात्र म्हणत नाही. उगाच गळे काढणार्‍यांना कोण सहन करणार ? बाकी नविन कातडी पांघरुन येणार्‍या जुन्यांविषयी तर बोलायलाच नको.

In reply to by परिकथेतील राजकुमार

गवि 06/12/2010 - 12:12
त्यांच्या काही प्रतिक्रीया तर स्वतःच्या लेखापेक्षा मोठ्या असतात. असे वागुन आपण इतर लोकांचे चांगले लेखन अजाणतेपणी खाली खाली ढकलत आहोत हे त्यांना जाणवत नाही का ? मला तरी ते उशिरा का होईना, जाणवले आणि त्यानंतरच्या एकाही पोस्टवर माझ्या स्वतःच्या कॉमेंट टाकलेल्या नाहीत. मुळात त्यामुळे धागा वर येतो हेच जाणवायला उशीर झाला. असो. बाकी आपण जनरल नवीन मिपाकरांबद्दल बोलत आहात असं मी समजतोय. कारण : काहींचा अविर्भाव तर असा असतो की आजवर ह्यांनी ज्या दर्जाचे साहित्य लिहिलय ते मिपाकरांनी पाहिले देखील नसेल. ह्यांना 'आधी हे साहित्य वाचलय, पण पुन्हा वाचायला आवडले' अशी प्रतिक्रीया सुद्धा खटकते. हे किमान माझ्या बाबतीत कधीच मनातही आलं नव्हतं याची मला स्वत :शी मनःपूर्वक जाणीव आहे. इतर कोणाच्या मनात माझ्याविषयी अशी भावना आली असेल तर माझं दुर्दैव. मिपाकर हे खूप व्हर्सटाईल साहित्य वाचत आलेले आणि म्हणून एक खूप दर्जेदार ऑडियन्स, याच दृष्टीने मी तरी पाहात आलेलो आहे. आणि मिपाकर मित्रांनी ते सार्थ ठरवलंय.

In reply to by गवि

गवि तुम्हाल उद्देशुन म्हणुन न्हाय हो लिहिला :) गैरसमज नको. मागच्यावेळी तुमचा 'डायरी' वरुन असाच गैरसमज झाला होता, पण तो सल्ला मी तुमच्या आधी शुचिमामीला दिला होता ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

गवि 06/12/2010 - 12:24
मुळात आमची "न्येमकी" गफलत कुठे होतेय हे लक्षात येताक्षणीच (उशिरा लक्षात आले हे मान्य) फ्रीक्वेन्सी आणि कॉमेंट, दोन्ही आवरलेच.. शिवाय "दर्जा कसा ठरवायचा ?" हे मी वरच्या कॉमेंटमधे लिहिलेलं वाक्य प्रश्नार्थकच होतं. मी "दर्जा कसा ठरवायचा" हे वाचकांना सांगत किंवा शिकवत नव्हतोच हा एक बारीक खुलासा, न मागताच करतो. आणि जे काही डायरी वगैरे होते ते झाल्यावर मी पुन्हा पोस्ट टाकली आणि "आखडूपणा" हाच्च येग्जॅक्ट शब्द वापरून मला तो करायचा नाही हे दर्शवण्यासाठी ही पोस्ट टाकत आहे असेही आवर्जून लिहिले. असो. आपण सर्वच काही मलाच उद्देशून बोलत नाही आहात हे कळून उत्तम फीलिंग आले. धन्यवाद. इथेच मैत्रीचा हात पुढे करतो..

In reply to by गवि

मृत्युन्जय 08/12/2010 - 12:32
आपण सर्वच काही मलाच उद्देशून बोलत नाही आहात हे कळून उत्तम फीलिंग आले. धन्यवाद. "सर्वच"" शब्द काळजाला भिडला ;).

In reply to by मृत्युन्जय

गवि 08/12/2010 - 12:44
हेहेहे.. :) सर्वच म्हणजे "सगळेजण" नसून आपण (परानाना) जे बोलत आहात त्यातले सर्वच काही मला एकट्याला उद्देशून नाही.. असा अर्थ आहे हे खुल्लसित करतो.. :)

अरुण मनोहर 06/12/2010 - 09:49
तुमची कार्यपद्धती आवडते. नेहमी सहकार्याचे आवाहन असते. आणि प्रसंगी कठोर निर्णय देखील घेता. तुमच्या नेतृत्वाखाली मिपाची आणखी भरभराट होवो हीच सदीच्छा.

नीधप 06/12/2010 - 10:56
तुम्ही तुमचे म्हणणे खूप चांगल्या पद्धतीने मांडलेय. मिपावर लोकांनी लिहीते व्हावे यासाठी जे सगळे अडथळे, विघ्न काढण्याबद्दल तुम्ही म्हणता आहात ते योग्यच. एखाद्याच्या लेखावर मुद्दामून आचरट विडंबने आणि प्रतिसाद देणे हा मिपाचा यूएसपी असल्यासारखे होते बरेच दिवस त्याला आळा बसेल अशी आशा. परंतू लिहीत्याचा स्वतःच्या लिखाणावर अधिकार नसेल तर लिहित्याला का लिहावसं वाटावं इथे? उदाहरणार्थ.. क्ष ने एक लेख/कथा/कविता असं काही मिपावर लिहीले तर त्यामधे बदल करण्याचे त्याला स्वतःला स्वातंत्र्य नाही. पण क्ष ला पूर्णपणे अनोळखी असलेले किंवा क्ष च्या दृष्टीने आगंतुक असलेले इतर १० लोक (अधिकृत आकडा माहित नाही) त्यात हवा तो बदल करू शकतात. हे विचित्र आहे. क्ष च्या लिखाणावर क्ष सोडून इतरांचा अधिकार आहे की काय अशी क्ष ला भिती वाटली तर चुकीचे नाही. तसेच लेखनाची प्रक्रिया ही सततची प्रक्रिया असते. इथे लिहिणारे बरेच जण नवशिके लिहीते असू शकतात. आलेल्या प्रतिक्रियांच्यातून लिखाणात सुधारणा करण्याची गरज वाटू शकते त्यांना. नुसते टायपो नव्हेत तर पुढचा ड्राफ्ट या संदर्भाने सुद्धा. पण असा कुठलाही बदल करण्यासाठी तो लिहिता संपादकांना साकडे घालणार आणि मग ते बदल लिहून तो पाठवणार आणि मग संपादक तो बदल करणार. ही अतिशय अडथळ्याची/ अडचणीची प्रक्रिया आहे. या वेळखाऊ प्रक्रियेला वैतागून अनेक जण इथे लिहिण्याचे टाळू शकतात. मुळात लेखन-प्रतिसाद-पुनर्लेखन अशी बाहेरून किंवा लेखन-चिंतन-पुनर्लेखन अशी लेखकाची वैयक्तिक प्रक्रिया जी आहे त्यातला सहजपणा, स्पॉन्टॅनिटी अश्या कृत्रिम निर्बंधांमुळे अडकते. जे चुकीचे आणि लिहित्यासाठी गोंधळाचे ठरू शकते. तेव्हा स्वतःच्या लिखाणाचे संपादन स्वतःला करता यायला हवे. निदान हे होईतो मी तरी इथे नवीन काही लिखाण टाकणार नाही. (त्याने मिपाला काहीही फरक पडत नाही हे मला पूर्ण माहीत आहे.)

In reply to by नीधप

आत्ताच हा धागा वाचला ! मी आपल्या मतांशी सहमत आहे. आणि लिहायचे थांबवले तर कोणाचे काहीही बिघडणार नाही याही मताशी सहमत आहे.

सुधीर काळे 06/12/2010 - 12:25
नीलकांत-जी, धन्यवाद! आपले म्हणणे आपण छान लिहिले आहे. माझ्याकडून नेहमीच सहकार्य मिळेल याची खात्री देतो. वेळात वेळ काढून आपण पूर्वी करत होता तसे लेखन पुन्हा सुरू करावे. दुर्दैवाने मी आपले त्यावेळचे कुठलेच लिखाण वाचलेले नाहीं! एक विनंती: अनेक दृष्ट्या सर्वात सरस असलेले 'गमभन' हे सॉफ्टवेअर एका बाबतीत चांगले नाहीं आणि ते म्हणजे लिहिताना कांहीं ठराविक काळजी घेतली नाहीं तर लि़खाण Garble होते. एव्हांना मला काय केल्यास तसे होते हे कळलेले आहे. आणि दुर्लक्षाने तसे झाल्यास ctrl+z वापरून त्या आपत्तीतून सुटका करून घेऊन पुन्हा मूळ पदावर कसे यायचे हेही कळले आहे, पण मूळ उणीव काढून टाकण्याचा प्रयत्न व्हायला व्हावा. याउलट बरहा हे सॉफ्टवेअर सर्व दृष्ट्या जास्त सरस आहे पण 'माँटेसरी' हा शब्द लिहिला तर तो 'मॉंटेसरी' असा दिसतो. अनुस्वार आहे पण तो off-centre असल्याने नीट दिसत नाहीं. तसेच अवतरण चिन्हेही कमी प्रतीची उठतात. तरी 'गमभन'तील वरील उणीव भरून काढण्याचा प्रयत्न आपण जरूर करावा किंवा करून घ्यावात ही विनंती. शुभेच्छा देऊन इथे थांबतो.

जागु 08/12/2010 - 13:08
राजकुमार अगदी चांगल लिहिलयत. निलकांत आमच्याक्डून तुम्हाला सहकार्य आहे. मिपाचा दर्जा चांगला आहे व तो टिकवुन ठेवणे हे जुन्या व नविन मिपाकरांच्या हातात आहे. तेंव्हा मिपावर येताना आपल्या कुटुंबात असल्यासारखे वागा. शेजार्‍याकडे गेल्यासारखे नको.

अधून मधून येत असते. म्हणून लगेच अंगी चिताभस्म फासू नये. For@काॅमी,भागो,कां.ली. आणी इतर सदस्यांना. अनुभवाचे बोल. बम बम भौले, श्रावणमासी हर्ष मानसी असू द्यात.

सुबोध खरे 13/08/2024 - 18:18
सदस्यत्व रद्द करण्यासाठी विनंती करायची काय आवश्यकता आहे? हे इथल्याच लोकांना आम्ही व्हीओतलो आहोत हे जाहीर करणे आहे. त्याची काहीही गरज नाही इथल्या वितंडवादाला कंटाळून असंख्य सदस्य असेही आताशा मिपावर दिसत नाहीत. बाकी मिपा चालकांना अनेक गोष्टी सांगूनही त्यात सुधारणा न झाल्याने असे झालेले आहे. तेंव्हा हे असच चालायचं हे गृहीत धरा

In reply to by सुबोध खरे

अनुमोदन. जणू काही आपण खाते उघडायला काही पैसे मोजले आहेत आणि सदस्यत्व रद्द झाल्याने ते व्याजासकट परत मिळतील असे आहे काय ? नाही पटले तर मिपाच्या आद्य संस्थापकांच्या भाषेत चपला घालून चालू पडायचे. हाय काय नाय काय ? सदस्यत्व रद्द करत नाहित म्हणून कुंथत जगायची आवश्यकता नाही. असो. आपल्याला न पटलेल्या गोष्टी जगात सगळीकडे होतच असतात. म्हणून आत्महत्या करणे आणि कंटाळून सदस्यत्व सोडणे हे सारखेच.

In reply to by सुबोध खरे

इथल्या वितंडवादाला कंटाळून असंख्य सदस्य असेही आताशा मिपावर दिसत नाहीत. ----- असेच असावे.....

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 14/08/2024 - 15:46
मिसिंग जुने जाणते मिपाकर.
गेले ते गेले... कालाय तस्मै नमः! एक बार चले जाते हैं जो दिन रात सुबह शाम वोह फिर नही आते... तस्मात आता गेलेल्यांची आठवण काढून काही उपयोग नाही, ते ढगात गेले असे समजायचे 😀

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 14/08/2024 - 16:25
नवे मिपाकर येणार नाहीत असे काही नाही पण कमीतकमी मेन बोर्डावरचे वतावरण तरी त्यांना आकर्षीत करणारे असावे! मला कोणाच्या सदस्यनामाचा नामोल्लेख करायचा नाही पण कमीतकमी आपल्या प्रतिसादांत काहितरी तथ्य किंवा सच्चेपणा असावा ही काळजी देखील न घेता निव्वळ द्वेष भावनेतून काही नव्या (आणि मिपाच्या अत्यंत जून्या जाणत्या) सदस्यांकडूनही प्रतिसाद दिले जात असतील तर मग दोष कोणाचा? बाकी गेले ते जाउद्यात, त्यांच्याविषयी काही वाच्यता नको असे वाटते, त्यांना त्यांची जी काही कारणे असतील ती लखलाभ… आले ही बहू… येतीलही ही बहू….

प्रोफेश्वर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे हे खुप चांगले संपादक आहेत त्यांनी मिसल्पव ही खुप छान प्रकारे धुरा सांभाळी आहे त्याना नम्र विनंति आहे कि प्याट्रीक झेड हा आयडी क्रूपाया परत आणून द्यावा
लेखनप्रकार
नमस्कार, मिसळपाव सुरू होऊन तीनाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक वादळे येऊन गेली. मिसळपावचे स्वरूप मोकळे ढाकळे असावे. लोकांना येथे येणे आणि लिहीने सोपे व्हावे म्हणून कमीत कमी नियम आणि बंधणे ठेवून या संकेतस्थळाची सुरूवात तात्यांनी केली होती. संकेतस्थळाच्या संपुर्ण बांधणीत मी होतो. तेव्हा पासून ते मिसळपावचे सर्व नियंत्रण सांभाळण्यापर्यंत मी मिसळपाव वाढावं आणि अधिकाधिक लोकांना ते आपलं वाटावं म्हणून प्रयत्न करत आलेलो आहे. सुरूवातीच्या काळात मी लिहायचो. मग मिसळपाववर अधिकाधिक सोई उपलब्ध करून देणे आणि नंतर सदस्यांच्या अडचणी सोडवणे यात जास्त वेळ देऊ लागलो.

प्रतिबंध काढल्याची घोषणा...

सरपंच ·

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुहास.. 03/12/2010 - 23:05
टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. >>> मला वरील शब्दांशी , अर्थाशी आणि एकुणच सो कॉल्ड पडद्यामागच्या त्रासाशी काही ही घेणे देणे नाही , आणि आंतरजालीय राजकारणाशी ही काही घेणे- देणे नाही. हा प्रतिसाद जस्ट टु से वेलकम टार्‍या !!!! (मनातल्या मनात : भदाडं आल तिच्याआयला मिर्‍या ..........ला !! ) ऑल-टाइम टार्‍याज रिडर दिलदार सुहास

यकु 03/12/2010 - 17:58
दर दोन दिवसाला पब्लिककडून आठवण काढली जात असलेल्या महात्मा टारझन यांना साष्टांग प्रणिपात. टारझन यांचे सगळे लिखाण अवलियांनी दिलेल्या लिंकमुळे वाचून धन्य झालो आहे. होऊ जाऊ द्या आता एखादा फटका लेख!

In reply to by परिकथेतील राजकुमार

यकु 03/12/2010 - 18:13
छ्या:!!! तुम्ही कशाचंही काश्मिर करणं सोडणार नाही! आपण जरा बाजूला जाऊन बोलू... कॉंग्रॅच्युलेशन सेरेमनीत व्यत्यय नको.

बातमी वाचली अणि अक्षरश: टाळ्या वाजवुन आनंद व्यक्त केला. टारझनवर आमचा आधीपासुनच भारी जीव आहे. अत्यंत आनंद झाला. आशा आहे टारझन आपल्यासोबत आता कायम राहील. वेलकम बॅक टारझन!

In reply to by नगरीनिरंजन

रन्गराव 03/12/2010 - 18:24
सही प्रश्न आहे. आयडी तयार करायला काहीही लागत नाही त्यामुळे तो उडवण हे फारसं बरोबर नाही अस वाटतं. असो.

रन्गराव 03/12/2010 - 18:22
>>मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे. हे सगळं लिहनं आवश्यक होतं का? फक्त परतीची घोषणा करून ही काम झालं असत. असो टारझन ह्यांच स्वागत आहे! :)

In reply to by मितभाषी

रन्गराव 03/12/2010 - 22:01
एक्झॅक्टली. ते आलेत ही सुचना आम्हला देण्याऐवजी त्यांना जाहीर तंबी दिल्यासारखी वाटती आहे. आपण एखाद्याला घरात घ्यायच ते सन्मानानं. आमच्या गल्लीत आलायस, बघून घेतोच अस सांगून त्याला दहशती खाली ठेवून नव्हे!

In reply to by रन्गराव

सरपंच 04/12/2010 - 13:27
नमस्कार, दिलेलं निवेदन हे मिसळपाव व्यवस्थापनाकडून आहे. मिपा व्यवस्थापनाने काय लिहावं आणि कसं वागावं याबाबत जाहीर न बोलता व्य.नि. केलात तर उत्तम. यापुढे याची दखल घ्यावी. मिसळपाववर जशी कारवाई करतांना स्पष्टीकरण करण्यात आलं तसंच कारवाई परत घेतानासुध्दा देण्यात आलंय तेथे काय लिहावं आणि काय लिहू नये याचे अधिकार सरपंचांकडे आहेत.याबाबत प्रत्यक्ष संबंधित सदस्यं सरपंचांना व्य.नि. करू शकतात. सरपंच हे मिसळपावचे नियंत्रक सदस्यंनाम आहे. नीलकांत यांचेकडे सरपंच आयडीचे अधिकार आहेत. -

In reply to by सरपंच

मितभाषी 04/12/2010 - 14:06
यापुढे दखल घेतली जाईल.
काय लिहावं आणि काय लिहू नये याचे अधिकार सरपंचांकडे आहेत.
हम्म्म्म्म्म्म . महात्मा गांधी तंटामुक्ती योजना राबवा मिसळपाववर. टार्‍याचा फॅन भावश्या.

In reply to by मितभाषी

टारझन 05/12/2010 - 11:04
ही निलकांत ची भाषा नाही. तसेच निलकांतचा व्यनि आणि धाग्याचा गाभा ह्यात जी प्रचंड तफावत आहे त्यामुळे मस्त मनोरंजन झालेले आहे. थोडक्यात काय, टारझन शांततेत यावा आणि शांततेत नांदावा असं खुद्द व्यवस्थापनालाच वाटत नाहीये. त्यामुळे आल्या आल्या अशा काड्या करणे , त्याचे धागे उडवणे इत्यादी बौद्धिक दिवाळखोरीचे प्रकार सुरु केले आहेत. बाकी शब्द फक्त टारझननेच पाळावेत मग तो मर्द असल्याचे चॅलेंज पुर्ण करेल =)) =)) =)) हे लिहिणार नव्हतो पण मागील एका चर्चेत एक ज्येष्ट संपादकच म्हणाले होते "किमान माझ्या कडून वादाला सुरुवात होईल असे मी वागणार नाही ". ह्याचा व्यत्यास म्हणुन प्रतिसाद दिला आहे. बाय द वे ज्यांना उडालेला धागा वाचायचा असेल त्यांनी टारझन-ब्लॉग वर जाउन वाचावा. -टारझन खरा मर्द कोण आहे ? जो स्वतःच्या नावाने माज करु शकतो तो !! आता सांगा षंढ कोण ?

In reply to by टारझन

शिल्पा ब 05/12/2010 - 11:06
खरा मर्द कोण आहे ? जो स्वतःच्या नावाने माज करु शकतो तो !! आता हे असं लिहील्यावर स्वतःच्या नावाने माज करणाऱ्या बायकांबद्दल काय म्हणाल?

In reply to by शिल्पा ब

टारझन 05/12/2010 - 11:13
१. ही सहि आहे . तेंव्हा जेनेरिक विधान आहे. २. मर्द हे विशेषण आहे. त्याचे लैंगिक अर्थ काढुन लैंगिकतेचं स्तोम माजवु नये. ३. बायकांबद्दल काहिहि न म्हणलेले उत्तम असते. कारण रिकामटेकड्या बायका वाट बघुन असतात कोणी आपल्या विषयी काहि बोलतं का ते ;) बाकी हवापाणी काय म्हणते तुमची ?

In reply to by टारझन

शिल्पा ब 05/12/2010 - 11:21
असतात हो अशा रिकामटेकड्या बायका...मेल्यांना काही कामच नसतं.. बाकी आमची हवा अन पाणी दोघी रेग्युलर आहेत...

