मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कर्तव्य

विनायक प्रभू ·

सुहास.. 03/02/2011 - 13:29
_/\_ अगगगग !! मास्तर , याला म्हणतात पिठ्ठा पाडणे . अवांतर : मास्तर अलीकडे अंमळ येन्जॉय करायला शिकले आहेत वाट्ट !!

In reply to by भडकमकर मास्तर

श्रावण मोडक 03/02/2011 - 13:40
स्थळ पाहून अटी ठरल्या आहेत असं दिसतंय, मास्तर*. ;) काय नाना, बरोबर आहे ना? हे मास्तर क्रमांक दोन. म्हणजे भडकमकर मास्तर. पहिले मास्तर प्रभूमास्तर.

In reply to by श्रावण मोडक

Nile 03/02/2011 - 13:44
तिला बहुतेक एखाद दोन गोष्टी शिकवायचा आनंद घ्यायचा असेल हो, तसंही याशिवाय अजुन तिला काही येत असेल की नाही कुणास ठावुक. ;-) (ह्या मास्तर लोकांना काही कळेल तर शपथ!)

गणपा 03/02/2011 - 13:44
मास्तरांचा धागा म्हणुन मोठ्या उत्सुकतेने लागलीच उघडला.... द्येवा एकदम पोपट केलात. =)) (नानाची परवानगी घेतली असाल अशी आशा करतो ;)) असा निखळ धागा हवा दंगा करायला. =))

Nile 03/02/2011 - 13:47
सनई वादन्-छोटा डॉन
=)) =)) =)) =))
उठबस्-टारझन
=)) =)) =)) म्हंजे नक्की काय हो? ;-) बाकी नानाशेटना प्रिन्युप म्हणुन काही (श्रेय असलेली) चित्रं दाखवुन 'संसाराचे चार धडे' शिकवा मास्तर तुम्हीच. ;-)

In reply to by रमताराम

गणपा 03/02/2011 - 16:10
हे कात तुम्हा दोघा कोटी बहाद्दरांना दाद द्यायला आलो तोवर दोन्ही कोट्या उडाल्या? असो.. आम्हाला त्या उडण्या आधी वाचायला मिळाल्या हे आमच भाग्यच म्हणायच ;)

In reply to by गणपा

सुहास.. 03/02/2011 - 16:54
आम्हाला त्या उडण्या आधी वाचायला मिळाल्या हे आमच भाग्यच म्हणायच >>> हम्म !! माझा ही प्रतिसाद उडविलेला दिसतो आहे...असो ..ज्याने कोणी उडविली त्याचे देव भले करो.. आता भले करो म्हणतोय तर तेही उडवाल का ? अवांतर : मन कस शांत झाल असेल नाही आता ?

In reply to by सुहास..

अवलिया 03/02/2011 - 17:12
आता भले करो म्हणतोय तर तेही उडवाल का ? अवांतर : मन कस शांत झाल असेल नाही आता ?
अलिकडे मी हे सगळं येंजॉय करायला शिकलो आहे,

एक महत्वाचे राहीले. हनिमुम प्रेसिडेंशियल सुट मधे असेल. घरभरणी च्या आधीचे स्मुप्देशन नान्स ला कोण करणार?

In reply to by विनायक प्रभू

Nile 03/02/2011 - 13:56
ओ मास्तर, ती हिल्टनकाकु शेवटी पाश्चिमात्य, आमच्या नान्यालादररोज साधं-वरण भात अन शिकरण कोण करुन घालेल? तीला कुकिंग कोण शिकवणार?? (विंक्षिप्त बाईंना नेमा, या कामावर. ;-) )

उठबस्-टारझन
म्हनजे बसनार्याना उठवुन उभे आहेत त्याना बसवनारे ते तर पार झोपव्तील वर्‍हाडाला
बाकी काही राहीलेली कामे असतील तर नावे सुचवा.
हा नरेशकुमार- संसारोपयोगी, पत्नीनिष्ठ, १ निष्ठ,घनिष्ट अशा टिप्स द्याय्ला. आनि शिन्दे - वरमाय

प्यारे१ 03/02/2011 - 14:26
आग्गागागागागा... मुलीचे मामा(आवाज कमी), मुलीचे मामा (आवाज मध्यम) मुलीला (असेल तशी) घेऊन या. मुहूर्ताची वेळ टळून गेली असली तरी लग्न लागणारच. नवरा मुलगा आला का...??? घोड्याचं- अहो नवर्‍याचं नाही- खर्‍या घोड्यांचं काय???? आटपा, आटपा लवकर. टारु, त्याला नाही त्याला नाही, पलिकडचा. दोनच दे. चुचुला बघतोय बघ. निळ्या, अक्षता... अरे मुलगी नाही. तांदूळ मेल्या....