In reply to by टारझन

अवलिया 05/12/2010 - 11:16
ही निलकांत ची भाषा नाही. तसेच निलकांतचा व्यनि आणि धाग्याचा गाभा ह्यात जी प्रचंड तफावत आहे त्यामुळे मस्त मनोरंजन झालेले आहे. थोडक्यात काय, टारझन शांततेत यावा आणि शांततेत नांदावा असं खुद्द व्यवस्थापनालाच वाटत नाहीये. हा हा हा :)

In reply to by सरपंच

रन्गराव 04/12/2010 - 18:41
मेंदुचा भुगा व्हायची येळ आल्या आता ( आता मेंदू आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न अशी एक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. ;) ) . नाय कस हाय, तुम्ही, संपादक मंडळ, सरपंच आन इतर कोन अधिकारी असत्याल त्यानी एक नीट धोरण ठरवा. दोन दिसापूर्वीच "संपादक मंडळ" ह्या आयडीवरून " संपादक मंडळ कुणास उत्तर देणे लागत नाही " असे एक उत्तर आले होते. आता हे धोरण सरपंचाना माहित नाय का दोन दिसात धोरण बदललं ते ह्या गरीबाला माहिती नाय असा जळजळीत प्रश्न निर्माण झाला आहे तुमच्या ह्या प्रतिसादामु़ळं. जाहीर बोलण्याची येळ फकस्त माझ्यावर नव्हं तर इतर लई जणांवर आलीया. का त्येचा ईचार करा कुणीतरी. आणि व्यनीचा अर्थ व्यक्तिगत निरोप असा काही तरी असावा. नसल तर कुणीतरी दुरोस्ती करा. सार्वजनीक मुद्दा सार्वजनीक निरोपातन कळवलेला बर अस एक इचार होता. मग त्याच्यावर चर्चा करून चित्र स्पष्ट होत. मध्ये पडदा ठेवला तर माहितीच्या अभावी गैर्समज होतात. मग स्पष्टीकरण त्यावर टीका, आणि परत स्पष्टीकरण हे दुष्ट चक्र चालू होतं. जर सगळ पारदर्शी आणि मुक्त असेल तर ह्या सगळ्याची गरज राहणार नाही. बघा पटतय का?

कवितानागेश 03/12/2010 - 18:46
पाठोपाठ २ चांगल्या बातम्या! तिकडे मोदींना 'क्ली चिट' मिळाली आनि इकडे टारझला. अवांतरः दोघांची रास एकच असावी का बरे? अतिअवांतरः आता शुद्धलेख बदला बरे का....

In reply to by श्रावण मोडक

धमाल मुलगा 03/12/2010 - 19:08
येलकम ब्याक! शब्द देणे मोठी गोष्ट नाही, दिला शब्द पाळणे ही खरी कसोटी असते. आणि मर्द कसोटीला कधी घाबरत नसतो. नवी इनिंग सुधारित रुपात खेळण्यासाठी शुभेच्छा!

In reply to by धमाल मुलगा

श्रावण मोडक 03/12/2010 - 19:12
दिला शब्द पाळणे ही खरी कसोटी असते. आणि मर्द कसोटीला कधी घाबरत नसतो.
येस्स. तो आहेही. मध्येच तोल जातो. तो आता जाऊ देऊ नये त्याने म्हणजे काम तमाम. आपण एन्जॉय करू त्याची हीही इनिंग... :)

श्री.टारझन यांच्या (तात्पुरत्या का असेना...) अनुपस्थितीची इथल्या सर्वच सदस्यांना तीव्रतेने जाणीव होत होती हे सातत्याने त्यांच्याविषयीच्या इथे येत असलेल्या उल्लेखावरून समजत होतेच....(नव्या सदस्यांनादेखील). पण आता संपादक मंडळाने त्यांचे पुनरपी स्वागत केले असल्याने खुद्द श्री.टारझन यानाही सदस्यांइतकाच आनंद होत असेल असे वाटते. परत एका गोष्टीबद्दल त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते ते अशासाठी की, घातलेली काही कालावधीची बंदी त्यानी विनातक्रार स्वीकारली आणि सहज संधी असूनही दुसरा आय.डी.घेऊन इथे प्रवेश करण्याचे नाकारले....हे त्यांच्या स्वभावाशी सुसंगतही आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

रेवती 03/12/2010 - 19:03
इंद्रराजशी सहमत. मिपावर प्रवेश देताना त्याच्याकडून काही गोष्टींची कबुली घेण्याली आहे असे सरपंचांनी नमूद केलेले असतानाही काही सदस्य अभिनंदनाव्यतिरिक्त जे विचार व्य्क्त करीत आहेत ते करू नयेत असे वाटते.

In reply to by इन्द्र्राज पवार

घातलेली काही कालावधीची बंदी त्यानी विनातक्रार स्वीकारली आणि सहज संधी असूनही दुसरा आय.डी.घेऊन इथे प्रवेश करण्याचे नाकारले.... याबद्दल मी काही वेगळेच ऐकले होते.

In reply to by नितिन थत्ते

विकास 03/12/2010 - 21:01
>>टारझन यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासारखे काय केले होते बरे? असेच म्हणतो. ज्या अर्थी टारझन यांनी दिलगिरी व्यक्त केली त्या अर्थी त्यांना (म्हणजे टारझनना) तसे करावेसे वाटले असावे. कुणी दमदाटी केली आणि दिलगिरी व्यक्त कर म्हणले (आणि ती देखील सरपंचमहोदयांनी) म्हणून ते ऐकून घेतील असे वाटत नाही.

यकु 03/12/2010 - 19:11
पण ज्यांचं स्वागत होत आहे ते टारझन कुठे आहेत?? इथल्या ज्येष्ठ सदस्यांना विनंती की त्यांनी टारझन यांना व्यासपीठावर आमंत्रित करून ( स्वारी प्रकट होऊन! ) दोन शब्द बोलण्याची विनंती करावी.

डावखुरा 03/12/2010 - 19:10
टारोबा,टारु,टार्‍या,टारेश्वर,प्रा.डॉ.झन,टार्‍याबुवा,टारेश भेगाबुजव,,टारूशेठ,टारसांड,टात्या भाउ ,टारझन-जी, कात्रट टार्ट,टार्झटा,टार्‍या भाय,फोटुत्सु,टाराटीरी,टारेश काथ्याकुटवी,ख्रराटुत्सु,टारगट,टारोबा मिटर,टरपाल, टार्‍येंद्र ,टारायण, महाटारत, टुराण,सद्गुरू टारानंद महाराज,टार यार,टारूजी..,टरटर..,टारोपंत,टार्या..,टारूबाळ, टाराज ठाकरे,(ख)टारा,टार्‍याभाय,टार्‍या अतिभयंकर ,.......................................................................आणि अशा बर्याच उपाढ्या प्राप्त असलेल्या टार्झन्याचे पुनर्राग्म्न.......................................................!!! चला लोंच्यात तिखट पड्लं.... -टार्लालसा लाल्सार्झन ;)

उपास 03/12/2010 - 19:13
वेलकम बॅक टार्‍या.. साद आणि प्रतिसाद होऊन जाऊं देत पुण्हा एकदा.. आणि गेलेल्या सगळ्या आयडीज ना 'पुनरागमनायच' :) - टुपास

In reply to by स्पा

विजुभाऊ 04/12/2010 - 10:40
इतके दिवस फक्त दंतकथा बनून राहिलेल्या अरे बाबा तो दंतकथाकार आहे. दातांचा आणि जाबड्याचा विमा उतरवतो. अयथा दातांची कथा करून टाकतो

असुर 03/12/2010 - 19:43
हाफ सेंच्युरी झाली! वन ऑफ द फाष्टेष्ट हाफ सेंच्युरियन धागा!!! --असुर

In reply to by संदीप चित्रे

आमोद शिंदे 03/12/2010 - 21:01
साक्षात सरपंच महोदयांणी आपल्या बिझी वेळापत्रकातून वेळ काढून धागा काढला आहे, टारु देवा आता तरी दर्शण द्या भक्तांणा

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुहास.. 03/12/2010 - 23:05
टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. >>> मला वरील शब्दांशी , अर्थाशी आणि एकुणच सो कॉल्ड पडद्यामागच्या त्रासाशी काही ही घेणे देणे नाही , आणि आंतरजालीय राजकारणाशी ही काही घेणे- देणे नाही. हा प्रतिसाद जस्ट टु से वेलकम टार्‍या !!!! (मनातल्या मनात : भदाडं आल तिच्याआयला मिर्‍या ..........ला !! ) ऑल-टाइम टार्‍याज रिडर दिलदार सुहास

यकु 03/12/2010 - 17:58
दर दोन दिवसाला पब्लिककडून आठवण काढली जात असलेल्या महात्मा टारझन यांना साष्टांग प्रणिपात. टारझन यांचे सगळे लिखाण अवलियांनी दिलेल्या लिंकमुळे वाचून धन्य झालो आहे. होऊ जाऊ द्या आता एखादा फटका लेख!

In reply to by परिकथेतील राजकुमार

यकु 03/12/2010 - 18:13
छ्या:!!! तुम्ही कशाचंही काश्मिर करणं सोडणार नाही! आपण जरा बाजूला जाऊन बोलू... कॉंग्रॅच्युलेशन सेरेमनीत व्यत्यय नको.

बातमी वाचली अणि अक्षरश: टाळ्या वाजवुन आनंद व्यक्त केला. टारझनवर आमचा आधीपासुनच भारी जीव आहे. अत्यंत आनंद झाला. आशा आहे टारझन आपल्यासोबत आता कायम राहील. वेलकम बॅक टारझन!

In reply to by नगरीनिरंजन

रन्गराव 03/12/2010 - 18:24
सही प्रश्न आहे. आयडी तयार करायला काहीही लागत नाही त्यामुळे तो उडवण हे फारसं बरोबर नाही अस वाटतं. असो.

रन्गराव 03/12/2010 - 18:22
>>मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे. हे सगळं लिहनं आवश्यक होतं का? फक्त परतीची घोषणा करून ही काम झालं असत. असो टारझन ह्यांच स्वागत आहे! :)

In reply to by मितभाषी

रन्गराव 03/12/2010 - 22:01
एक्झॅक्टली. ते आलेत ही सुचना आम्हला देण्याऐवजी त्यांना जाहीर तंबी दिल्यासारखी वाटती आहे. आपण एखाद्याला घरात घ्यायच ते सन्मानानं. आमच्या गल्लीत आलायस, बघून घेतोच अस सांगून त्याला दहशती खाली ठेवून नव्हे!

In reply to by रन्गराव

सरपंच 04/12/2010 - 13:27
नमस्कार, दिलेलं निवेदन हे मिसळपाव व्यवस्थापनाकडून आहे. मिपा व्यवस्थापनाने काय लिहावं आणि कसं वागावं याबाबत जाहीर न बोलता व्य.नि. केलात तर उत्तम. यापुढे याची दखल घ्यावी. मिसळपाववर जशी कारवाई करतांना स्पष्टीकरण करण्यात आलं तसंच कारवाई परत घेतानासुध्दा देण्यात आलंय तेथे काय लिहावं आणि काय लिहू नये याचे अधिकार सरपंचांकडे आहेत.याबाबत प्रत्यक्ष संबंधित सदस्यं सरपंचांना व्य.नि. करू शकतात. सरपंच हे मिसळपावचे नियंत्रक सदस्यंनाम आहे. नीलकांत यांचेकडे सरपंच आयडीचे अधिकार आहेत. -

In reply to by सरपंच

मितभाषी 04/12/2010 - 14:06
यापुढे दखल घेतली जाईल.
काय लिहावं आणि काय लिहू नये याचे अधिकार सरपंचांकडे आहेत.
हम्म्म्म्म्म्म . महात्मा गांधी तंटामुक्ती योजना राबवा मिसळपाववर. टार्‍याचा फॅन भावश्या.

In reply to by मितभाषी

टारझन 05/12/2010 - 11:04
ही निलकांत ची भाषा नाही. तसेच निलकांतचा व्यनि आणि धाग्याचा गाभा ह्यात जी प्रचंड तफावत आहे त्यामुळे मस्त मनोरंजन झालेले आहे. थोडक्यात काय, टारझन शांततेत यावा आणि शांततेत नांदावा असं खुद्द व्यवस्थापनालाच वाटत नाहीये. त्यामुळे आल्या आल्या अशा काड्या करणे , त्याचे धागे उडवणे इत्यादी बौद्धिक दिवाळखोरीचे प्रकार सुरु केले आहेत. बाकी शब्द फक्त टारझननेच पाळावेत मग तो मर्द असल्याचे चॅलेंज पुर्ण करेल =)) =)) =)) हे लिहिणार नव्हतो पण मागील एका चर्चेत एक ज्येष्ट संपादकच म्हणाले होते "किमान माझ्या कडून वादाला सुरुवात होईल असे मी वागणार नाही ". ह्याचा व्यत्यास म्हणुन प्रतिसाद दिला आहे. बाय द वे ज्यांना उडालेला धागा वाचायचा असेल त्यांनी टारझन-ब्लॉग वर जाउन वाचावा. -टारझन खरा मर्द कोण आहे ? जो स्वतःच्या नावाने माज करु शकतो तो !! आता सांगा षंढ कोण ?

In reply to by टारझन

शिल्पा ब 05/12/2010 - 11:06
खरा मर्द कोण आहे ? जो स्वतःच्या नावाने माज करु शकतो तो !! आता हे असं लिहील्यावर स्वतःच्या नावाने माज करणाऱ्या बायकांबद्दल काय म्हणाल?

In reply to by शिल्पा ब

टारझन 05/12/2010 - 11:13
१. ही सहि आहे . तेंव्हा जेनेरिक विधान आहे. २. मर्द हे विशेषण आहे. त्याचे लैंगिक अर्थ काढुन लैंगिकतेचं स्तोम माजवु नये. ३. बायकांबद्दल काहिहि न म्हणलेले उत्तम असते. कारण रिकामटेकड्या बायका वाट बघुन असतात कोणी आपल्या विषयी काहि बोलतं का ते ;) बाकी हवापाणी काय म्हणते तुमची ?

In reply to by टारझन

शिल्पा ब 05/12/2010 - 11:21
असतात हो अशा रिकामटेकड्या बायका...मेल्यांना काही कामच नसतं.. बाकी आमची हवा अन पाणी दोघी रेग्युलर आहेत...

In reply to by टारझन

अवलिया 05/12/2010 - 11:16
ही निलकांत ची भाषा नाही. तसेच निलकांतचा व्यनि आणि धाग्याचा गाभा ह्यात जी प्रचंड तफावत आहे त्यामुळे मस्त मनोरंजन झालेले आहे. थोडक्यात काय, टारझन शांततेत यावा आणि शांततेत नांदावा असं खुद्द व्यवस्थापनालाच वाटत नाहीये. हा हा हा :)

In reply to by सरपंच

रन्गराव 04/12/2010 - 18:41
मेंदुचा भुगा व्हायची येळ आल्या आता ( आता मेंदू आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न अशी एक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. ;) ) . नाय कस हाय, तुम्ही, संपादक मंडळ, सरपंच आन इतर कोन अधिकारी असत्याल त्यानी एक नीट धोरण ठरवा. दोन दिसापूर्वीच "संपादक मंडळ" ह्या आयडीवरून " संपादक मंडळ कुणास उत्तर देणे लागत नाही " असे एक उत्तर आले होते. आता हे धोरण सरपंचाना माहित नाय का दोन दिसात धोरण बदललं ते ह्या गरीबाला माहिती नाय असा जळजळीत प्रश्न निर्माण झाला आहे तुमच्या ह्या प्रतिसादामु़ळं. जाहीर बोलण्याची येळ फकस्त माझ्यावर नव्हं तर इतर लई जणांवर आलीया. का त्येचा ईचार करा कुणीतरी. आणि व्यनीचा अर्थ व्यक्तिगत निरोप असा काही तरी असावा. नसल तर कुणीतरी दुरोस्ती करा. सार्वजनीक मुद्दा सार्वजनीक निरोपातन कळवलेला बर अस एक इचार होता. मग त्याच्यावर चर्चा करून चित्र स्पष्ट होत. मध्ये पडदा ठेवला तर माहितीच्या अभावी गैर्समज होतात. मग स्पष्टीकरण त्यावर टीका, आणि परत स्पष्टीकरण हे दुष्ट चक्र चालू होतं. जर सगळ पारदर्शी आणि मुक्त असेल तर ह्या सगळ्याची गरज राहणार नाही. बघा पटतय का?

कवितानागेश 03/12/2010 - 18:46
पाठोपाठ २ चांगल्या बातम्या! तिकडे मोदींना 'क्ली चिट' मिळाली आनि इकडे टारझला. अवांतरः दोघांची रास एकच असावी का बरे? अतिअवांतरः आता शुद्धलेख बदला बरे का....

In reply to by श्रावण मोडक

धमाल मुलगा 03/12/2010 - 19:08
येलकम ब्याक! शब्द देणे मोठी गोष्ट नाही, दिला शब्द पाळणे ही खरी कसोटी असते. आणि मर्द कसोटीला कधी घाबरत नसतो. नवी इनिंग सुधारित रुपात खेळण्यासाठी शुभेच्छा!

In reply to by धमाल मुलगा

श्रावण मोडक 03/12/2010 - 19:12
दिला शब्द पाळणे ही खरी कसोटी असते. आणि मर्द कसोटीला कधी घाबरत नसतो.
येस्स. तो आहेही. मध्येच तोल जातो. तो आता जाऊ देऊ नये त्याने म्हणजे काम तमाम. आपण एन्जॉय करू त्याची हीही इनिंग... :)

श्री.टारझन यांच्या (तात्पुरत्या का असेना...) अनुपस्थितीची इथल्या सर्वच सदस्यांना तीव्रतेने जाणीव होत होती हे सातत्याने त्यांच्याविषयीच्या इथे येत असलेल्या उल्लेखावरून समजत होतेच....(नव्या सदस्यांनादेखील). पण आता संपादक मंडळाने त्यांचे पुनरपी स्वागत केले असल्याने खुद्द श्री.टारझन यानाही सदस्यांइतकाच आनंद होत असेल असे वाटते. परत एका गोष्टीबद्दल त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते ते अशासाठी की, घातलेली काही कालावधीची बंदी त्यानी विनातक्रार स्वीकारली आणि सहज संधी असूनही दुसरा आय.डी.घेऊन इथे प्रवेश करण्याचे नाकारले....हे त्यांच्या स्वभावाशी सुसंगतही आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

रेवती 03/12/2010 - 19:03
इंद्रराजशी सहमत. मिपावर प्रवेश देताना त्याच्याकडून काही गोष्टींची कबुली घेण्याली आहे असे सरपंचांनी नमूद केलेले असतानाही काही सदस्य अभिनंदनाव्यतिरिक्त जे विचार व्य्क्त करीत आहेत ते करू नयेत असे वाटते.

In reply to by इन्द्र्राज पवार

घातलेली काही कालावधीची बंदी त्यानी विनातक्रार स्वीकारली आणि सहज संधी असूनही दुसरा आय.डी.घेऊन इथे प्रवेश करण्याचे नाकारले.... याबद्दल मी काही वेगळेच ऐकले होते.

In reply to by नितिन थत्ते

विकास 03/12/2010 - 21:01
>>टारझन यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासारखे काय केले होते बरे? असेच म्हणतो. ज्या अर्थी टारझन यांनी दिलगिरी व्यक्त केली त्या अर्थी त्यांना (म्हणजे टारझनना) तसे करावेसे वाटले असावे. कुणी दमदाटी केली आणि दिलगिरी व्यक्त कर म्हणले (आणि ती देखील सरपंचमहोदयांनी) म्हणून ते ऐकून घेतील असे वाटत नाही.

यकु 03/12/2010 - 19:11
पण ज्यांचं स्वागत होत आहे ते टारझन कुठे आहेत?? इथल्या ज्येष्ठ सदस्यांना विनंती की त्यांनी टारझन यांना व्यासपीठावर आमंत्रित करून ( स्वारी प्रकट होऊन! ) दोन शब्द बोलण्याची विनंती करावी.

डावखुरा 03/12/2010 - 19:10
टारोबा,टारु,टार्‍या,टारेश्वर,प्रा.डॉ.झन,टार्‍याबुवा,टारेश भेगाबुजव,,टारूशेठ,टारसांड,टात्या भाउ ,टारझन-जी, कात्रट टार्ट,टार्झटा,टार्‍या भाय,फोटुत्सु,टाराटीरी,टारेश काथ्याकुटवी,ख्रराटुत्सु,टारगट,टारोबा मिटर,टरपाल, टार्‍येंद्र ,टारायण, महाटारत, टुराण,सद्गुरू टारानंद महाराज,टार यार,टारूजी..,टरटर..,टारोपंत,टार्या..,टारूबाळ, टाराज ठाकरे,(ख)टारा,टार्‍याभाय,टार्‍या अतिभयंकर ,.......................................................................आणि अशा बर्याच उपाढ्या प्राप्त असलेल्या टार्झन्याचे पुनर्राग्म्न.......................................................!!! चला लोंच्यात तिखट पड्लं.... -टार्लालसा लाल्सार्झन ;)

उपास 03/12/2010 - 19:13
वेलकम बॅक टार्‍या.. साद आणि प्रतिसाद होऊन जाऊं देत पुण्हा एकदा.. आणि गेलेल्या सगळ्या आयडीज ना 'पुनरागमनायच' :) - टुपास

In reply to by स्पा

विजुभाऊ 04/12/2010 - 10:40
इतके दिवस फक्त दंतकथा बनून राहिलेल्या अरे बाबा तो दंतकथाकार आहे. दातांचा आणि जाबड्याचा विमा उतरवतो. अयथा दातांची कथा करून टाकतो

असुर 03/12/2010 - 19:43
हाफ सेंच्युरी झाली! वन ऑफ द फाष्टेष्ट हाफ सेंच्युरियन धागा!!! --असुर

In reply to by संदीप चित्रे

आमोद शिंदे 03/12/2010 - 21:01
साक्षात सरपंच महोदयांणी आपल्या बिझी वेळापत्रकातून वेळ काढून धागा काढला आहे, टारु देवा आता तरी दर्शण द्या भक्तांणा
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे. - सरपंच.

चिरंजीव चिंटू

डावखुरा ·
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

भारतातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था: एक बट्ट्याबोळ

प्रमोद सावंत१ ·

चांगला आढावा घेतला आहे. याबद्दल अजून भरपूर काही लिहीण्यासारखे आहे. आमच्या कोकणामधील गावामधे सरकारी शाळेला छत, मुतार्‍या, पंखे बिंखे सगळं अगदी छान आहे. कारण गावकर्‍यांचा पुढाकार. गावात मुलांसाठी शाळा चांगली असली पाहीजे म्हणून. हि शिक्षणविषयीची आस्था गावागावात जोपासली गेली तर आहे ही परीस्थिती बर्‍याच प्रमाणात सुधारेल असे वाटते. एका महत्वाच्या विषयावर चर्चा चालू केल्याबद्दल लेखकाचे आभार.

चांगला आढावा घेतला आहे. याबद्दल अजून भरपूर काही लिहीण्यासारखे आहे. आमच्या कोकणामधील गावामधे सरकारी शाळेला छत, मुतार्‍या, पंखे बिंखे सगळं अगदी छान आहे. कारण गावकर्‍यांचा पुढाकार. गावात मुलांसाठी शाळा चांगली असली पाहीजे म्हणून. हि शिक्षणविषयीची आस्था गावागावात जोपासली गेली तर आहे ही परीस्थिती बर्‍याच प्रमाणात सुधारेल असे वाटते. एका महत्वाच्या विषयावर चर्चा चालू केल्याबद्दल लेखकाचे आभार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिक्षणपध्दतीचा विचार करता देशाची साक्षरता आकडेवारीत वाढवण्यावर आपण भर देतो. पण माध्यमिक शाळांतून विद्यार्थांची होणारी गळती ही आपली खरी समस्या आहे. गावात तर ही समस्या अतिशय जास्त आहे. भारतातील साडेसहा लाख खेड्यांमध्ये जवळजवळ सर्वत्र पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. पण आठवीपर्यंत शिक्षण देणा-या फक्त सवादोन लाख व मॅट्रीकपर्यंत शिक्षण देणा-या शाळा , तर दीड लाखांहून कमी आहेत. ही सरकारी आकडेवारी झाली . शाळा आहे म्हणजे तेथे शिक्षक,फळा,छत असलेली ईमारत,पटांगण इत्यादी सुविधा आहेत, असा गोड गैरसमज करुन घेणे चुकीचे होईल.

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे झालेले 'पानीपत' व त्याचा भारतावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम

सुधीर काळे ·

रामदास 09/11/2010 - 20:57
टॅब्लॉईड वाचतो आणि घरी आल्यावर ब्रॉडशीट . सध्यातरी इथे सगळ्या पेपरात अंदाज आणि सट्टे चालू आहेत अशोकरावांच्या जाण्यायेण्याचे आणि कल्याण डोंबीवलीचा महापौर कोण होणार याची. भारतातल्या माझ्या सारख्या माणसांना आत्ता ताबडतोब ओबामाच्या आणि त्यामुळे होणार्‍या भारतावरच्या परीणामाची फारशी काळजी वाटत नाहीय्ये. आणि तसं काही झालंच तर ... माझी आरोती नावाची मैत्रीण म्हणायची "क्या ,फर्क पडता है ?"

In reply to by ब्रिटिश टिंग्या

रामदास 10/11/2010 - 19:16
मी लोकलनी प्रवास करताना टॅब्लॉईड वाचतो आणि घरी आल्यावर ब्रॉडशीट हा माझा मूळ प्रयत्न होता (डोळे मिचकवणारी स्मायली)

रन्गराव 09/11/2010 - 21:05
अमेरीकेत काही झाले तरी आपला फारसा फायदा होईल ह्याची खात्री नाही. ते लोक हुशार आहेत.त्यांना भारताविषयी फार प्रेम आहे अस वाटत असेल तर तो मोठा गैरसमज आहे. कुणाचा वापर कसा करून घ्यायचा हे त्यांना चांगल कळत. त्यामुळे गेल्या पाच सहा वर्षात त्यांनी भारताच्या फायद्याच जे काही केल ते त्यांच्या द्रुष्टीनं महत्वाच होत. त्याला कारणं दोन- एक चीनला आळा घालण आणि दुसर म्हणजे त्यांना आपली बाजारपेठ हवी आहे. आपल्या राज्यकर्त्यांचा स्वाभिमान जर जागा झाला तर अमेरिकेत काय होईल ह्याने फार फरक पडू नये. पण मतदान करनार्यांमध्येच स्वाभिमान नाही तर राज्यकर्त्यांमध्ये कोठून येनार? आणि आता राहीलं ओबामाचं- त्याची दोन वर्षापूर्वीची भाषणं केवळ क्लॅपट्रॅप होती. He said what people wanted to listen, not necessarily the right thing.

हम्म....!

यानिमित्तानं आम्हाला डेमोक्रॅटिक पक्षा्चे भारतीयांच्या बाबतीत कसे आणि काय धोरण होते. आणि रिपब्लिकन पक्षाची आता काय धोरणे आहेत हेही समजून सांगा. आम्ही लोकसत्तेत लेख वाचला पण हे परिवर्तन कशामुळे होत आहे ते काही कळले नाही. अमेरिकेतील मिपाकरांनी काही समजून सांगितले तर आनंद वाटेल.
बाकी, भारतीय वंशाच्या निकी रंधवा-हॅले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल एक भारतीय म्हणून आनंद झाला. अभिनंदन....! :) -दिलीप बिरुटे

In reply to by सुधीर काळे

रन्गराव 09/11/2010 - 21:41
निकी हेले, बॉबी जिंदाल आणि कल्पना चावला ह्यांचा आपल्याला इतक कौतुक का असाव हे नीट्स समजला नाही. कदाचित माझी संकुचित मनोवृती असेल पण हे लोक भारतासाठी काम करत नाहीत. ह्यासाठी भारतात संधी उपलब्ध नाहीत, राजकारण आहे अशी कारन असतील. किंवा ह्यांची तिथ काम मिळ्वायची आणि नाव कमवायची क्षमता होती असही म्हणता येईल पण अशीही उदाहरण आहेत इस्र्तो किंवा डी.आर.डी.ओ किंवा इतर भारतीय विद्यापीठ ह्या-मध्ये की ज्यांनी ह्या सर्व अडचणींवर मात करून मोलाचा सहयोग दिले आहे पण त्यांना धड पैसा सोडा, शाबासकीही कोणी देत नाही. आणि कल्पना चावलाच्या नावे मात्र शिष्यवृती दिली जाते. सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकानं आपापला मार्ग निवडायला हरकत नाही पण अमुक एखादी अमेरीकेसाठी काम करणारी व्यक्ती ती फक्त भारतीय आहे म्हणून तिच कौतूक असायच कारण नाही.

सुधीर काळे 09/11/2010 - 21:21
बाकी राजकीय दृष्ट्या फारसा फरक पडत नाहीं. कारण पाकिस्तानशी ते संबंध तोडू शकत नाहींत. पण अमेरिकन नेते सार्‍या जगावर आर्थिक संकट पुन्हा आणू शकतात व ते पूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी आणले होते. तोच पक्ष पुन्हा कसा निवडून आला हेच कळत नाहीं.

विकास 09/11/2010 - 22:31
प्रतिसाद प्रदीर्घ आहे कारण त्यात माझ्या निरीक्षणावर आधारीत पूर्वपिठीका देत आहे: अमेरिकन राजकारणाचा नव्वदीच्या दशकाअखेर पर्यंत भारतावर प्रत्यक्ष असा काही परीणाम होता असे वाटत नाही. तसेच अमेरिकेला पण भारताचे काही पडले होते असे नव्हते. रस्त्यावरची गाय आणि झोपडपट्टी दाखवण्यात येथील माध्यमे धन्यता मानत... शीतयुद्धाच्या काळाचा विचार केला तर मला वाटते सर्वप्रथम जिमी कार्टर हे राष्ट्रपती असताना भारतात आले होते. गोड गोड बोलत स्वतःला हवे ते मान्य करायला लावायचा प्रयत्न त्यांनी केला होता, आणि मग "म्हातारा ऐकतच नाही" असे म्हणाले जे बाजूच्या खोलीत बसलेल्या पंतप्रधान मोरारजींनी ऐकले असली काहीशी ऐकीव गोष्ट आहे. अर्थात मोरारजींनी चेहर्‍यावर ते कुठेच दाखवले नव्हते. नंतर रेगनच्या काळात शीतयुद्ध अधिकच जोरात होते आणि आपण रशियाच्या फारच घनिष्ट संबंधात होतो. परीणामी अमेरिकेने डावलले. इतके, की रेगन यांनी इंदीरा गांधींना चांगली ट्रिटमेंट देखील त्यांच्या औपचारीक दौर्‍यात दिली नव्हती. ४१ वे बूश (४३ चे वडील) हे पण असेच वागले. भारताला सुपर काँप्यूटर देण्यावरून तमाशा करून डावलले. अर्थात त्याचा परीणाम म्हणून परम तयार झाला. नंतर काय झाले हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा असला तरी त्यातून आपल्यात आत्मविश्वास नक्कीच तयार झाला. नंतर रशिया कोसळला, आपली अर्थव्यवस्था डबघाईस आली होती. सुदैवाने नरसिंहरावांचे नेतृत्व होते. मला आज देखील जो बदल झाला तो मनमोहनसिंग यांच्या पेक्षा रावांमुळे झाला असे वाटते. कारण सिंग हे केवळ अर्थतज्ञ होते राजकारणी आणि त्याला अनुसरून लागणारी दूरदृष्टी रावांकडेच होती. त्यांनी क्लिंटनच्या काळात एकदा अणूस्फोट करायचा प्रयत्न केला खरा पण गौप्यस्फोट झाला आणि ते मागे घ्यावे लागले. पण त्यांनी अणूचाचणी बंदी करारावर सही करायचे नाकारले. अगदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेपुढे पण ते स्पष्ट केले. तरी देखील तो काळ होता जेंव्हा भारतीय आणि अमेरिकन राजकारणी, धोरणकर्ते हे हळू हळू बदलत्या वास्तवाला सामोरे जात होते की आपल्याला एकमेकांच्या बरोबर यावेच लागेल. एनडीएच्या काळात आणि क्लिंटन यांच्या दुसर्‍या टर्म मधे त्याला अधिक मूर्त स्वरूप आले. अर्थात वाजपेयी सरकार देखील दुधखुळे नव्हते म्हणूनच रावांच्या वेळेस जी काही गौप्यस्फोटाची चूक घडली, त्याच्यावरून शिकून पोखरण२ ठरवले आणि यशस्वी केले. त्यातून काय फायदा-तोटा होऊ शकतो याची गणिते अर्थातच केली होती. आणि सुरवातीस जरी त्यामुळे जग वाळीत टाकणार अशा वावडीस तोंड द्यावे लागले, तरी नंतर त्यातूनच नवीन मैत्री अजून दृढ होऊ लागली. जरी क्लिंटनच्या काळात मैत्री दृढ होत गेली तरी क्लिंटन हे डेमोक्रॅटीक विचारांचे असल्याने त्यांच्या दृष्टीने नोकर्‍या अमेरिकेत ठेवणे हेच महत्वाचे होते. या उलट रिपब्लीकन्स हे बर्‍या-वाईट दोन्ही अर्थांनी मुक्त अर्थव्यवस्थेचे खर्‍या अर्थाने समर्थक आहेत. परीणामी उद्योगधंद्यांच्या फायद्याकडे आणि उद्यमशीलतेकडे जास्त लक्ष देणे असते. हेतू हा की त्यातून नवीन रोजगार निर्माण होतो. त्याच हेतूने उद्योगांना चालना देण्यासाठी जी काही चालना दिली/बंधने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिथील केली गेली त्यातून बुश सरकारच्या ८ वर्षाच्या काळात भारताला फायदा झाला. त्यांच्या शेवटच्या दोन वर्षाच्या काळात जेंव्हा त्यांच्या ताब्यातून अमेरिकन काँग्रेस (लोकसभेशी साधर्म्य) गेली तेंव्हा नवीन काँग्रेस अस्तित्वात येण्याआधी जे काही निर्णय गडबडीत घेतले गेले त्यातील एक हा अणुकराराचा होता ज्याला तत्कालीन डेमोक्रॅट्सचा विरोध होता. ओबामा हे परत डेमोक्रॅटीक आहेत. परीणामी प्रोटेक्षनकडेच लक्ष आहे. काही झाले तरी भारतात गेलेले जॉब्ज हे व्हाईट कॉलरचे आहेत, चीन मधे गेल्याप्रमाणे आणि जे अमेरिकेत अनेक पर्यावरणीय/आरोग्य वगैरे कायद्यात अडकू शकले असते अशातले म्हणजे ब्लू कॉलर जॉब्ज नाहीत. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी यशस्वी झाले नसते तरी किमान प्रयत्न केला असता. आता त्यांच्या ताब्यात अमेरिकन काँग्रेस नसल्याने त्यांच्यावर नक्कीच मर्यादा आल्या आहेत. त्या शिवाय चीनवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे असल्याने भारताचे महत्व वाढवणे अमेरिकेस गरजेचे आहे. भारत आणि भारतीय हे प्रबळ राष्ट्र होत आहे आणि खर्‍या अर्थाने स्वायत्त राष्ट्र होत आहे याची देखील "ब्रॉड स्केल" वर अमेरिकन धोरणकर्त्यांना कल्पना आहे. थोडक्यात भारताला जशी अमेरिकेची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गरज आहे तशीच अमेरिकेला भारताची पण तितकीच गरज आहे. हे वास्तव (कडवा सच) स्विकारायला भारतीय धोरणकर्त्यांना साम्यवादाच्या कोसळण्यानंतर काही काळ द्यावा लागला. आज स्वतःची अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असताना आणि इराक-अफगाणीस्तानमुळे सैनिकीबळ पण विरले गेलेले असताना अमेरिकन धोरणकर्त्यांना त्यांच्या दृष्टीने हेच कडवे सत्य स्विकारायला वेळ लागला पण बदल निश्चित आहे. येथे एक लक्षात ठेवावे की अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असोत अथवा सैनिकी बळ विरळ झालेले असोत, अमेरिका हा आजही प्रबळ देशच आहे आणि राहील, मग कुठलाही राजकीय पक्ष सत्ताधारी असोत. भारत देखील आज अशाच अवस्थेला आहे की जर मार्ग योग्य ठेवले तर राजकीय पक्ष कुठलाही सत्तेत आला तरी आपण देखील प्रबळच होत राहू... दुर्बळ-प्रबळ यांच्यात कधीच मैत्री नसते. मात्र, दोन राष्ट्रे, कायमस्वरूपी नाही पण एकतर प्रबळ शत्रू होऊ शकतात अथवा मित्र. त्यामुळे अशा काळात जे काही आंतर्राष्ट्रीय धोरणे ही दोन्ही राष्ट्रे स्वत:साठी घेत जातील त्याचा एकमेकांवर परीणाम होणार हे निश्चित. या संदर्भात ओबामा यांचे लोकसभा-राज्यसभेच्या संयुक्त आधिवेशनात केलेल्या भाषणातील मुद्दा लक्षात ठेवणे महत्वाचे:
Of course, only Indians can determine India’s national interests and how to advance them on the world stage. But I stand before you today because I am convinced that the interests of the United States-and the interests we share with India-are best advanced in partnership.
थोडक्यात ओबामांचे आणि एकंदरीतच अमेरिकन धोरणकर्त्यांचे विचार स्पष्ट आहेत. ते अमेरिकेचा स्वार्थ बघत आहेत. आपण भारताचा बघणे ह्यात त्यांना काही गैर वाटत नाही, किंबहूना आवश्यकच वाटत आहे. अमेरिका आणि तेथील राजकारणी त्यांचा स्वार्थ बघतील त्यांचा विचार तुर्तास बाजूस ठेवूया... एखादा माणूस हा रेल्वेत बसून पुढे जात असतो. बाहेरचे दृश्य झपाट्याने मागे पडत असते. त्या माणसाला वाटते की आपणच पुढे जात आहोत आणि सर्व मागे टाकत आहोत. जरी वास्तवात त्याचे पुढे जाणे हे रेल्वे पुढे जाते का तशीच थांबते यावर अवलंबून असले तरी... आज भारताची अधुनिकतेकडे प्रगती नक्कीच होत आहे. पैसा वाढत आहे, खेळत आहे, त्यात आपलेच कर्तुत्व आहे हे देखील निर्विवाद सत्य आहे... तरी देखील ते अमेरिका नामक गाडीत बसून तर होत नाही आहे ना ह्याचा विचार करणे देखील आवश्यक वाटते. आजचे धंदे, संगणकीय व्यापार ह्यांच्यावर अमेरिकेची गाडी थांबली, गाडीने ट्रॅक बदलला अथवा रुळावरून घसरली तर काय परीणाम होतील? त्यासाठी नक्की आपण आपला दूरगामी एकत्रीत (कलेक्टीव्ह) स्वार्थ बघत आहोत का? आपल्याला कुणाची गरज नाही असला आंधळा आत्मविश्वास योग्य आहे का? हे प्रश्न आहेत. त्यावरच प्रामुख्याने भारताचे हित ठरत आले आहे आणि ठरत राहील.

In reply to by प्रशु

पैसा 09/11/2010 - 23:21
काळे सहेबांचा मूळ लेख आणि विकास यांची प्रतिक्रिया आवडली.

In reply to by विकास

शुचि 10/11/2010 - 00:40
अमेरीकेत रिपब्लीक आणि डेमोक्रॅट्स या पक्षांची मते काय आहेत, काय विचारसरणी आहे हे जाम "पल्ले" पडत नाही. चार लोकांमध्ये खेळ (यांचा सॉकर) आणि राजकारण हेच विषय हटकून निघतात आणि दातखीळ बसते. खरं तर स्वतःच्या छंदांमध्ये आवडीनिवडींमध्ये बदल घडवून आणून या दोन विषयांमध्ये रुची घेतली पाहीजे असं खूपदा वाटतं पण कोठून सुरुवात करावी काही कळत नाही किंवा कळतं पण तितका उत्साह येत नाही. मुलगी १० वर्षाची आहे पण तिला माहीत आहे आमच्या काउंटीमध्ये कोण कुठल्या पार्टीचं उभं होतं, कोण जिंकून आलं वगैरे. जग पुढे चाललं आहे आणि आपण मागे पडत आहोत ही भावना बरेचदा मनात येते. हा धागा आणि त्यावरचा विकास यांचा प्रतिसाद इतका उत्साहवर्धक आहे की या धाग्यापासून नव्या छंदाचा श्रीगणेशा करावा की काय असं वाटू लागलं आहे. कोणी असं सोप्या शब्दात समजावून सांगीतलं की चटकन कळतं. दर वेळेस बोट धरून कोणी नेईलच असं नाही हेदेखील तितकच खरं. सांगायचा मुद्दा हा की - काळेसाहेब आणि विकास यांचे खूप आभार. फार छान धागा आहे. बुकमार्क करणार आहे.