टारझन 03/02/2011 - 14:43
काय मास्तर ? आज दुपारी ? :) हे उठबस मधे काय करायचं असतं बुवा ? हो , कोनी पंगा केला तर आडवा करायचे काम असेल तर आणंदाणे करु :) बाकी प्यारिस हिल्टण ? जगदंब .. जगदंब .. ह्यांनी म्हणे एका वॅलेंटाईन डे ला बेकहॅम काका बाहेरदेशी दौर्‍यावर असताना स्वत:ला विवस्त्र एका गिफ्ट पॅक मधे बंद करुन घेतलं होतं , आणि ते गिफ्ट पॅक बेकहॅम ला पोच केलं होतं ! आता हे असं वळवलेलं गिफ्ट णाणांणा चालेल काय ? ह्या वर त्यांचे विचार जाणुन घेण्यास उस्तुक .. बाकी पॅरिसकाकुंचं अ‍ॅव्हरेज काय आहे ? :) -(एलिशा कथबर्ट प्रेमी) टारझन उठाबशे

In reply to by टारझन

विकाल 04/02/2011 - 12:44
न व्हय ओ...लग्नात बन्द पाकीट चालतय न्हव...? नाय कवा कवा पाकीट फोडुन वाचत्यात...न मन्ग प्राबलेम म्नताना ईचारल ओ?

मी ऋचा 03/02/2011 - 14:43
वा व्वा अगदी लग्नघर करून टाकलत की हो मिपाचं..मज्जाच मज्जा... हाहाहाहा हाहाहाहा ( हे राजश्री प्रोडक्शन्स च्या पिच्चर मधील लग्नात नवरीच्या भोंगड्या मैत्रिणी हसतात त्या चालीवर वाचावे ;) )

अवलिया 03/02/2011 - 14:45
अगगागागागागागा ____/\_____ मास्तरने पार बाजार उठवला मास्तरला आम्ही वास्को द गामाचा भाऊ गोबोगामा* म्हणतो =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) @गणपा - मास्तरला असे विचारतात? ऑ ! चावट ! * गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध

In reply to by अवलिया

रमताराम 03/02/2011 - 15:03
* गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध सहमत. मग नाना 'घरजमाई' होणार का? तसे झाले तर मग 'हिरवा माज' क्याटेगरीत जाणार तर. सगळी समीकरणेच बदलतील की हो. अरे हो अभिनंदन करायचे राहिलेच. जोरदार हाबिणंदण!

In reply to by अवलिया

वपाडाव 04/02/2011 - 15:09
मास्तरने पार बाजार उठवला मास्तरला आम्ही वास्को द गामाचा भाऊ गोबोगामा* म्हणतो *गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध एक ७-८ वर्ष तरी मागे गेलो राव मी.. गोबोगामा :: तर टोपिक एवढा भन्नाट सुरु आहे... त्यात पुन्हा असल्या phrases... जाम मजा आलीये आज तर... ------------ बाकी चालू द्या... ------------

In reply to by llपुण्याचे पेशवेll

+१ कालच थत्ते काका म्हणत होते, "नानांना अजून थांबायला लागणार. वय १६ च वर्षांचं राहणार आहे."

In reply to by पर्नल नेने मराठे

शुचि 04/02/2011 - 06:12
चुच्स अजून लग्न लागायचय. खूप कामं आहेत बाई. मुंडवळ्या, लज्जाहोमाच्या लाह्या, अष्टगंध, नारळ, कलश, तांदूळ, सुपारी, विड्याची पाने, हळद, कुंकू, खण वगैरे सामुग्रीची व्यवस्था मी करेन. किती लोक केव्हापासून पुण्यात बोलवलेत? नाही फराळाचं करवून घ्यायला लागेल. पाहुण्यांची झोपायची व्यवस्था गच्चीवर करू. गुलाबी गारव्यात. ________________________________________ मुलगा कसा राजबिंडा आहे..... मुलगी अगदीच सो सो आहे त्यामानाने ........आता एकमेकांना पसंत पडलेच आहेत म्हणून काही बोलत नाही पण अगदी खरं सांगायचं तर आमच्या नानांना नाही हो शोभत ही पॅरीस .

In reply to by यकु

बाकी नाना म्हणतात तसा खरंच बाजार उठवलाय ! अवांतरः येश्वंत्राव, इतका उत्साह बरा न्हवं ! फटुंचा श्रेयाव्हेर कसं इसरता ? (लग्नाचा आहेर न्हवं)

In reply to by वारकरि रशियात

यकु 03/02/2011 - 15:20
म्हणजे? फोटू आत्तापासूनच नानांना विचारून टाकावा असं म्हणायचं आहे का तुम्हाला? बाकी इतर काही असेल तर चि. सौ.का.पॅरिस हिल्टन आणि चि. बॅटमॅन च्या कायदेशीर प्रतिनिधीला पाठवा; की तुम्हीच आहात?