In reply to by विकास

प्राजु 10/11/2010 - 01:07
लेखाइतकीच अतिशय विचार करून लिहिलेली प्रतिक्रिया. लेख वाचल्या क्षणीच विकासदादा, तुमची आठवण झाली होती. तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतच होते. :)

In reply to by विकास

सुधीर काळे 10/11/2010 - 08:28
विकास-जी, मी जेंव्हा 'अमेरिकस्थित मिपाकरां'चा उल्लेख केला त्यात आपले नांव सर्वात वर होते आणि आपण अजीबात निराशा केली नाहींत! धन्यवाद. सुदैवाने नरसिंहरावांचे नेतृत्व होते. मला आज देखील जो बदल झाला तो मनमोहनसिंग यांच्या पेक्षा रावांमुळे झाला असे वाटते. कारण सिंग हे केवळ अर्थतज्ञ होते राजकारणी आणि त्याला अनुसरून लागणारी दूरदृष्टी रावांकडेच होती. हे निवेदन अगदी माझ्या विचारांशी जुळणारे आहे. माझ्या मते नरसिंह राव हे आपले सर्वात चांगले पंतप्रधान होते. नेहरू घराण्याचे नसूनही त्यांनी अतीशय आत्मविश्वासाने व परिणामकारकरीत्या कारभार केला. मनमोहन सिंग हे हाडाचे नेते नसून पक्के 'अनुयायी' आहेत हे माझे खूपच जुने मत आहे. चांगला नेता त्यांना लाभला तर ते झकास काम करतात. तुमचा 'अमेरिकेच्या आगगाडीत बसून चाललेला भारतीयांचा प्रवास' हा मुद्दा या आधी इतका प्रकर्षाने माझ्या लक्षात आला नव्हता तो आज एकदम दोन डोळ्यांच्या मध्ये आपटला (It hit me between my eyes!)! धन्यवाद! भारतीय लोकांच्या creativity मुळे इतके सामान्य राजकीय नेतृत्व असूनही आपला देश झपाट्याने प्रगती करत आहे हे पाहून खरंच मला फारच अभिमान वाततो. चंद्रशेखर पंतप्रधान असताना आपल्याला आपले सोने लंडनला गहाण टाकून परकीय मुद्रेची व्यवस्था करावी लागली होती. पण तरीही कुणाहीपुढे हात न पसरता ते सर्व सहन करून आज आपण वैभवात 'लोळत' आहोत हे या जन्मी मला पहायला मिळेल असे वाटले नव्हते! हीच आपली कर्तृत्वशक्ती आहे. आज पाकिस्तानने "मदत घ्यायची नाहीं" असे ठरवून स्वतःच्या पायावर उभे रहायचे ठरविले तर तोही देश आपल्यासारखाच मोठा होईल. (कारण आपण व पाकिस्तानी मूळचे सारखेच आहोत). शेवटी (ओबामांनी म्हटल्याप्रमाणे-हाहाहा) "जय हिंद" म्हणून थांबतो!

क्लिंटन 10/11/2010 - 01:27
सविस्तर प्रतिक्रिया सवडीने लिहितो. आता डेमॉक्रॅटिक पक्षाचा पराभव का झाला याविषयीचे माझे मत लिहितो. त्यासाठी ओबामा मुळात निवडून कोणत्या कारणाने आले असतील याचाही विचार करणे गरजेचे आहे.मला वाटते त्यामागे बुश यांचे फसलेले इराक युध्द आणि त्यात अमेरिकनांचा जात असलेला बळी हे एक मोठे कारण आहे.तसेच लेहमन कोसळल्यानंतरची आर्थिक सुनामी हे दुसरे महत्वाचे कारण. या परिस्थितीत ओबामांनी ’आम्ही बदल घडवून आणू’ असे म्हणत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि ते लोकांना जॉन मॅककेनपेक्षा अध्यक्षपदासाठी अधिक योग्य वाटले. ओबामांनी लोकांच्या आपल्याविषयीच्या अपेक्षा कमालीच्या उंचावून ठेवल्या होत्या (किंवा ती भूमिका प्रसारमाध्यमांनी पार पाडली होती). जानेवारी २००९ मध्ये जेव्हा ते अध्यक्ष झाले तेव्हाची परिस्थिती खरोखरच कठिण होती. त्यातही काळेकाकांनी म्हटल्याप्रमाणे ओबामांनी प्रामाणिक प्रयत्न केले हे नक्कीच.पण तरीही अमेरिकेत आजही जवळपास १०% बेकारी आहे आणि आर्थिक परिस्थिती १००% सुधारलेली नक्कीच नाही.पण लोकांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे लोक ओबामांकडून अधिक अपेक्षा करत होते हे तर नक्कीच आणि या वाढलेल्या अपेक्षा ते पूर्ण करू शकणे नक्कीच कठिण होते. जेव्हा लोकांच्या नेत्याकडून अपेक्षा कमालीच्या वाढतात आणि नेता त्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हा लोकमत ज्या वेगाने पूर्वी त्या नेत्याच्या बाजूचे असते ते त्यापेक्षा जास्त वेगाने विरोधात जाते आणि निवडणुकीमध्ये नेत्याचा पराभव होतो. भारतातील परिस्थितीशी तुलना केली तर माझा मुद्दा मला अधिक चांगल्या पध्दतीने मांडता येईल. १९७१ च्या बांगलादेश युध्दानंतर इंदिरा गांधींची लोकप्रियता आकाशास भिडली. लोक त्यांची तुलना दुर्गादेवीशी करू लागले आणि अर्थातच लोकांच्या अपेक्षा अतोनात वाढल्या. पण पुढे १९७२ चा दुष्काळ आणि १९७३ मधील आखाती युध्दामुळे वाढलेली महागाई यामुळे निर्माण झालेल्या समस्यांना त्यांचे सरकार उत्तर शोधू शकले नाही.दुष्काळ आणि युध्द या गोष्टींसाठी इंदिरा गांधींना त्यांचा कट्टरातील कट्टर शत्रूही जबाबदार धरू शकणार नाही आणि त्या परिस्थितीत त्यांच्या सरकारपुढील पर्याय सुध्दा मर्यादितच होते.पण लोकांना कारणांमध्ये नाही तर रिझल्टमध्ये रस होता. यातूनच जनमत झपाट्याने त्यांच्याविरूध्द गेले आणि १९७४ पर्यंत कॉंग्रेस पक्षाची लोकप्रियता कमालीची घटली. हाच प्रकार राजीव गांधी आणि वाजपेयींबद्दलही झाला. तेव्हा मला वाटते की ओबामांच्या पक्षाचा पराभव झाला यामागे त्यांच्याकडून लोकांच्या अतोनात वाढलेल्या अपेक्षा आणि या अपेक्षा पूर्ण करण्यात त्यांना आलेले अपयश हीच कारणे आहेत. भले त्या अपयशामागील कारणे genuine असोत. अर्थात यामुळे ओबामांचा २०१२ मध्ये पराभवच होईल असे छातीठोकपणे सांगता नक्कीच येणार नाही. १९८२ मध्ये रोनाल्ड रेगन यांच्या पक्षाचा आणि १९९४ मध्ये (खऱ्या) बिल क्लिंटन यांच्या पक्षाचाही मध्यावधी निवडणुकांमध्ये पराभव झाला होता.पण त्यानंतरच्या दोन वर्षांत त्यांनी त्यांच्या पक्षांची परिस्थिती सावरली आणि नंतरच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्येही तेच निवडून आले.तेव्हा ओबामांकडे अजून दोन वर्षे आहेत आणि त्या कालावधीत ते रेगन आणि क्लिंटन यांनी केले ते करून दाखवू शकतात.

फारएन्ड 10/11/2010 - 04:55
आवडला. विकास आणि क्लिंटन यांच्या प्रतिक्रियाही. क्लिंटन - पण १९७४ मधे "गरिबी हटाओ" वगैरे असून सुद्धा मुख्यतः आणीबाणीमुळे जनमत कॉन्ग्रेस विरूद्ध गेले असावे. (त्यावेळेस एकूण कार्यक्षमता वाढलेली होती असे म्हणतात. त्यामुळे कामाला कंटाळून जनमत विरोधात गेले असेल तर माहीत नाही :) ). मलाही १९७५ ला कॉन्ग्रेस चे आणि नंतर जनता पक्षाचे जे झाले त्याची आठवण झाली. सर्वसाधारण भारतीय मतदाराला आपले अन्न, वस्त्र, निवारा याचीच चिंता असल्याने इतर गोष्टींना महत्त्व दिले जात नाही असा नेहमीचा समज आहे. पण याच मतदाराने ७७ मधे कॉन्ग्रेस सरकार पाडले. पण नंतर ३ वर्षात पुन्हा त्यांनाच आणले. २००८ मधे अमेरिकेत डेमोक्रॅट्स येण्यात शेवटच्या दोन महिन्यात झालेली आर्थिक गडबड हे प्रमुख कारण असावे. नाहीतर इराक वगैरे २००४ मधेही होतेच. पण लोकांना २ वर्षातच असे वाटू लागलेले दिसते की हे ही काही करणार नाहीत फारसे त्याबद्दल. बाकी मूळ लेखातील " त्यांनाच (बुश) पुन्हा निवडून दिल्यावर मला अमेरिकन मतदाराच्या maturity बद्दल शंका वाटू लागलीच होती..." याबद्दलः माझ्या आठवणीप्रमाणे २००४ मध्ये इराक युद्धाच्या मुद्द्यापासून "अ‍ॅबोर्शन राईट्स" आणि "गे मॅरेज" यावर चर्चा जास्त आणली गेली. त्यामुळे अमेरिकेतील जो कर्मठ ख्रिश्चन मतदार आहे त्याने जास्त उत्साहाने भाग घेतला व त्याचा फायदा रिपब्लिकन्स ना झाला. २००४ चा निर्णय हा इराक युद्धाला पाठिंबा असणारा नसून कर्मठ लोकांचा वरच्या काही गोष्टींना असलेला विरोध दाखवणारा होता. माझ्या मते डेमोक्रॅट्स ही त्यात फसले. (खरे म्हणजे नंतर असे निष्पन्न झाले की बुश च्या बाजूने गे लोकांच्या च्या विरोधी प्रोपोगंडा करणारा Ken Mehlman हा प्रत्यक्षात स्वतःच गे होता).

In reply to by फारएन्ड

सुधीर काळे 10/11/2010 - 11:33
इराकवर युद्ध कसे लादले गेले याची 'सुरस आणि चमत्कारिक कथा' वाचायची असेल तर "The Fall of the House of Bush: The Untold Story of How a Band of True Believers Seized the Executive Branch, Started the Iraq War, and Still Imperils America's Future" हे क्रेग उंगर (Craig Unger) यांनी लिहिलेले पुस्तक जरूर वाचावे. यात इराकवर हल्ला करण्याचे समर्थन करण्यासाठी "पुरावा कसा निर्माण केला गेला" हे खूप सविस्तरपणे लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यावर तर माझे असे मत झाले कीं बुश-४३ हे एक मुखवटा होते. खरे राज्य डिक चेनी, वुल्फोवित्झ, रम्सफेल्ड आणि CIA प्रमुख यांच्यासारख्या अतिसनातन्यांनीच चालविले!

In reply to by फारएन्ड

विकास 10/11/2010 - 17:15
माझ्या आठवणीप्रमाणे २००४ मध्ये इराक युद्धाच्या मुद्द्यापासून "अ‍ॅबोर्शन राईट्स" आणि "गे मॅरेज" यावर चर्चा जास्त आणली गेली. त्यामुळे अमेरिकेतील जो कर्मठ ख्रिश्चन मतदार आहे त्याने जास्त उत्साहाने भाग घेतला व त्याचा फायदा रिपब्लिकन्स ना झाला. सहमत. या वेळेस डेमोक्रॅट्स हे निवडणूकीत मतदानास जाण्यास उत्सुक नव्हते आणि ओबामांच्या पक्षाच्या हारण्याचे कारण ते देखील होते. तीच अवस्था २००४ साली बुश सरकारची पुर्ननिवडणूकीच्या वेळेस होती. अमेरिकेत स्थानिक आणि राज्य स्तरावर जनमताने एखादा कायदा आणता येतो. याचा फायदा घेऊन जेथे जेथे रिपब्लिकन्स वर्चस्व होते तेथे त्यांना धर्मामुळे महत्वाचा वाटणारा "अ‍ॅबॉर्शनचा" विषय महत्वाचा करून जनमतासाठी एक मुद्दा तयार केला. त्याला जर अ‍ॅबॉर्शनच्या विरोधात मत दिले नाही तर अ‍ॅबॉर्शन्स वाटेल तशी होऊ शकतील असल्या प्रकारची भिती तयार होऊन बूशवर नाराज असलेले रिपब्लि़कन्स पण मतदानाला गेले. आणि मग तेथे आहेतच म्हणल्यावर त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या मतदानात भाग घेऊन बूश यांना पण मत दिले. (दोन्ही मते एकाच मतपत्रिकेवर देयची होती).

सहज 10/11/2010 - 06:35
चर्चा व प्रतिसाद वाचनीय. भारताच्या दृष्टीने फारसा फरक पडेल असे सध्यातरी वाटत नाही आहे. अमेरिकन कंपन्यांच्या भल्याकरता, भारताला चीनविरुद्ध वापरण्याकरता व प्रादेशिक राजकारणात गरजेपुरता रिपब्लिकन पक्ष भारताला किंचीत जास्त मदत करेल पण एकंदर फारसा फरक नसेल. पूर्वीपेक्षा भारताची स्व:ताची प्रगती झाल्याने व तसेच अमेरिकेची ताकद कमी होत असल्याने, भारताला बरी वागणूक देणे अमेरिकेला भाग पडत आहे.

सुधीर काळे 10/11/2010 - 09:08
प्रिय 'क्लिंटन', मला 'काका' म्हटल्यावर एकेरी उल्लेख करायला हरकत नसावी! तुझा प्रतिसाद उत्तम आहे. कांहीं चुका आहेत असे वाटते. इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारली कारण कायदेशीर मार्गाने राजनारायण नावाच्या एका नेत्याने त्यांची निवडणूकच अवैध ठरविण्यात यश मिळविले होते. मग आणीबाणीचा वापर करून सर्व कायद्यांमध्ये retrospective effect सह बदल करता यावेत म्हणूनच त्यांनी ते पाऊल टाकले होते. दुसरी एक गोष्ट (जी विकास-जींनीही लिहिली नाहींय्) प्रकर्षाने जाणवते ती ही कीं रिपब्लिकन पक्ष एकसंध आहे. तो त्या पक्षाच्या प्रतोदाच्या हुकुमानुसार एकमताने सर्व बिलांवर मतदान करतो. या उलट डेमोक्रॅटिक पक्षात फारच मतस्वातंत्र्य आहे. (याचा उल्लेख ओबमांच्या Audacity of Hope मध्येही आहे) त्यामुळे इतके मताधिक्य असूनही ओबामांच्या मूळ Healthcare बिलाची खूपच चिरफाड डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींची मते मिळविण्यासाठी करावी लागली. आता रिपब्लिकन पक्षाला मताधिक्य मिळाले आहे पण Tea Party वाले प्रतिनिधी कसे मतदान करतात ते पहाणे मनोरंजक ठरेल. कारण dogmatic प्रवृत्तीच्या ढुढ्ढाचार्यांचा पराभव करून तिकीट प्राप्त करून ते निवडून आले आहेत! माझ्या मते ओबामांनी खूप उरस्फोड केली पण बुश-४३ यांनी खणलेला खड्डाच इतका खोल आहे कीं तो भरायला ओबामांना चार वर्षे पुरतील असे वाटत नाहीं! एक गोष्ट जरा खटकतेच. अम्रमेरिकन मतदार भारतीय मतदारांच्या मानाने सुशिक्षित-किमान १२वी पर्यंत तरी-शिकलेला असतो. तरीही हा सुशिक्षित मतदार इतका 'नासमझ, अनाडी' कसा कीं ज्याला सोने आणि बेगड यातील फरक कळत नाहीं? असो. पुढील दोन वर्षें बरीच मनोरंजक ठरतील यात शंका नाहीं.

In reply to by सुधीर काळे

विकास 10/11/2010 - 17:18
प्रकर्षाने जाणवते ती ही कीं रिपब्लिकन पक्ष एकसंध आहे. तो त्या पक्षाच्या प्रतोदाच्या हुकुमानुसार एकमताने सर्व बिलांवर मतदान करतो. या उलट डेमोक्रॅटिक पक्षात फारच मतस्वातंत्र्य आहे. या संदर्भात एका १९ व्या शतकातील कॉमेडीयनचे खूप मजेशीर वाक्य आहे जे आज इतक्या वर्षांनी देखील लागू पडते: "I'm not a member of any organized political party, I'm a Democrat!"

सुधीर काळे 10/11/2010 - 11:34
एका मिपाच्या सभासदाने हा दुवा मला खासगीत पाठविला तो खूप वाचण्यासारखा आहे. व लेखाइतकेच तीन प्रतिसादही वाचण्यासारखे आहेत! http://nymag.com/news/features/69267/

In reply to by सुधीर काळे

विमारहित अमेरिकन लोकसंखेच्या भारतासंबंधी धोरण ठरवण्याबाबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काही परिणाम होणार असतो का ? -दिलीप बिरुटे [गोंधळलेला]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुधीर काळे 10/11/2010 - 15:43
मुळीच नाहीं. फक्त ओबामांनी या मुद्द्याला priority कां दिली हे सांगण्यासाठी ही माहिती दिली. कांहीं सभासदांनी 'व्यनि'द्वारा हा मुद्दा उपस्थित केला होता.

विकास 10/11/2010 - 17:30
वर बिरूट्यांनी विमा धारकांचा भारतासंदर्भातील धोरणाशी काय संबध अशा अर्थाचे विचारले आहे. जसा राजकारणी हा प्रत्येक गोष्टीत राजकीय संधी पहात असतो, तसेच उद्यमशील प्रत्येक गोष्टीत उद्योगाची. (आणि मराठी माणूस नुसत्याच चर्चेची ;) ). सार्वत्रिक विमा संदर्भात कायदा तयार करत असताना, त्याच्या आधी अथवा बरोबरच "इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स" चा नियम पण केला आहे. ज्यामुळे प्रत्येक डॉक्टर आणि आरोग्यरक्षक संस्थेस सर्व विद्याचे संगणिकीकरण करणे जरूरीचे असते. आज अनेक भारतीय कंपन्या त्याचा फायदा घेऊन ते काम आउटसोअर्स करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात तो भारताला फायदा ठरू शकतो. त्याशिवाय अनेक विमा कंपन्या आता भारतात जाऊन वैद्यकीय उपचार करा असे म्हणण्याचा विचार करत आहेत कारण पैसे वाचतात. ते मेडीकल टूरीझमचे प्रमाण पण वाढू शकतेच. बाकी भारतासंदर्भात राजकीय धोरण विरुद्ध होण्याची शक्यता सध्यातरी नाही आणि भारताकडूनही तसे होण्याची शक्यता नाही. कोणीही सत्तेवर आले तरी. (भारतापुरता अपवादः कम्युनिस्ट प्रत्यक्ष सत्तेवर आलेतर, जे कम्युनिस्टपण दिवास्वप्न आहे असे म्हणतील) मात्र अमेरिकन सरकारमधे सरकारी कंत्राटावरील कामे आउटसोअर्स करता कामा नयेत वगैरे नियम आहेत. काही राज्यस्तरावर तर काही केंद्रस्तरावर. बाकी मुक्तअर्थव्यवस्थेमुळे कंपन्या कुठेही शाखा काढू शकतात अमेरिकेत अथवा भारतात, तसेच आउटसोअर्सदेखील करू शकतात. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी काही डेमोक्रॅट्स हे अशा कंपन्यांना जास्त कर लावावा वगैरे म्हणतात. पण त्यांना देखील त्यांची विधाने ही निव्वळ राजकीय आणि पोकळ असतात याची कल्पना आहे.

प्रदीप 10/11/2010 - 20:09
वरील काही प्रतिसादांत ओबामाबद्दल बराचसा सहानुभुतिदर्शक सूर आहे. इराक युद्ध सुरू केले ते बुशने, अफगाणीस्तानात गेले होते ते रिपब्लिकन्स, फायनॅन्शियल क्रायसिस बुशच्या टर्ममध्ये झाला त्यामुळे तो व रिपब्लिकन्स त्याला सर्वस्वी जबाबदार इ. इराकमधे जाण्याच्य निर्णयाची अंतिम जबाबदारी तत्कालिन राष्ट्रप्रमुख म्हणून बुशची जरी असली तरी, वर सुधीरभाउंनी एका पुस्तकाचे काही संदर्भ देऊन लिहीले आहे की 'खरे राज्य डिक चेनी, वुल्फोवित्झ, रम्सफेल्ड आणि CIA प्रमुख यांच्यासारख्या अतिसनातन्यांनीच चालविले!', ह्यात तथ्य असावे असे दुसर्‍या एका पुस्तकातील माहितीवरून म्हणता येईल. अहमद रशीद हे एक ज्येष्ठ पाकिस्तानी वार्ताहर व राजनितीज्ञ आहेत. अफगाणीस्तानच्या संदर्भात त्यांनी बरेच सखोल संशोधन केले आहे, त्यातील कारझाईवसकट अनेक प्रमुख पात्रांची त्यांची बर्‍यापैकी ओळ्ख आहे. अफगाणीस्तानचे युद्ध सुरू झाल्यावर, व अमेरिकेने तालिबानला हुसकवून लावल्यावर तेथे काय केले पाहिजे ह्याविषयी सल्ला देणार्‍या काही आंतरराष्ट्रीय समित्यांवर त्यांनी कार्य केलेले आहे. त्यांच्या 'Descent Into Chaos' ह्या अफगाणीस्तान- युद्धावर लिहीलेल्या पुस्तकात ते वारंवार हेच म्हणत रहातात की डिक चेन्नी, रम्सफेल्ड, वुल्फोवित्झ व टेनेट ह्या मंडळींनी ते युद्ध अक्षरशः अनिर्बंध तर्‍हेने सुरू केले व पुढे चालवले. स्टेट डिपार्टमेंट तेव्हा अगदी तकलादू होऊन राहिले होते, काँडीच्या शब्दास फार किंमत नव्हती. बुशनंतर ओबामाने अफगाणीस्तानातील परिस्थिती काही चांगल्या प्रकारे हाताळलेली नाही. 'आता आम्ही २०११ साली येथून जाणार' असे उघडपणे सांगून त्याने कारझाई व इतर दोस्त राष्ट्रांची पंचाईतच करून ठेवलेली आहे. फायनॅन्शियल क्रायसिस बुशच्या कारकीर्दीत झाला हे खरे असले तरी तो ज्यामुळे झाला ते कारण निर्माण झाले तो Financial Services Moernization Act of 1999 ह्या डेमोक्रॅट बिल क्लिंटनच्या कारकीर्दीत झालेल्या कायद्याच्या तरतूदीमुळे. तेव्हा ह्या क्रायसिसची जबाबदरी डेमोक्रॅट्सकडेही जाते. तेव्हा क्लिंटनकडून मिळालेली सुदृढ आर्थिक परिस्थिती पार अधोगतीला गेली ती तशी जाणार होतीच, त्याचे मूळ ह्या अ‍ॅक्टात होते. ओबामाची स्तुति करतांना सुधीरभाऊ लिहीतात की ' [त्याने] infrastructureबद्दलची अनेक कामें (आपल्याकडील 'दुष्काळी कामे' काढतात त्याच धर्तीवर) काढून नोकर्‍या निर्माण करण्यासाठी पैसे खर्च करण्याचे ठरवून तसा खर्चही सुरू केला'. ह्याविषयी काही अधिक माहिती मिळाली तर बरे होईल. कारण खरे तर असे काही फारसे न करता QE1 आणि QE2 चे नसते उद्योगच केले गेले, ज्यामुळे जगातच -- आणी विशेषतः आता आर्थिकदृष्ट्या बळकट होऊ घातलेल्या चीन, भारत, आग्नेय आशियातील सर्वच देश, तसेच ब्रझिल वगैरे देश-- एक नवे आर्थिक संकट उभे रहाणार आहे. अमेरिकेत काही का होईना आपल्याला काय फरक पडतोय असा युक्तिवाद अनेकदा केला जातो, त्यावरील विकास ह्यांची टिपण्णी आवडली. अमेरिकेची आता आर्थिक दृष्ट्या पिछेहाट होत असली (व ती तशीच चालू राहील अशी स्पष्ट चिन्हेही दिसताहेत) तरी ती जगातील सर्वात मोठी महासत्ता आहे आणि पुढील कमीतकमी एखादे दशकतरी ती तशीच राहील. आणि आता जागतिक देवाणघेवाणीच्या काळात तिच्या बर्‍यावाईट उलाढालींचे पडसाद सर्वत्र उमटत राहतील, आपणही त्याला अपवाद नसू. खरे तर, अमेरिकेतील घडामोडींचा आपल्यावर जेव्हढा बरावाईट परिणाम होतो व होत राहील त्याच्या शतांशानेही एक चव्हाण गेले आणी दुसरे आले ह्याने पडत नाही.

In reply to by प्रदीप

विकास 10/11/2010 - 20:27
पूर्ण सहमत. शेवटच्या वाक्यातली टिपण्णी तर मस्तच... थोडे अधिकः स्टेट डिपार्टमेंट तेव्हा अगदी तकलादू होऊन राहिले होते, काँडीच्या शब्दास फार किंमत नव्हती. स्टेट डिपार्टमेंट ज्याच्या अधिपत्याखाली असते ते सेक्रेटरी ऑफ स्टेट हे त्यावेळेस कॉलीन पॉवेल होते आणि त्यांच्या शब्दाला किंमत नव्हती. काँडी ही चेनी-रम्सफिल्डच्या कंपूतलीच होती... सोव्हीएट रशियाच्या पडझडीचे वातावरण जे अमेरिकेकडून केले गेले त्याचे धोरण ठरवले गेले ते मुख्यत्वे काँडीचे होते. ओबामाची स्तुति करतांना सुधीरभाऊ लिहीतात की ' [त्याने] infrastructureबद्दलची अनेक कामें (आपल्याकडील 'दुष्काळी कामे' काढतात त्याच धर्तीवर) काढून नोकर्‍या निर्माण करण्यासाठी पैसे खर्च करण्याचे ठरवून तसा खर्चही सुरू केला'. या संदर्भात अनेक वादविवाद आहेत. भ्रष्टाचार म्हणता येईल का ते माहीत नाही पण बर्‍याच ठिकाणी गैरवापर नक्कीच झाला आहे. एखादा रस्ता नीट करायचा आणि मग त्यासाठी खालील पाट्या लावायचे उद्योग झाले. रिपब्लीकन रेडीओजवर ऐकल्याप्रमाणे काही ठिकाणी असल्या पाट्या करायला दहा दहा हजार डॉलर्स खर्च केले! अमेरिकन अर्थव्यवस्थेचे परीणाम त्याच देशाला सध्या अधिक भोगावे लागत आहेत पण ते आपल्यालाही (जगाला) भोगावे लागू शकतात. नुसतेच अमेरिकेमुळे नव्हे तर त्यांच्या अर्थव्यवस्थेची तशीच कॉपी केल्याने अधिकच... मात्र हा विषय वेगळ्या चर्चेचा आहे.

In reply to by विकास

प्रदीप 10/11/2010 - 20:49
अमेरिकन अर्थव्यवस्थेचे परीणाम त्याच देशाला सध्या अधिक भोगावे लागत आहेत .. खरे तर त्यांच्यापेक्षा इतर जगातच त्याचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत, विशेषतः कॅपिटल मुक्तपणे ये-जा करू शकते अशा जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अमेरिकेच्या QE2 मुळे तडफडणार आहेत. कारण अमेरिकेतीत गुंतवणूक केलेला पैसा आता इतरस्त्र, जिथे रिटर्न्स चांगले आहेत तिथे जाऊ लागला आहे. त्यामुळे अनेक देशात अ‍ॅसेट बबल्स निर्माण होतील. भारतात कॅपिटल-आवक-जावक निर्बंधीत असल्याने तिथे हा परिणाम इतका जाणवणार नाही. तरीही थोडाफार जाणवेलच. चीनला त्यांच्या येनविषयीक धोरणावरून धोपटता धोपटता अमेरिकेनेच जागतिक अर्थव्यवस्थेची अधिकच गोची करून ठेवली आहे असे एक मत सध्या प्रचलित आहे.

In reply to by प्रदीप

सुधीर काळे 10/11/2010 - 21:44
माझ्या गेल्या अमेरिका भेटीत मी ज्या-ज्या गांवात गेलो तिथे रस्त्याची कामें मोठ्या प्रमाणावर चालू केलेली पाहिली व माझ्याबरोबरच्या भारतीय वंशाच्या अमेरिकन मित्रांनी ही कामे स्टिम्युलसद्वारे मिळालेल्या पैशावर सुरू केलेली आहेत असे सांगितले. तसेच जेंव्हां हे पैसे राज्यांना दिले गेले त्यावेळी ते अशा कामांना वापरले जातील असेही वाचल्याचे आठवते. लुझियानाच्या बॉबी जिंदलनी तर हे पैसे घ्यायला (बहुदा राजकीय कारणावरून) नकारही दिला. आणखी कांहीं राज्यपालांनीही हे पैसे घेतले नाहींत. माझी माहिती अशा कांहीं प्रसंगांवर आधारित आहे. बहुदा बरोबर असावी कारण सांगणारे कुठल्या एका पक्षाचे नव्हते. पण माझ्या कांहीं गोर्‍या अमेरिकन मित्रांनी (बहुतेक सारे कट्टर रिपब्लिकन) हे पैसे "प्रतिनिधी/सिनेटर्स आपापल्या 'लाडक्या' प्रोजेक्टसवर खर्च करतील" असे टोमणेही मारले!

रामदास 09/11/2010 - 20:57
टॅब्लॉईड वाचतो आणि घरी आल्यावर ब्रॉडशीट . सध्यातरी इथे सगळ्या पेपरात अंदाज आणि सट्टे चालू आहेत अशोकरावांच्या जाण्यायेण्याचे आणि कल्याण डोंबीवलीचा महापौर कोण होणार याची. भारतातल्या माझ्या सारख्या माणसांना आत्ता ताबडतोब ओबामाच्या आणि त्यामुळे होणार्‍या भारतावरच्या परीणामाची फारशी काळजी वाटत नाहीय्ये. आणि तसं काही झालंच तर ... माझी आरोती नावाची मैत्रीण म्हणायची "क्या ,फर्क पडता है ?"

In reply to by ब्रिटिश टिंग्या

रामदास 10/11/2010 - 19:16
मी लोकलनी प्रवास करताना टॅब्लॉईड वाचतो आणि घरी आल्यावर ब्रॉडशीट हा माझा मूळ प्रयत्न होता (डोळे मिचकवणारी स्मायली)

रन्गराव 09/11/2010 - 21:05
अमेरीकेत काही झाले तरी आपला फारसा फायदा होईल ह्याची खात्री नाही. ते लोक हुशार आहेत.त्यांना भारताविषयी फार प्रेम आहे अस वाटत असेल तर तो मोठा गैरसमज आहे. कुणाचा वापर कसा करून घ्यायचा हे त्यांना चांगल कळत. त्यामुळे गेल्या पाच सहा वर्षात त्यांनी भारताच्या फायद्याच जे काही केल ते त्यांच्या द्रुष्टीनं महत्वाच होत. त्याला कारणं दोन- एक चीनला आळा घालण आणि दुसर म्हणजे त्यांना आपली बाजारपेठ हवी आहे. आपल्या राज्यकर्त्यांचा स्वाभिमान जर जागा झाला तर अमेरिकेत काय होईल ह्याने फार फरक पडू नये. पण मतदान करनार्यांमध्येच स्वाभिमान नाही तर राज्यकर्त्यांमध्ये कोठून येनार? आणि आता राहीलं ओबामाचं- त्याची दोन वर्षापूर्वीची भाषणं केवळ क्लॅपट्रॅप होती. He said what people wanted to listen, not necessarily the right thing.

हम्म....!

यानिमित्तानं आम्हाला डेमोक्रॅटिक पक्षा्चे भारतीयांच्या बाबतीत कसे आणि काय धोरण होते. आणि रिपब्लिकन पक्षाची आता काय धोरणे आहेत हेही समजून सांगा. आम्ही लोकसत्तेत लेख वाचला पण हे परिवर्तन कशामुळे होत आहे ते काही कळले नाही. अमेरिकेतील मिपाकरांनी काही समजून सांगितले तर आनंद वाटेल.
बाकी, भारतीय वंशाच्या निकी रंधवा-हॅले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल एक भारतीय म्हणून आनंद झाला. अभिनंदन....! :) -दिलीप बिरुटे

In reply to by सुधीर काळे

रन्गराव 09/11/2010 - 21:41
निकी हेले, बॉबी जिंदाल आणि कल्पना चावला ह्यांचा आपल्याला इतक कौतुक का असाव हे नीट्स समजला नाही. कदाचित माझी संकुचित मनोवृती असेल पण हे लोक भारतासाठी काम करत नाहीत. ह्यासाठी भारतात संधी उपलब्ध नाहीत, राजकारण आहे अशी कारन असतील. किंवा ह्यांची तिथ काम मिळ्वायची आणि नाव कमवायची क्षमता होती असही म्हणता येईल पण अशीही उदाहरण आहेत इस्र्तो किंवा डी.आर.डी.ओ किंवा इतर भारतीय विद्यापीठ ह्या-मध्ये की ज्यांनी ह्या सर्व अडचणींवर मात करून मोलाचा सहयोग दिले आहे पण त्यांना धड पैसा सोडा, शाबासकीही कोणी देत नाही. आणि कल्पना चावलाच्या नावे मात्र शिष्यवृती दिली जाते. सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकानं आपापला मार्ग निवडायला हरकत नाही पण अमुक एखादी अमेरीकेसाठी काम करणारी व्यक्ती ती फक्त भारतीय आहे म्हणून तिच कौतूक असायच कारण नाही.

सुधीर काळे 09/11/2010 - 21:21
बाकी राजकीय दृष्ट्या फारसा फरक पडत नाहीं. कारण पाकिस्तानशी ते संबंध तोडू शकत नाहींत. पण अमेरिकन नेते सार्‍या जगावर आर्थिक संकट पुन्हा आणू शकतात व ते पूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी आणले होते. तोच पक्ष पुन्हा कसा निवडून आला हेच कळत नाहीं.

विकास 09/11/2010 - 22:31
प्रतिसाद प्रदीर्घ आहे कारण त्यात माझ्या निरीक्षणावर आधारीत पूर्वपिठीका देत आहे: अमेरिकन राजकारणाचा नव्वदीच्या दशकाअखेर पर्यंत भारतावर प्रत्यक्ष असा काही परीणाम होता असे वाटत नाही. तसेच अमेरिकेला पण भारताचे काही पडले होते असे नव्हते. रस्त्यावरची गाय आणि झोपडपट्टी दाखवण्यात येथील माध्यमे धन्यता मानत... शीतयुद्धाच्या काळाचा विचार केला तर मला वाटते सर्वप्रथम जिमी कार्टर हे राष्ट्रपती असताना भारतात आले होते. गोड गोड बोलत स्वतःला हवे ते मान्य करायला लावायचा प्रयत्न त्यांनी केला होता, आणि मग "म्हातारा ऐकतच नाही" असे म्हणाले जे बाजूच्या खोलीत बसलेल्या पंतप्रधान मोरारजींनी ऐकले असली काहीशी ऐकीव गोष्ट आहे. अर्थात मोरारजींनी चेहर्‍यावर ते कुठेच दाखवले नव्हते. नंतर रेगनच्या काळात शीतयुद्ध अधिकच जोरात होते आणि आपण रशियाच्या फारच घनिष्ट संबंधात होतो. परीणामी अमेरिकेने डावलले. इतके, की रेगन यांनी इंदीरा गांधींना चांगली ट्रिटमेंट देखील त्यांच्या औपचारीक दौर्‍यात दिली नव्हती. ४१ वे बूश (४३ चे वडील) हे पण असेच वागले. भारताला सुपर काँप्यूटर देण्यावरून तमाशा करून डावलले. अर्थात त्याचा परीणाम म्हणून परम तयार झाला. नंतर काय झाले हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा असला तरी त्यातून आपल्यात आत्मविश्वास नक्कीच तयार झाला. नंतर रशिया कोसळला, आपली अर्थव्यवस्था डबघाईस आली होती. सुदैवाने नरसिंहरावांचे नेतृत्व होते. मला आज देखील जो बदल झाला तो मनमोहनसिंग यांच्या पेक्षा रावांमुळे झाला असे वाटते. कारण सिंग हे केवळ अर्थतज्ञ होते राजकारणी आणि त्याला अनुसरून लागणारी दूरदृष्टी रावांकडेच होती. त्यांनी क्लिंटनच्या काळात एकदा अणूस्फोट करायचा प्रयत्न केला खरा पण गौप्यस्फोट झाला आणि ते मागे घ्यावे लागले. पण त्यांनी अणूचाचणी बंदी करारावर सही करायचे नाकारले. अगदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेपुढे पण ते स्पष्ट केले. तरी देखील तो काळ होता जेंव्हा भारतीय आणि अमेरिकन राजकारणी, धोरणकर्ते हे हळू हळू बदलत्या वास्तवाला सामोरे जात होते की आपल्याला एकमेकांच्या बरोबर यावेच लागेल. एनडीएच्या काळात आणि क्लिंटन यांच्या दुसर्‍या टर्म मधे त्याला अधिक मूर्त स्वरूप आले. अर्थात वाजपेयी सरकार देखील दुधखुळे नव्हते म्हणूनच रावांच्या वेळेस जी काही गौप्यस्फोटाची चूक घडली, त्याच्यावरून शिकून पोखरण२ ठरवले आणि यशस्वी केले. त्यातून काय फायदा-तोटा होऊ शकतो याची गणिते अर्थातच केली होती. आणि सुरवातीस जरी त्यामुळे जग वाळीत टाकणार अशा वावडीस तोंड द्यावे लागले, तरी नंतर त्यातूनच नवीन मैत्री अजून दृढ होऊ लागली. जरी क्लिंटनच्या काळात मैत्री दृढ होत गेली तरी क्लिंटन हे डेमोक्रॅटीक विचारांचे असल्याने त्यांच्या दृष्टीने नोकर्‍या अमेरिकेत ठेवणे हेच महत्वाचे होते. या उलट रिपब्लीकन्स हे बर्‍या-वाईट दोन्ही अर्थांनी मुक्त अर्थव्यवस्थेचे खर्‍या अर्थाने समर्थक आहेत. परीणामी उद्योगधंद्यांच्या फायद्याकडे आणि उद्यमशीलतेकडे जास्त लक्ष देणे असते. हेतू हा की त्यातून नवीन रोजगार निर्माण होतो. त्याच हेतूने उद्योगांना चालना देण्यासाठी जी काही चालना दिली/बंधने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिथील केली गेली त्यातून बुश सरकारच्या ८ वर्षाच्या काळात भारताला फायदा झाला. त्यांच्या शेवटच्या दोन वर्षाच्या काळात जेंव्हा त्यांच्या ताब्यातून अमेरिकन काँग्रेस (लोकसभेशी साधर्म्य) गेली तेंव्हा नवीन काँग्रेस अस्तित्वात येण्याआधी जे काही निर्णय गडबडीत घेतले गेले त्यातील एक हा अणुकराराचा होता ज्याला तत्कालीन डेमोक्रॅट्सचा विरोध होता. ओबामा हे परत डेमोक्रॅटीक आहेत. परीणामी प्रोटेक्षनकडेच लक्ष आहे. काही झाले तरी भारतात गेलेले जॉब्ज हे व्हाईट कॉलरचे आहेत, चीन मधे गेल्याप्रमाणे आणि जे अमेरिकेत अनेक पर्यावरणीय/आरोग्य वगैरे कायद्यात अडकू शकले असते अशातले म्हणजे ब्लू कॉलर जॉब्ज नाहीत. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी यशस्वी झाले नसते तरी किमान प्रयत्न केला असता. आता त्यांच्या ताब्यात अमेरिकन काँग्रेस नसल्याने त्यांच्यावर नक्कीच मर्यादा आल्या आहेत. त्या शिवाय चीनवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे असल्याने भारताचे महत्व वाढवणे अमेरिकेस गरजेचे आहे. भारत आणि भारतीय हे प्रबळ राष्ट्र होत आहे आणि खर्‍या अर्थाने स्वायत्त राष्ट्र होत आहे याची देखील "ब्रॉड स्केल" वर अमेरिकन धोरणकर्त्यांना कल्पना आहे. थोडक्यात भारताला जशी अमेरिकेची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गरज आहे तशीच अमेरिकेला भारताची पण तितकीच गरज आहे. हे वास्तव (कडवा सच) स्विकारायला भारतीय धोरणकर्त्यांना साम्यवादाच्या कोसळण्यानंतर काही काळ द्यावा लागला. आज स्वतःची अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असताना आणि इराक-अफगाणीस्तानमुळे सैनिकीबळ पण विरले गेलेले असताना अमेरिकन धोरणकर्त्यांना त्यांच्या दृष्टीने हेच कडवे सत्य स्विकारायला वेळ लागला पण बदल निश्चित आहे. येथे एक लक्षात ठेवावे की अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असोत अथवा सैनिकी बळ विरळ झालेले असोत, अमेरिका हा आजही प्रबळ देशच आहे आणि राहील, मग कुठलाही राजकीय पक्ष सत्ताधारी असोत. भारत देखील आज अशाच अवस्थेला आहे की जर मार्ग योग्य ठेवले तर राजकीय पक्ष कुठलाही सत्तेत आला तरी आपण देखील प्रबळच होत राहू... दुर्बळ-प्रबळ यांच्यात कधीच मैत्री नसते. मात्र, दोन राष्ट्रे, कायमस्वरूपी नाही पण एकतर प्रबळ शत्रू होऊ शकतात अथवा मित्र. त्यामुळे अशा काळात जे काही आंतर्राष्ट्रीय धोरणे ही दोन्ही राष्ट्रे स्वत:साठी घेत जातील त्याचा एकमेकांवर परीणाम होणार हे निश्चित. या संदर्भात ओबामा यांचे लोकसभा-राज्यसभेच्या संयुक्त आधिवेशनात केलेल्या भाषणातील मुद्दा लक्षात ठेवणे महत्वाचे:
Of course, only Indians can determine India’s national interests and how to advance them on the world stage. But I stand before you today because I am convinced that the interests of the United States-and the interests we share with India-are best advanced in partnership.
थोडक्यात ओबामांचे आणि एकंदरीतच अमेरिकन धोरणकर्त्यांचे विचार स्पष्ट आहेत. ते अमेरिकेचा स्वार्थ बघत आहेत. आपण भारताचा बघणे ह्यात त्यांना काही गैर वाटत नाही, किंबहूना आवश्यकच वाटत आहे. अमेरिका आणि तेथील राजकारणी त्यांचा स्वार्थ बघतील त्यांचा विचार तुर्तास बाजूस ठेवूया... एखादा माणूस हा रेल्वेत बसून पुढे जात असतो. बाहेरचे दृश्य झपाट्याने मागे पडत असते. त्या माणसाला वाटते की आपणच पुढे जात आहोत आणि सर्व मागे टाकत आहोत. जरी वास्तवात त्याचे पुढे जाणे हे रेल्वे पुढे जाते का तशीच थांबते यावर अवलंबून असले तरी... आज भारताची अधुनिकतेकडे प्रगती नक्कीच होत आहे. पैसा वाढत आहे, खेळत आहे, त्यात आपलेच कर्तुत्व आहे हे देखील निर्विवाद सत्य आहे... तरी देखील ते अमेरिका नामक गाडीत बसून तर होत नाही आहे ना ह्याचा विचार करणे देखील आवश्यक वाटते. आजचे धंदे, संगणकीय व्यापार ह्यांच्यावर अमेरिकेची गाडी थांबली, गाडीने ट्रॅक बदलला अथवा रुळावरून घसरली तर काय परीणाम होतील? त्यासाठी नक्की आपण आपला दूरगामी एकत्रीत (कलेक्टीव्ह) स्वार्थ बघत आहोत का? आपल्याला कुणाची गरज नाही असला आंधळा आत्मविश्वास योग्य आहे का? हे प्रश्न आहेत. त्यावरच प्रामुख्याने भारताचे हित ठरत आले आहे आणि ठरत राहील.

In reply to by प्रशु

पैसा 09/11/2010 - 23:21
काळे सहेबांचा मूळ लेख आणि विकास यांची प्रतिक्रिया आवडली.

In reply to by विकास

शुचि 10/11/2010 - 00:40
अमेरीकेत रिपब्लीक आणि डेमोक्रॅट्स या पक्षांची मते काय आहेत, काय विचारसरणी आहे हे जाम "पल्ले" पडत नाही. चार लोकांमध्ये खेळ (यांचा सॉकर) आणि राजकारण हेच विषय हटकून निघतात आणि दातखीळ बसते. खरं तर स्वतःच्या छंदांमध्ये आवडीनिवडींमध्ये बदल घडवून आणून या दोन विषयांमध्ये रुची घेतली पाहीजे असं खूपदा वाटतं पण कोठून सुरुवात करावी काही कळत नाही किंवा कळतं पण तितका उत्साह येत नाही. मुलगी १० वर्षाची आहे पण तिला माहीत आहे आमच्या काउंटीमध्ये कोण कुठल्या पार्टीचं उभं होतं, कोण जिंकून आलं वगैरे. जग पुढे चाललं आहे आणि आपण मागे पडत आहोत ही भावना बरेचदा मनात येते. हा धागा आणि त्यावरचा विकास यांचा प्रतिसाद इतका उत्साहवर्धक आहे की या धाग्यापासून नव्या छंदाचा श्रीगणेशा करावा की काय असं वाटू लागलं आहे. कोणी असं सोप्या शब्दात समजावून सांगीतलं की चटकन कळतं. दर वेळेस बोट धरून कोणी नेईलच असं नाही हेदेखील तितकच खरं. सांगायचा मुद्दा हा की - काळेसाहेब आणि विकास यांचे खूप आभार. फार छान धागा आहे. बुकमार्क करणार आहे.

In reply to by विकास

प्राजु 10/11/2010 - 01:07
लेखाइतकीच अतिशय विचार करून लिहिलेली प्रतिक्रिया. लेख वाचल्या क्षणीच विकासदादा, तुमची आठवण झाली होती. तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतच होते. :)

In reply to by विकास

सुधीर काळे 10/11/2010 - 08:28
विकास-जी, मी जेंव्हा 'अमेरिकस्थित मिपाकरां'चा उल्लेख केला त्यात आपले नांव सर्वात वर होते आणि आपण अजीबात निराशा केली नाहींत! धन्यवाद. सुदैवाने नरसिंहरावांचे नेतृत्व होते. मला आज देखील जो बदल झाला तो मनमोहनसिंग यांच्या पेक्षा रावांमुळे झाला असे वाटते. कारण सिंग हे केवळ अर्थतज्ञ होते राजकारणी आणि त्याला अनुसरून लागणारी दूरदृष्टी रावांकडेच होती. हे निवेदन अगदी माझ्या विचारांशी जुळणारे आहे. माझ्या मते नरसिंह राव हे आपले सर्वात चांगले पंतप्रधान होते. नेहरू घराण्याचे नसूनही त्यांनी अतीशय आत्मविश्वासाने व परिणामकारकरीत्या कारभार केला. मनमोहन सिंग हे हाडाचे नेते नसून पक्के 'अनुयायी' आहेत हे माझे खूपच जुने मत आहे. चांगला नेता त्यांना लाभला तर ते झकास काम करतात. तुमचा 'अमेरिकेच्या आगगाडीत बसून चाललेला भारतीयांचा प्रवास' हा मुद्दा या आधी इतका प्रकर्षाने माझ्या लक्षात आला नव्हता तो आज एकदम दोन डोळ्यांच्या मध्ये आपटला (It hit me between my eyes!)! धन्यवाद! भारतीय लोकांच्या creativity मुळे इतके सामान्य राजकीय नेतृत्व असूनही आपला देश झपाट्याने प्रगती करत आहे हे पाहून खरंच मला फारच अभिमान वाततो. चंद्रशेखर पंतप्रधान असताना आपल्याला आपले सोने लंडनला गहाण टाकून परकीय मुद्रेची व्यवस्था करावी लागली होती. पण तरीही कुणाहीपुढे हात न पसरता ते सर्व सहन करून आज आपण वैभवात 'लोळत' आहोत हे या जन्मी मला पहायला मिळेल असे वाटले नव्हते! हीच आपली कर्तृत्वशक्ती आहे. आज पाकिस्तानने "मदत घ्यायची नाहीं" असे ठरवून स्वतःच्या पायावर उभे रहायचे ठरविले तर तोही देश आपल्यासारखाच मोठा होईल. (कारण आपण व पाकिस्तानी मूळचे सारखेच आहोत). शेवटी (ओबामांनी म्हटल्याप्रमाणे-हाहाहा) "जय हिंद" म्हणून थांबतो!

क्लिंटन 10/11/2010 - 01:27
सविस्तर प्रतिक्रिया सवडीने लिहितो. आता डेमॉक्रॅटिक पक्षाचा पराभव का झाला याविषयीचे माझे मत लिहितो. त्यासाठी ओबामा मुळात निवडून कोणत्या कारणाने आले असतील याचाही विचार करणे गरजेचे आहे.मला वाटते त्यामागे बुश यांचे फसलेले इराक युध्द आणि त्यात अमेरिकनांचा जात असलेला बळी हे एक मोठे कारण आहे.तसेच लेहमन कोसळल्यानंतरची आर्थिक सुनामी हे दुसरे महत्वाचे कारण. या परिस्थितीत ओबामांनी ’आम्ही बदल घडवून आणू’ असे म्हणत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि ते लोकांना जॉन मॅककेनपेक्षा अध्यक्षपदासाठी अधिक योग्य वाटले. ओबामांनी लोकांच्या आपल्याविषयीच्या अपेक्षा कमालीच्या उंचावून ठेवल्या होत्या (किंवा ती भूमिका प्रसारमाध्यमांनी पार पाडली होती). जानेवारी २००९ मध्ये जेव्हा ते अध्यक्ष झाले तेव्हाची परिस्थिती खरोखरच कठिण होती. त्यातही काळेकाकांनी म्हटल्याप्रमाणे ओबामांनी प्रामाणिक प्रयत्न केले हे नक्कीच.पण तरीही अमेरिकेत आजही जवळपास १०% बेकारी आहे आणि आर्थिक परिस्थिती १००% सुधारलेली नक्कीच नाही.पण लोकांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे लोक ओबामांकडून अधिक अपेक्षा करत होते हे तर नक्कीच आणि या वाढलेल्या अपेक्षा ते पूर्ण करू शकणे नक्कीच कठिण होते. जेव्हा लोकांच्या नेत्याकडून अपेक्षा कमालीच्या वाढतात आणि नेता त्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हा लोकमत ज्या वेगाने पूर्वी त्या नेत्याच्या बाजूचे असते ते त्यापेक्षा जास्त वेगाने विरोधात जाते आणि निवडणुकीमध्ये नेत्याचा पराभव होतो. भारतातील परिस्थितीशी तुलना केली तर माझा मुद्दा मला अधिक चांगल्या पध्दतीने मांडता येईल. १९७१ च्या बांगलादेश युध्दानंतर इंदिरा गांधींची लोकप्रियता आकाशास भिडली. लोक त्यांची तुलना दुर्गादेवीशी करू लागले आणि अर्थातच लोकांच्या अपेक्षा अतोनात वाढल्या. पण पुढे १९७२ चा दुष्काळ आणि १९७३ मधील आखाती युध्दामुळे वाढलेली महागाई यामुळे निर्माण झालेल्या समस्यांना त्यांचे सरकार उत्तर शोधू शकले नाही.दुष्काळ आणि युध्द या गोष्टींसाठी इंदिरा गांधींना त्यांचा कट्टरातील कट्टर शत्रूही जबाबदार धरू शकणार नाही आणि त्या परिस्थितीत त्यांच्या सरकारपुढील पर्याय सुध्दा मर्यादितच होते.पण लोकांना कारणांमध्ये नाही तर रिझल्टमध्ये रस होता. यातूनच जनमत झपाट्याने त्यांच्याविरूध्द गेले आणि १९७४ पर्यंत कॉंग्रेस पक्षाची लोकप्रियता कमालीची घटली. हाच प्रकार राजीव गांधी आणि वाजपेयींबद्दलही झाला. तेव्हा मला वाटते की ओबामांच्या पक्षाचा पराभव झाला यामागे त्यांच्याकडून लोकांच्या अतोनात वाढलेल्या अपेक्षा आणि या अपेक्षा पूर्ण करण्यात त्यांना आलेले अपयश हीच कारणे आहेत. भले त्या अपयशामागील कारणे genuine असोत. अर्थात यामुळे ओबामांचा २०१२ मध्ये पराभवच होईल असे छातीठोकपणे सांगता नक्कीच येणार नाही. १९८२ मध्ये रोनाल्ड रेगन यांच्या पक्षाचा आणि १९९४ मध्ये (खऱ्या) बिल क्लिंटन यांच्या पक्षाचाही मध्यावधी निवडणुकांमध्ये पराभव झाला होता.पण त्यानंतरच्या दोन वर्षांत त्यांनी त्यांच्या पक्षांची परिस्थिती सावरली आणि नंतरच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्येही तेच निवडून आले.तेव्हा ओबामांकडे अजून दोन वर्षे आहेत आणि त्या कालावधीत ते रेगन आणि क्लिंटन यांनी केले ते करून दाखवू शकतात.

फारएन्ड 10/11/2010 - 04:55
आवडला. विकास आणि क्लिंटन यांच्या प्रतिक्रियाही. क्लिंटन - पण १९७४ मधे "गरिबी हटाओ" वगैरे असून सुद्धा मुख्यतः आणीबाणीमुळे जनमत कॉन्ग्रेस विरूद्ध गेले असावे. (त्यावेळेस एकूण कार्यक्षमता वाढलेली होती असे म्हणतात. त्यामुळे कामाला कंटाळून जनमत विरोधात गेले असेल तर माहीत नाही :) ). मलाही १९७५ ला कॉन्ग्रेस चे आणि नंतर जनता पक्षाचे जे झाले त्याची आठवण झाली. सर्वसाधारण भारतीय मतदाराला आपले अन्न, वस्त्र, निवारा याचीच चिंता असल्याने इतर गोष्टींना महत्त्व दिले जात नाही असा नेहमीचा समज आहे. पण याच मतदाराने ७७ मधे कॉन्ग्रेस सरकार पाडले. पण नंतर ३ वर्षात पुन्हा त्यांनाच आणले. २००८ मधे अमेरिकेत डेमोक्रॅट्स येण्यात शेवटच्या दोन महिन्यात झालेली आर्थिक गडबड हे प्रमुख कारण असावे. नाहीतर इराक वगैरे २००४ मधेही होतेच. पण लोकांना २ वर्षातच असे वाटू लागलेले दिसते की हे ही काही करणार नाहीत फारसे त्याबद्दल. बाकी मूळ लेखातील " त्यांनाच (बुश) पुन्हा निवडून दिल्यावर मला अमेरिकन मतदाराच्या maturity बद्दल शंका वाटू लागलीच होती..." याबद्दलः माझ्या आठवणीप्रमाणे २००४ मध्ये इराक युद्धाच्या मुद्द्यापासून "अ‍ॅबोर्शन राईट्स" आणि "गे मॅरेज" यावर चर्चा जास्त आणली गेली. त्यामुळे अमेरिकेतील जो कर्मठ ख्रिश्चन मतदार आहे त्याने जास्त उत्साहाने भाग घेतला व त्याचा फायदा रिपब्लिकन्स ना झाला. २००४ चा निर्णय हा इराक युद्धाला पाठिंबा असणारा नसून कर्मठ लोकांचा वरच्या काही गोष्टींना असलेला विरोध दाखवणारा होता. माझ्या मते डेमोक्रॅट्स ही त्यात फसले. (खरे म्हणजे नंतर असे निष्पन्न झाले की बुश च्या बाजूने गे लोकांच्या च्या विरोधी प्रोपोगंडा करणारा Ken Mehlman हा प्रत्यक्षात स्वतःच गे होता).

In reply to by फारएन्ड

सुधीर काळे 10/11/2010 - 11:33
इराकवर युद्ध कसे लादले गेले याची 'सुरस आणि चमत्कारिक कथा' वाचायची असेल तर "The Fall of the House of Bush: The Untold Story of How a Band of True Believers Seized the Executive Branch, Started the Iraq War, and Still Imperils America's Future" हे क्रेग उंगर (Craig Unger) यांनी लिहिलेले पुस्तक जरूर वाचावे. यात इराकवर हल्ला करण्याचे समर्थन करण्यासाठी "पुरावा कसा निर्माण केला गेला" हे खूप सविस्तरपणे लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यावर तर माझे असे मत झाले कीं बुश-४३ हे एक मुखवटा होते. खरे राज्य डिक चेनी, वुल्फोवित्झ, रम्सफेल्ड आणि CIA प्रमुख यांच्यासारख्या अतिसनातन्यांनीच चालविले!

In reply to by फारएन्ड

विकास 10/11/2010 - 17:15
माझ्या आठवणीप्रमाणे २००४ मध्ये इराक युद्धाच्या मुद्द्यापासून "अ‍ॅबोर्शन राईट्स" आणि "गे मॅरेज" यावर चर्चा जास्त आणली गेली. त्यामुळे अमेरिकेतील जो कर्मठ ख्रिश्चन मतदार आहे त्याने जास्त उत्साहाने भाग घेतला व त्याचा फायदा रिपब्लिकन्स ना झाला. सहमत. या वेळेस डेमोक्रॅट्स हे निवडणूकीत मतदानास जाण्यास उत्सुक नव्हते आणि ओबामांच्या पक्षाच्या हारण्याचे कारण ते देखील होते. तीच अवस्था २००४ साली बुश सरकारची पुर्ननिवडणूकीच्या वेळेस होती. अमेरिकेत स्थानिक आणि राज्य स्तरावर जनमताने एखादा कायदा आणता येतो. याचा फायदा घेऊन जेथे जेथे रिपब्लिकन्स वर्चस्व होते तेथे त्यांना धर्मामुळे महत्वाचा वाटणारा "अ‍ॅबॉर्शनचा" विषय महत्वाचा करून जनमतासाठी एक मुद्दा तयार केला. त्याला जर अ‍ॅबॉर्शनच्या विरोधात मत दिले नाही तर अ‍ॅबॉर्शन्स वाटेल तशी होऊ शकतील असल्या प्रकारची भिती तयार होऊन बूशवर नाराज असलेले रिपब्लि़कन्स पण मतदानाला गेले. आणि मग तेथे आहेतच म्हणल्यावर त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या मतदानात भाग घेऊन बूश यांना पण मत दिले. (दोन्ही मते एकाच मतपत्रिकेवर देयची होती).

सहज 10/11/2010 - 06:35
चर्चा व प्रतिसाद वाचनीय. भारताच्या दृष्टीने फारसा फरक पडेल असे सध्यातरी वाटत नाही आहे. अमेरिकन कंपन्यांच्या भल्याकरता, भारताला चीनविरुद्ध वापरण्याकरता व प्रादेशिक राजकारणात गरजेपुरता रिपब्लिकन पक्ष भारताला किंचीत जास्त मदत करेल पण एकंदर फारसा फरक नसेल. पूर्वीपेक्षा भारताची स्व:ताची प्रगती झाल्याने व तसेच अमेरिकेची ताकद कमी होत असल्याने, भारताला बरी वागणूक देणे अमेरिकेला भाग पडत आहे.

सुधीर काळे 10/11/2010 - 09:08
प्रिय 'क्लिंटन', मला 'काका' म्हटल्यावर एकेरी उल्लेख करायला हरकत नसावी! तुझा प्रतिसाद उत्तम आहे. कांहीं चुका आहेत असे वाटते. इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारली कारण कायदेशीर मार्गाने राजनारायण नावाच्या एका नेत्याने त्यांची निवडणूकच अवैध ठरविण्यात यश मिळविले होते. मग आणीबाणीचा वापर करून सर्व कायद्यांमध्ये retrospective effect सह बदल करता यावेत म्हणूनच त्यांनी ते पाऊल टाकले होते. दुसरी एक गोष्ट (जी विकास-जींनीही लिहिली नाहींय्) प्रकर्षाने जाणवते ती ही कीं रिपब्लिकन पक्ष एकसंध आहे. तो त्या पक्षाच्या प्रतोदाच्या हुकुमानुसार एकमताने सर्व बिलांवर मतदान करतो. या उलट डेमोक्रॅटिक पक्षात फारच मतस्वातंत्र्य आहे. (याचा उल्लेख ओबमांच्या Audacity of Hope मध्येही आहे) त्यामुळे इतके मताधिक्य असूनही ओबामांच्या मूळ Healthcare बिलाची खूपच चिरफाड डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींची मते मिळविण्यासाठी करावी लागली. आता रिपब्लिकन पक्षाला मताधिक्य मिळाले आहे पण Tea Party वाले प्रतिनिधी कसे मतदान करतात ते पहाणे मनोरंजक ठरेल. कारण dogmatic प्रवृत्तीच्या ढुढ्ढाचार्यांचा पराभव करून तिकीट प्राप्त करून ते निवडून आले आहेत! माझ्या मते ओबामांनी खूप उरस्फोड केली पण बुश-४३ यांनी खणलेला खड्डाच इतका खोल आहे कीं तो भरायला ओबामांना चार वर्षे पुरतील असे वाटत नाहीं! एक गोष्ट जरा खटकतेच. अम्रमेरिकन मतदार भारतीय मतदारांच्या मानाने सुशिक्षित-किमान १२वी पर्यंत तरी-शिकलेला असतो. तरीही हा सुशिक्षित मतदार इतका 'नासमझ, अनाडी' कसा कीं ज्याला सोने आणि बेगड यातील फरक कळत नाहीं? असो. पुढील दोन वर्षें बरीच मनोरंजक ठरतील यात शंका नाहीं.

In reply to by सुधीर काळे

विकास 10/11/2010 - 17:18
प्रकर्षाने जाणवते ती ही कीं रिपब्लिकन पक्ष एकसंध आहे. तो त्या पक्षाच्या प्रतोदाच्या हुकुमानुसार एकमताने सर्व बिलांवर मतदान करतो. या उलट डेमोक्रॅटिक पक्षात फारच मतस्वातंत्र्य आहे. या संदर्भात एका १९ व्या शतकातील कॉमेडीयनचे खूप मजेशीर वाक्य आहे जे आज इतक्या वर्षांनी देखील लागू पडते: "I'm not a member of any organized political party, I'm a Democrat!"

सुधीर काळे 10/11/2010 - 11:34
एका मिपाच्या सभासदाने हा दुवा मला खासगीत पाठविला तो खूप वाचण्यासारखा आहे. व लेखाइतकेच तीन प्रतिसादही वाचण्यासारखे आहेत! http://nymag.com/news/features/69267/

In reply to by सुधीर काळे

विमारहित अमेरिकन लोकसंखेच्या भारतासंबंधी धोरण ठरवण्याबाबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काही परिणाम होणार असतो का ? -दिलीप बिरुटे [गोंधळलेला]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुधीर काळे 10/11/2010 - 15:43
मुळीच नाहीं. फक्त ओबामांनी या मुद्द्याला priority कां दिली हे सांगण्यासाठी ही माहिती दिली. कांहीं सभासदांनी 'व्यनि'द्वारा हा मुद्दा उपस्थित केला होता.

विकास 10/11/2010 - 17:30
वर बिरूट्यांनी विमा धारकांचा भारतासंदर्भातील धोरणाशी काय संबध अशा अर्थाचे विचारले आहे. जसा राजकारणी हा प्रत्येक गोष्टीत राजकीय संधी पहात असतो, तसेच उद्यमशील प्रत्येक गोष्टीत उद्योगाची. (आणि मराठी माणूस नुसत्याच चर्चेची ;) ). सार्वत्रिक विमा संदर्भात कायदा तयार करत असताना, त्याच्या आधी अथवा बरोबरच "इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स" चा नियम पण केला आहे. ज्यामुळे प्रत्येक डॉक्टर आणि आरोग्यरक्षक संस्थेस सर्व विद्याचे संगणिकीकरण करणे जरूरीचे असते. आज अनेक भारतीय कंपन्या त्याचा फायदा घेऊन ते काम आउटसोअर्स करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात तो भारताला फायदा ठरू शकतो. त्याशिवाय अनेक विमा कंपन्या आता भारतात जाऊन वैद्यकीय उपचार करा असे म्हणण्याचा विचार करत आहेत कारण पैसे वाचतात. ते मेडीकल टूरीझमचे प्रमाण पण वाढू शकतेच. बाकी भारतासंदर्भात राजकीय धोरण विरुद्ध होण्याची शक्यता सध्यातरी नाही आणि भारताकडूनही तसे होण्याची शक्यता नाही. कोणीही सत्तेवर आले तरी. (भारतापुरता अपवादः कम्युनिस्ट प्रत्यक्ष सत्तेवर आलेतर, जे कम्युनिस्टपण दिवास्वप्न आहे असे म्हणतील) मात्र अमेरिकन सरकारमधे सरकारी कंत्राटावरील कामे आउटसोअर्स करता कामा नयेत वगैरे नियम आहेत. काही राज्यस्तरावर तर काही केंद्रस्तरावर. बाकी मुक्तअर्थव्यवस्थेमुळे कंपन्या कुठेही शाखा काढू शकतात अमेरिकेत अथवा भारतात, तसेच आउटसोअर्सदेखील करू शकतात. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी काही डेमोक्रॅट्स हे अशा कंपन्यांना जास्त कर लावावा वगैरे म्हणतात. पण त्यांना देखील त्यांची विधाने ही निव्वळ राजकीय आणि पोकळ असतात याची कल्पना आहे.

प्रदीप 10/11/2010 - 20:09
वरील काही प्रतिसादांत ओबामाबद्दल बराचसा सहानुभुतिदर्शक सूर आहे. इराक युद्ध सुरू केले ते बुशने, अफगाणीस्तानात गेले होते ते रिपब्लिकन्स, फायनॅन्शियल क्रायसिस बुशच्या टर्ममध्ये झाला त्यामुळे तो व रिपब्लिकन्स त्याला सर्वस्वी जबाबदार इ. इराकमधे जाण्याच्य निर्णयाची अंतिम जबाबदारी तत्कालिन राष्ट्रप्रमुख म्हणून बुशची जरी असली तरी, वर सुधीरभाउंनी एका पुस्तकाचे काही संदर्भ देऊन लिहीले आहे की 'खरे राज्य डिक चेनी, वुल्फोवित्झ, रम्सफेल्ड आणि CIA प्रमुख यांच्यासारख्या अतिसनातन्यांनीच चालविले!', ह्यात तथ्य असावे असे दुसर्‍या एका पुस्तकातील माहितीवरून म्हणता येईल. अहमद रशीद हे एक ज्येष्ठ पाकिस्तानी वार्ताहर व राजनितीज्ञ आहेत. अफगाणीस्तानच्या संदर्भात त्यांनी बरेच सखोल संशोधन केले आहे, त्यातील कारझाईवसकट अनेक प्रमुख पात्रांची त्यांची बर्‍यापैकी ओळ्ख आहे. अफगाणीस्तानचे युद्ध सुरू झाल्यावर, व अमेरिकेने तालिबानला हुसकवून लावल्यावर तेथे काय केले पाहिजे ह्याविषयी सल्ला देणार्‍या काही आंतरराष्ट्रीय समित्यांवर त्यांनी कार्य केलेले आहे. त्यांच्या 'Descent Into Chaos' ह्या अफगाणीस्तान- युद्धावर लिहीलेल्या पुस्तकात ते वारंवार हेच म्हणत रहातात की डिक चेन्नी, रम्सफेल्ड, वुल्फोवित्झ व टेनेट ह्या मंडळींनी ते युद्ध अक्षरशः अनिर्बंध तर्‍हेने सुरू केले व पुढे चालवले. स्टेट डिपार्टमेंट तेव्हा अगदी तकलादू होऊन राहिले होते, काँडीच्या शब्दास फार किंमत नव्हती. बुशनंतर ओबामाने अफगाणीस्तानातील परिस्थिती काही चांगल्या प्रकारे हाताळलेली नाही. 'आता आम्ही २०११ साली येथून जाणार' असे उघडपणे सांगून त्याने कारझाई व इतर दोस्त राष्ट्रांची पंचाईतच करून ठेवलेली आहे. फायनॅन्शियल क्रायसिस बुशच्या कारकीर्दीत झाला हे खरे असले तरी तो ज्यामुळे झाला ते कारण निर्माण झाले तो Financial Services Moernization Act of 1999 ह्या डेमोक्रॅट बिल क्लिंटनच्या कारकीर्दीत झालेल्या कायद्याच्या तरतूदीमुळे. तेव्हा ह्या क्रायसिसची जबाबदरी डेमोक्रॅट्सकडेही जाते. तेव्हा क्लिंटनकडून मिळालेली सुदृढ आर्थिक परिस्थिती पार अधोगतीला गेली ती तशी जाणार होतीच, त्याचे मूळ ह्या अ‍ॅक्टात होते. ओबामाची स्तुति करतांना सुधीरभाऊ लिहीतात की ' [त्याने] infrastructureबद्दलची अनेक कामें (आपल्याकडील 'दुष्काळी कामे' काढतात त्याच धर्तीवर) काढून नोकर्‍या निर्माण करण्यासाठी पैसे खर्च करण्याचे ठरवून तसा खर्चही सुरू केला'. ह्याविषयी काही अधिक माहिती मिळाली तर बरे होईल. कारण खरे तर असे काही फारसे न करता QE1 आणि QE2 चे नसते उद्योगच केले गेले, ज्यामुळे जगातच -- आणी विशेषतः आता आर्थिकदृष्ट्या बळकट होऊ घातलेल्या चीन, भारत, आग्नेय आशियातील सर्वच देश, तसेच ब्रझिल वगैरे देश-- एक नवे आर्थिक संकट उभे रहाणार आहे. अमेरिकेत काही का होईना आपल्याला काय फरक पडतोय असा युक्तिवाद अनेकदा केला जातो, त्यावरील विकास ह्यांची टिपण्णी आवडली. अमेरिकेची आता आर्थिक दृष्ट्या पिछेहाट होत असली (व ती तशीच चालू राहील अशी स्पष्ट चिन्हेही दिसताहेत) तरी ती जगातील सर्वात मोठी महासत्ता आहे आणि पुढील कमीतकमी एखादे दशकतरी ती तशीच राहील. आणि आता जागतिक देवाणघेवाणीच्या काळात तिच्या बर्‍यावाईट उलाढालींचे पडसाद सर्वत्र उमटत राहतील, आपणही त्याला अपवाद नसू. खरे तर, अमेरिकेतील घडामोडींचा आपल्यावर जेव्हढा बरावाईट परिणाम होतो व होत राहील त्याच्या शतांशानेही एक चव्हाण गेले आणी दुसरे आले ह्याने पडत नाही.

In reply to by प्रदीप

विकास 10/11/2010 - 20:27
पूर्ण सहमत. शेवटच्या वाक्यातली टिपण्णी तर मस्तच... थोडे अधिकः स्टेट डिपार्टमेंट तेव्हा अगदी तकलादू होऊन राहिले होते, काँडीच्या शब्दास फार किंमत नव्हती. स्टेट डिपार्टमेंट ज्याच्या अधिपत्याखाली असते ते सेक्रेटरी ऑफ स्टेट हे त्यावेळेस कॉलीन पॉवेल होते आणि त्यांच्या शब्दाला किंमत नव्हती. काँडी ही चेनी-रम्सफिल्डच्या कंपूतलीच होती... सोव्हीएट रशियाच्या पडझडीचे वातावरण जे अमेरिकेकडून केले गेले त्याचे धोरण ठरवले गेले ते मुख्यत्वे काँडीचे होते. ओबामाची स्तुति करतांना सुधीरभाऊ लिहीतात की ' [त्याने] infrastructureबद्दलची अनेक कामें (आपल्याकडील 'दुष्काळी कामे' काढतात त्याच धर्तीवर) काढून नोकर्‍या निर्माण करण्यासाठी पैसे खर्च करण्याचे ठरवून तसा खर्चही सुरू केला'. या संदर्भात अनेक वादविवाद आहेत. भ्रष्टाचार म्हणता येईल का ते माहीत नाही पण बर्‍याच ठिकाणी गैरवापर नक्कीच झाला आहे. एखादा रस्ता नीट करायचा आणि मग त्यासाठी खालील पाट्या लावायचे उद्योग झाले. रिपब्लीकन रेडीओजवर ऐकल्याप्रमाणे काही ठिकाणी असल्या पाट्या करायला दहा दहा हजार डॉलर्स खर्च केले! अमेरिकन अर्थव्यवस्थेचे परीणाम त्याच देशाला सध्या अधिक भोगावे लागत आहेत पण ते आपल्यालाही (जगाला) भोगावे लागू शकतात. नुसतेच अमेरिकेमुळे नव्हे तर त्यांच्या अर्थव्यवस्थेची तशीच कॉपी केल्याने अधिकच... मात्र हा विषय वेगळ्या चर्चेचा आहे.

In reply to by विकास

प्रदीप 10/11/2010 - 20:49
अमेरिकन अर्थव्यवस्थेचे परीणाम त्याच देशाला सध्या अधिक भोगावे लागत आहेत .. खरे तर त्यांच्यापेक्षा इतर जगातच त्याचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत, विशेषतः कॅपिटल मुक्तपणे ये-जा करू शकते अशा जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अमेरिकेच्या QE2 मुळे तडफडणार आहेत. कारण अमेरिकेतीत गुंतवणूक केलेला पैसा आता इतरस्त्र, जिथे रिटर्न्स चांगले आहेत तिथे जाऊ लागला आहे. त्यामुळे अनेक देशात अ‍ॅसेट बबल्स निर्माण होतील. भारतात कॅपिटल-आवक-जावक निर्बंधीत असल्याने तिथे हा परिणाम इतका जाणवणार नाही. तरीही थोडाफार जाणवेलच. चीनला त्यांच्या येनविषयीक धोरणावरून धोपटता धोपटता अमेरिकेनेच जागतिक अर्थव्यवस्थेची अधिकच गोची करून ठेवली आहे असे एक मत सध्या प्रचलित आहे.

In reply to by प्रदीप

सुधीर काळे 10/11/2010 - 21:44
माझ्या गेल्या अमेरिका भेटीत मी ज्या-ज्या गांवात गेलो तिथे रस्त्याची कामें मोठ्या प्रमाणावर चालू केलेली पाहिली व माझ्याबरोबरच्या भारतीय वंशाच्या अमेरिकन मित्रांनी ही कामे स्टिम्युलसद्वारे मिळालेल्या पैशावर सुरू केलेली आहेत असे सांगितले. तसेच जेंव्हां हे पैसे राज्यांना दिले गेले त्यावेळी ते अशा कामांना वापरले जातील असेही वाचल्याचे आठवते. लुझियानाच्या बॉबी जिंदलनी तर हे पैसे घ्यायला (बहुदा राजकीय कारणावरून) नकारही दिला. आणखी कांहीं राज्यपालांनीही हे पैसे घेतले नाहींत. माझी माहिती अशा कांहीं प्रसंगांवर आधारित आहे. बहुदा बरोबर असावी कारण सांगणारे कुठल्या एका पक्षाचे नव्हते. पण माझ्या कांहीं गोर्‍या अमेरिकन मित्रांनी (बहुतेक सारे कट्टर रिपब्लिकन) हे पैसे "प्रतिनिधी/सिनेटर्स आपापल्या 'लाडक्या' प्रोजेक्टसवर खर्च करतील" असे टोमणेही मारले!
लेखनविषय:
लेखनप्रकार
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे झालेले 'पानीपत' व त्याचा भारतावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला विरोधी लोकमताचा जबरदस्त फटका बसला, त्या पक्षाचे अगदी 'पानीपत'च झाले असे म्हणायला हरकत नाहीं. त्या पक्षाचे प्रतिनिधीगृहातील बहुमत तर संपुष्टातच आले व सिनेटमधे जवळ-जवळ ६० टक्के जागा ज्या पक्षाकडे होत्या त्यांची संख्या ५३-५४ टक्क्यावर आली. नवनिर्वाचित राज्यपालांच्या संख्येतही डेमोक्रॅटिक पक्षाला कमी जागा मिळाल्या. हे सर्व कां झाले हे मला कळत नाहीं आणि ते समजून घेण्याचा हा प्रयत्न.

स्वातंत्र्योत्तर भारत

प्रमोद सावंत१ ·

लोक तुपाशी खातात आणि बाकीचे उपाशी रहातात अहो दादा १३० कोटी लोक..दररोज लाखोनी लोकसंख्या वाढणार..त्याला आळा घालण्या साठी ना प्रबोधन ना कायदे.. कुठलेही सरकार येवु देत काय कपाळ फोडणार? संदिप वासलेकर या माणसाने तुमच्यावर चांगलीच जादु केलेली दिसत आहे

लोक तुपाशी खातात आणि बाकीचे उपाशी रहातात अहो दादा १३० कोटी लोक..दररोज लाखोनी लोकसंख्या वाढणार..त्याला आळा घालण्या साठी ना प्रबोधन ना कायदे.. कुठलेही सरकार येवु देत काय कपाळ फोडणार? संदिप वासलेकर या माणसाने तुमच्यावर चांगलीच जादु केलेली दिसत आहे

लोक तुपाशी खातात आणि बाकीचे उपाशी रहातात अहो दादा १३० कोटी लोक..दररोज लाखोनी लोकसंख्या वाढणार..त्याला आळा घालण्या साठी ना प्रबोधन ना कायदे.. कुठलेही सरकार येवु देत काय कपाळ फोडणार? संदिप वासलेकर या माणसाने तुमच्यावर चांगलीच जादु केलेली दिसत आहे

लोक तुपाशी खातात आणि बाकीचे उपाशी रहातात अहो दादा १३० कोटी लोक..दररोज लाखोनी लोकसंख्या वाढणार..त्याला आळा घालण्या साठी ना प्रबोधन ना कायदे.. कुठलेही सरकार येवु देत काय कपाळ फोडणार? संदिप वासलेकर या माणसाने तुमच्यावर चांगलीच जादु केलेली दिसत आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या विकासाठी स्वप्न प्रत्येकाने पाहिले. त्यानुसार दिशा आखण्याचा प्रयत्नदेखील नंतरच्या काळात होत गेला. पंडित नेहरूंनी धरणे, पोलाद कारखाने व उच्च अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांची निर्मीती करण्यावर भर दिला. इंदिरा गांधींनीं लहान गावांपर्यंत बँका नेल्या. हरिक्रांतीचा मार्ग दाखविला. राजीव गांधीनीं संगणक, दळणवळण क्षेत्रात क्रांती केली. देश आधुनिकतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू लागला. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाला. जीवनाश्यक वस्तुंची कमी झाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून खेडी एकमेकांशी जोडली.

अभ्यंग स्नान..

डावखुरा ·
लेखनप्रकार
तीळीचे तेल..आणि वनौषधिंनी युक्त होममेड (आईने बनवलेलं) असे त्यात थोडे बेसन पीठ मिसळुन ते दुधात भिजवुन त्यात थोडेसे मध कालवुन या पद्धतीचा उट्ण..

आंधळी कोशिंबीर

प्रमोद सावंत१ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुमारे १००० वर्षांपूर्वी अरबी राष्ट्रांमध्येच जगाची वैचारिक प्रगती झाली. बगदाद व कैरॊ ही जागतिक संस्कृतीची केंद्रस्थाने बनली . नंतरच्या १००० हजार वर्षांत त्या प्रदेशांची अधोगती झाली. भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, संपत्तीचे ऒंगळ प्रदर्शन, आपापसातील भांडण, लढाया यामुळे अरब राष्ट्रे पारतंत्र्यात गेली. स्वतंत्र झाल्यावरही काही वर्षे तेथील नेते आंधळी कोशिंबीर खेळत होते. आता त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली आहे. आपल्या समाजाचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे, हे त्यांना उमगले आहे. त्यामुळे या देशात स्वत: राष्ट्राध्यक्ष व त्यांची पत्नी शिक्षण क्षेत्रात जातीने लक्ष देतात, भरपूर पैसा ऒततात.

आंधळी कोशिंबीर

प्रमोद सावंत१ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुमारे १००० वर्षांपूर्वी अरबी राष्ट्रांमध्येच जगाची वैचारिक प्रगती झाली. बगदाद व कैरॊ ही जागतिक संस्कृतीची केंद्रस्थाने बनली . नंतरच्या १००० हजार वर्षांत त्या प्रदेशांची अधोगती झाली. भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, संपत्तीचे ऒंगळ प्रदर्शन, आपापसातील भांडण, लढाया यामुळे अरब राष्ट्रे पारतंत्र्यात गेली. स्वतंत्र झाल्यावरही काही वर्षे तेथील नेते आंधळी कोशिंबीर खेळत होते. आता त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली आहे. आपल्या समाजाचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे, हे त्यांना उमगले आहे. त्यामुळे या देशात स्वत: राष्ट्राध्यक्ष व त्यांची पत्नी शिक्षण क्षेत्रात जातीने लक्ष देतात, भरपूर पैसा ऒततात.

निर्लज्ज व्हा - अंतिम भाग

आदिजोशी ·

आदिजोशी 28/10/2010 - 10:05
ह्या भागात वापरलेल्या काही अमूल्य इनसाईट्स बद्दल खंबीर बायका समितीच्या अध्यक्षा आदितीताई जोशी ह्यांचे आभार.

In reply to by आदिजोशी

स्वानुभवावर आधारित निर्लज्जपणा वाचून आनंद झाला! पण या वेळेस निर्लज्जपणा कमी पडल्यासारखा वाटतो आहे.
====================================
नवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस? मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा? बायको - का उगाच आरडा-ओरडा करतोयस? येवढ्या उशीरा घरी आल्यानंतर बसल्या जागी खायला मिळतंय हे काय कमी आहे का? नवरा - अगं भाजीत मीठ किती जास्त आहे? वाढण्याआधी चव घेऊन नाही बघितलीस का? बायको - मी काय तुझ्यासाठी एवढ्या उशीरापर्यंत थांबू काय? मला एवढं मीठ लागतंच भाजीत. नवरा - .... साधी भाजी करता येऊ नये तुला म्हणजे कमाल आहे. बायको - कमाल काय त्यात? मी काय खाणावळ चालवते? नवरा - तसं नव्हे. पण... जाऊ दे... तू एकदा आईच्या हातचं जेऊनच बघ म्हणजे तुला कळेल. बायको - आई सारखी भाजी हवी होती तर लग्न कशाला केलंस, दत्तक जायचंस कुणाला तरी. आणि २०-२५ वर्षांनी मी सुद्धा टकाटक स्वयंपाक करेन. नवरा - म्हणजे तोवर मी असंच जेवायचं? बायको - नाही रे... नवरा - मग? बायको - एक आईडिया आहे... आपण सासूबाईंना बोलावून घेऊ... त्यांच्या हाताला खरंच चव आहे... नवरा - ते आहेच गं. पण... बायको - आणि तशीही त्यांना आवड आहेच तुला रोज वेगवेगळं काही तरी करून खायला घालायची. नवरा - हे कुणी सांगितलं तुला? बायको - अरे परवा तुला तिसर्‍यांदा डब्यात बटाट्याची भाजी दिली तेव्हा तूच नाही का म्हणालास? नवरा - अगं ते वेगळं बायको - वेगळं बगरे काही नाही... ठरलं तर, आपण आता जरा मोठं घर घेऊ आणि सगळे एकत्रच रहायला लागू, प्रश्नच मिटला... नवरा - (प्रकट) नको... इतकं काही वाईट झालं नाहिये. (स्वगत - अजून मोठं घर म्हणजे अजून मोठा हफ्ता, म्हणजे खर्चावर अजून लगाम. काय च्यायला वैताग आहे.) बायको - काहीही गरज नाहिये... जमेल नवरा - कशासाठी अगं... बायको - नाही तर अजून आईडिया... आपण बाई ठेऊ स्वयंपाकाला... माझ्या ओळखीत आहेत एक मावशी... दोन्ही वेळच्या जेवणाचे फक्त ५,००० घेतात नवरा - (प्रकट) इतकी काही गरज नाहिये गं, जमेल तुलाही हळू हळू... (बापरे, फक्त स्वयंपाक करायचे ५,०००? त्यापेक्षा मी शिकतो, मला दे ते ५,०००) बायको - पण मला शिकायला फार वेळ लागतो. तू किती हुशार आहेस, तुला जर सकाळी नऊ वाजता गर्दीतून गाडी चालवून ऑफिसला जाता येतं तर स्वयंपाक किस झाड की पत्ती! उद्यापासून भाजी आणण्यापासून करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी तुझी! नवरा - ... खुद के सांथ बातां: ठेवशील पुन्हा आयत्या हातात मिळालेल्या गोष्टींना नावं, ठेवशील??
====================================
पुन्हा एकदा, स्वानुभवावर आधारित.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शिल्पा ब 28/10/2010 - 23:53
माझा नवरा फार्फार हुशार आहे त्यामुळे असल्या भानगडीत तो कधीच पडला नाही...अगदी पापड पोळ्या, खारट अन जळलेली भाजी वगैरे प्रकारातून गेलेला आहे तरी.. जे देईल ते खातो...आणि नाही दिलं तर स्वतः करतो आणि मला देतो. आता लग्न जुनं झाल्याने अन रोज रोज केल्याने मी स्वयंपाक खूप चवदार करते हे नमुद करु इछीते.

प्रसंग मस्तच. संसार सुखाचा करण्यासाठी बायकांना दिलेले सल्ले तर लै भारी. :) निर्लज्ज व्हा या भागाचा समारोप करु नका राव. जमेल तेव्हा लिहित चला. - दियुत्सु. :)

छोटा डॉन 28/10/2010 - 10:19
अ‍ॅड्या, मस्त लिहले आहेस रे. छानच लेखमाला ! मात्र ह्यानंतर अ‍ॅड्याला घरात रहायला जागा मिळेल ह्याची शक्यता कमी वाटतेय, फ्लॅट बघु का रे एखादा तुझ्यासाठी ? ;) - छोटा डॉन

sneharani 28/10/2010 - 10:24
मस्त लिहलयं सगळे भाग वाचताना मजा आली! हाही भाग अगदी मस्तच जमलाय.

In reply to by आदिजोशी

नितिन थत्ते 28/10/2010 - 19:57
पण लेखनावरून तुझी २-३ लग्ने आधी झाली असावीत असे वाटते. =)) (पळतो आता).

सहज 28/10/2010 - 10:31
बारबाला ५ मिनिटे भुमीका व नवर्‍याचे कधी काळी काम केल्याचे बरेच वेळा भांडवल करणे... लै भारी हाही भाग उत्तम. एकंदर वाचनीय लेखमाला!!! (सदासुखी) सहज

स्पंदना 28/10/2010 - 11:13
हम्म्म !! आत्ता वेळ गेल्यावर लिहिल तुम्ही . पण काय हरकत नाही, माझ्या मुलीला गुरु मंत्र देइन मी खासा ! __/\__ रे आदीजोशी !! सगळ्या आदीं प्रमाणे संसाराचे पुनर्र्र्र्र्रीजीवन तुमच्या मुळे होउ शकते.

पैसा 28/10/2010 - 18:59
नवरा - आणि मला खाकरे आवडतात हे बरोबर आहे, पण ते चहाशी. जेवायला नव्हे.
यावर माझं उत्तर असं असतं, "तुला पोळ्या आयत्या खायला मिळाल्यायत त्या काय आकाशातून पडल्यायत का तुझ्या आईने पोस्टाने पाठवल्यायत?" बाकी बरंचंस बरोबर! तुमच्या लग्नाला एक वर्षच झालंय म्हणजे आताशी कुठे तुम्ही कॉलेजात प्रवेश घेतलाय. पण तुम्ही स्कॉलर दिसताय, आणखी काही वर्षात डॉक्टरेट कराल यात काही शंका नाही! माझ्या मुलीला लग्नाआधी तुमच्या घरी शिकवणीला पाठवीन म्हणते, म्हणजे तिला दोन चांगले गुरु भेटतील. (आधीचे भाग तुमच्या बायकोने लिहून दिले होते ना? म्हणजे एकसे भले दो!)

टिउ 28/10/2010 - 19:36
एकच नंबर! सगळी मालिका क ड क!!! पण अंतिम भाग का म्हणे? अजुन पण येउ दे... :-)

utkarsh shah 29/10/2010 - 11:53
२. नवर्‍यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही. ३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्‍यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये. ४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्‍यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्‍यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये. ५. नवर्‍यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे. ६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्‍यांना अजिबात त्रास होत नाही. ७. नवर्‍यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं. १०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे. एकदम सहमत. याचा अनुभव घेतोय पदोपदी. एकदम झकास लेख. आणि सल्ले तर एकदम सहीच आहेत......... फक्त अजुन (निर्लज्ज) Councer होण्यास हरकत नसावी. (ह.घ्या)

धमाल मुलगा 29/10/2010 - 18:04
१. "कल्पवॄक्ष कन्येसाठी" ह्या पि. सावळाराम ह्यांच्या गाण्यातला कल्पवॄक्ष म्हणजे नवरा नव्हे हे कॄपया ध्यान्यात घ्यावे. २. नवर्‍यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही. ३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्‍यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये. ४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्‍यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्‍यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये. ५. नवर्‍यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे. ६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्‍यांना अजिबात त्रास होत नाही. ७. नवर्‍यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं. ८. आई पेक्षा चांगला स्वयंपाक जगात कुणालाही येत नाही. आईचा ३०-३५ वर्षांचा अनुभव आणि बायकोचे नवर्‍यावर चालणारे प्रयोग ह्यांची तुलना होऊ शकतच नाही. ९. आईशी तुलना करायची असेल तर आधी किमान आईने जसं लाडाऊन ठेवलंय ते कंटिन्यू करण्यापासून सुरुवात करावी. १०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे. ह्या काही गोष्टी बायकांनी लक्षात ठेवल्या तर जगातले यच्चयावत नवरे आणि पर्यायाने जगातले यच्चयावत संसार सुखाचे होतील.
किती रे भाबडा आशावाद हा! बाकी, 'आयुष्याचे नाटक' चे प्रयोग हाऊसफुल्ल चाललेले दिसतायत ;) नाही, हे असले काहीतरी सल्ले सुचतायत..म्हणून म्हणलं हों ;)
आणि संसार सुखाचा करण्यासाठी आता नवर्‍यांना एकमेव सल्ला: "आपल्या देवाने दोन कान दिलेत हे कधिही विसरू नका."
हॅ हॅ हॅ!!!! ही उपजत बुध्दी असते हो..ते काय वेगळं शिकावं लागतं? :D

आदिजोशी 28/10/2010 - 10:05
ह्या भागात वापरलेल्या काही अमूल्य इनसाईट्स बद्दल खंबीर बायका समितीच्या अध्यक्षा आदितीताई जोशी ह्यांचे आभार.

In reply to by आदिजोशी

स्वानुभवावर आधारित निर्लज्जपणा वाचून आनंद झाला! पण या वेळेस निर्लज्जपणा कमी पडल्यासारखा वाटतो आहे.
====================================
नवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस? मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा? बायको - का उगाच आरडा-ओरडा करतोयस? येवढ्या उशीरा घरी आल्यानंतर बसल्या जागी खायला मिळतंय हे काय कमी आहे का? नवरा - अगं भाजीत मीठ किती जास्त आहे? वाढण्याआधी चव घेऊन नाही बघितलीस का? बायको - मी काय तुझ्यासाठी एवढ्या उशीरापर्यंत थांबू काय? मला एवढं मीठ लागतंच भाजीत. नवरा - .... साधी भाजी करता येऊ नये तुला म्हणजे कमाल आहे. बायको - कमाल काय त्यात? मी काय खाणावळ चालवते? नवरा - तसं नव्हे. पण... जाऊ दे... तू एकदा आईच्या हातचं जेऊनच बघ म्हणजे तुला कळेल. बायको - आई सारखी भाजी हवी होती तर लग्न कशाला केलंस, दत्तक जायचंस कुणाला तरी. आणि २०-२५ वर्षांनी मी सुद्धा टकाटक स्वयंपाक करेन. नवरा - म्हणजे तोवर मी असंच जेवायचं? बायको - नाही रे... नवरा - मग? बायको - एक आईडिया आहे... आपण सासूबाईंना बोलावून घेऊ... त्यांच्या हाताला खरंच चव आहे... नवरा - ते आहेच गं. पण... बायको - आणि तशीही त्यांना आवड आहेच तुला रोज वेगवेगळं काही तरी करून खायला घालायची. नवरा - हे कुणी सांगितलं तुला? बायको - अरे परवा तुला तिसर्‍यांदा डब्यात बटाट्याची भाजी दिली तेव्हा तूच नाही का म्हणालास? नवरा - अगं ते वेगळं बायको - वेगळं बगरे काही नाही... ठरलं तर, आपण आता जरा मोठं घर घेऊ आणि सगळे एकत्रच रहायला लागू, प्रश्नच मिटला... नवरा - (प्रकट) नको... इतकं काही वाईट झालं नाहिये. (स्वगत - अजून मोठं घर म्हणजे अजून मोठा हफ्ता, म्हणजे खर्चावर अजून लगाम. काय च्यायला वैताग आहे.) बायको - काहीही गरज नाहिये... जमेल नवरा - कशासाठी अगं... बायको - नाही तर अजून आईडिया... आपण बाई ठेऊ स्वयंपाकाला... माझ्या ओळखीत आहेत एक मावशी... दोन्ही वेळच्या जेवणाचे फक्त ५,००० घेतात नवरा - (प्रकट) इतकी काही गरज नाहिये गं, जमेल तुलाही हळू हळू... (बापरे, फक्त स्वयंपाक करायचे ५,०००? त्यापेक्षा मी शिकतो, मला दे ते ५,०००) बायको - पण मला शिकायला फार वेळ लागतो. तू किती हुशार आहेस, तुला जर सकाळी नऊ वाजता गर्दीतून गाडी चालवून ऑफिसला जाता येतं तर स्वयंपाक किस झाड की पत्ती! उद्यापासून भाजी आणण्यापासून करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी तुझी! नवरा - ... खुद के सांथ बातां: ठेवशील पुन्हा आयत्या हातात मिळालेल्या गोष्टींना नावं, ठेवशील??
====================================
पुन्हा एकदा, स्वानुभवावर आधारित.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शिल्पा ब 28/10/2010 - 23:53
माझा नवरा फार्फार हुशार आहे त्यामुळे असल्या भानगडीत तो कधीच पडला नाही...अगदी पापड पोळ्या, खारट अन जळलेली भाजी वगैरे प्रकारातून गेलेला आहे तरी.. जे देईल ते खातो...आणि नाही दिलं तर स्वतः करतो आणि मला देतो. आता लग्न जुनं झाल्याने अन रोज रोज केल्याने मी स्वयंपाक खूप चवदार करते हे नमुद करु इछीते.

प्रसंग मस्तच. संसार सुखाचा करण्यासाठी बायकांना दिलेले सल्ले तर लै भारी. :) निर्लज्ज व्हा या भागाचा समारोप करु नका राव. जमेल तेव्हा लिहित चला. - दियुत्सु. :)

छोटा डॉन 28/10/2010 - 10:19
अ‍ॅड्या, मस्त लिहले आहेस रे. छानच लेखमाला ! मात्र ह्यानंतर अ‍ॅड्याला घरात रहायला जागा मिळेल ह्याची शक्यता कमी वाटतेय, फ्लॅट बघु का रे एखादा तुझ्यासाठी ? ;) - छोटा डॉन

sneharani 28/10/2010 - 10:24
मस्त लिहलयं सगळे भाग वाचताना मजा आली! हाही भाग अगदी मस्तच जमलाय.

In reply to by आदिजोशी

नितिन थत्ते 28/10/2010 - 19:57
पण लेखनावरून तुझी २-३ लग्ने आधी झाली असावीत असे वाटते. =)) (पळतो आता).

सहज 28/10/2010 - 10:31
बारबाला ५ मिनिटे भुमीका व नवर्‍याचे कधी काळी काम केल्याचे बरेच वेळा भांडवल करणे... लै भारी हाही भाग उत्तम. एकंदर वाचनीय लेखमाला!!! (सदासुखी) सहज

स्पंदना 28/10/2010 - 11:13
हम्म्म !! आत्ता वेळ गेल्यावर लिहिल तुम्ही . पण काय हरकत नाही, माझ्या मुलीला गुरु मंत्र देइन मी खासा ! __/\__ रे आदीजोशी !! सगळ्या आदीं प्रमाणे संसाराचे पुनर्र्र्र्र्रीजीवन तुमच्या मुळे होउ शकते.

पैसा 28/10/2010 - 18:59
नवरा - आणि मला खाकरे आवडतात हे बरोबर आहे, पण ते चहाशी. जेवायला नव्हे.
यावर माझं उत्तर असं असतं, "तुला पोळ्या आयत्या खायला मिळाल्यायत त्या काय आकाशातून पडल्यायत का तुझ्या आईने पोस्टाने पाठवल्यायत?" बाकी बरंचंस बरोबर! तुमच्या लग्नाला एक वर्षच झालंय म्हणजे आताशी कुठे तुम्ही कॉलेजात प्रवेश घेतलाय. पण तुम्ही स्कॉलर दिसताय, आणखी काही वर्षात डॉक्टरेट कराल यात काही शंका नाही! माझ्या मुलीला लग्नाआधी तुमच्या घरी शिकवणीला पाठवीन म्हणते, म्हणजे तिला दोन चांगले गुरु भेटतील. (आधीचे भाग तुमच्या बायकोने लिहून दिले होते ना? म्हणजे एकसे भले दो!)

टिउ 28/10/2010 - 19:36
एकच नंबर! सगळी मालिका क ड क!!! पण अंतिम भाग का म्हणे? अजुन पण येउ दे... :-)

utkarsh shah 29/10/2010 - 11:53
२. नवर्‍यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही. ३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्‍यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये. ४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्‍यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्‍यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये. ५. नवर्‍यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे. ६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्‍यांना अजिबात त्रास होत नाही. ७. नवर्‍यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं. १०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे. एकदम सहमत. याचा अनुभव घेतोय पदोपदी. एकदम झकास लेख. आणि सल्ले तर एकदम सहीच आहेत......... फक्त अजुन (निर्लज्ज) Councer होण्यास हरकत नसावी. (ह.घ्या)

धमाल मुलगा 29/10/2010 - 18:04
१. "कल्पवॄक्ष कन्येसाठी" ह्या पि. सावळाराम ह्यांच्या गाण्यातला कल्पवॄक्ष म्हणजे नवरा नव्हे हे कॄपया ध्यान्यात घ्यावे. २. नवर्‍यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही. ३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्‍यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये. ४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्‍यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्‍यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये. ५. नवर्‍यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे. ६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्‍यांना अजिबात त्रास होत नाही. ७. नवर्‍यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं. ८. आई पेक्षा चांगला स्वयंपाक जगात कुणालाही येत नाही. आईचा ३०-३५ वर्षांचा अनुभव आणि बायकोचे नवर्‍यावर चालणारे प्रयोग ह्यांची तुलना होऊ शकतच नाही. ९. आईशी तुलना करायची असेल तर आधी किमान आईने जसं लाडाऊन ठेवलंय ते कंटिन्यू करण्यापासून सुरुवात करावी. १०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे. ह्या काही गोष्टी बायकांनी लक्षात ठेवल्या तर जगातले यच्चयावत नवरे आणि पर्यायाने जगातले यच्चयावत संसार सुखाचे होतील.
किती रे भाबडा आशावाद हा! बाकी, 'आयुष्याचे नाटक' चे प्रयोग हाऊसफुल्ल चाललेले दिसतायत ;) नाही, हे असले काहीतरी सल्ले सुचतायत..म्हणून म्हणलं हों ;)
आणि संसार सुखाचा करण्यासाठी आता नवर्‍यांना एकमेव सल्ला: "आपल्या देवाने दोन कान दिलेत हे कधिही विसरू नका."
हॅ हॅ हॅ!!!! ही उपजत बुध्दी असते हो..ते काय वेगळं शिकावं लागतं? :D
लेखनविषय:
3