In reply to by यकु

न्हाय हो, फोटु कुठनं (गुगल, आंजा, वेबसाईट चा पत्या) मिळाले वगैरे ल्हीलं नाय तर त्यांना 'पंछी बनु उडते फिरु' आसं गानं म्हनावं लागल ना म्हनुन सुचवलं. बाकी आमी विजुभाऊंबरोबर (त्यांच्या संमतीने) आहेर जमा करायला ष्टेजवर असु की.

मृत्युन्जय 03/02/2011 - 16:09
ते तेवढं व्हिडीयो शूटिंग कोण करणार आहे ते पण सांगा की. आणि शूटिंग मध्ये कशाकशाचा अंतर्भाव असेल ते पण सांगा. काय आहे की वधूच्या आवडीनिवडी लक्षात घेउन प्रश्न विचारला. गरज पडल्यास मी शूटिंग करायला तयार आहे. आणि हो, वॉर्डरोब डिझायनिंगचे काम कोणाकडे आहे ते पण सांगा.

In reply to by मृत्युन्जय

कुंदन 03/02/2011 - 16:29
व्हिडीयो शूटिंग सर्वसाक्षी , जयपाल करतील , दोघेही ठाण्यातच राहतात. मिडिया पार्टनर : सहज राव अन मदन बाण ( जालावर प्रदर्शित करायची जबाबदारी यांची)

In reply to by पर्नल नेने मराठे

तुझे सोड पन नाना आनि ती हिल्ट्न बाइ हे वरवधु ,उत्सवमुर्ती काय कपडे घालनारेत? कोनता डीझायनर अपॉइन्ट्ट केलाय? बाकि पिन्क फेफुरवारीत लग्न करनारेत फारच रोमॅन्टिक मुहुर्त ;)

In reply to by मुलूखावेगळी

टारझन 03/02/2011 - 21:39
हम ना समझे थे बात इतनीसी, ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की !!!!!!!!!!
चित्रप्टात पाहिल्याप्रमाणे जर पॅरिस हिल्टण ने हनिमुनच्या रात्री आपल्या सहितले गाणे गायले तर ? हे इमॅजिन केले , आणि ठसका लागला :) - फिल्मी

In reply to by टारझन

तुमचे आपले काहीपन हा ती हे गाणं म्हन्नारच नाही मुळी ती नाना वाले गाने म्हनेल उदा- नाना ना रे नाना ना रे, नाना करते प्यार है मै कर गयी नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे , वगेरे

In reply to by मुलूखावेगळी

टारझन 04/02/2011 - 10:19
तुला बरं एवढं कणफर्म माहित ती काय म्हणेल काय नाय ते :) ठिकाय , नाना दुध पिता पिता हे गाणे म्हणेल ...
हम ना समझे थे बात इतनीसी, ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की !!!!!!!!!!
भावार्थ तोच !

In reply to by मुलूखावेगळी

टारझन 04/02/2011 - 10:33
हो माहित्ये !! नानाशी रोज खर्डाखर्डी होते ... तुमची न प्यारीस काकुंची होते का हो अशी खर्डाखर्डी मावशी ?

In reply to by टारझन

नाही खर्डाखर्डी नाही पन त्या गबोल वर भेटतात अजुन नाहीत त्या मिपावर नानानी मांग भरलयाशिवाय आनि दोरलं बान्धल्याशिवाय त्या मिपावर येनार नाहीत असे म्हनत होत्या

In reply to by मुलूखावेगळी

प्यारे१ 04/02/2011 - 11:46
प्यारीस नाना समोर नववारीत उभी राहून हातात कुंकवाचा करंडा घेऊन 'माँग भरो सजना' हे गाणं म्हणतेय असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले ...आणि डोळे पाणावले.

In reply to by प्यारे१

वपाडाव 04/02/2011 - 14:52
मला थोडा वेगळे आठवलाय... प्यारीस अन नाना दोघेही हुबे राह्यलेत... (ममता कुल्कार्ण्याची हो... अन अक्षय कुमार सारखे ,सब्से बडा खिलाडी चित्रपटात) नाहीत का ते एका गाण्यात... जवा ती म्हणते "भरो, मांग मेरी भरो..."

In reply to by पिंगू

आइया आम्हाला पण विमानाने ळ्ण्द्णला जाता येइल त्या निमित्ताने... काय मज्जा ना!!! हिर्व्या नोटंचा माज म्हणुन हिणवणार्या नानाने शेवटी फॉरेनची बायकोच केली अशी आंतरजालावर चर्च्चा सुरु आहे

In reply to by पर्नल नेने मराठे

असुर 03/02/2011 - 20:15
लंटनाला सर्व वर्‍हाडी मंडळींची सोय पुष्कावतीदेवींच्या गावातील जंगलात संपूर्ण नैसर्गिक वातावरणात केली जाईल. कृपया खालील अटी वाचून मगच येण्याचा विचार करावा. १. येताना आपापली पथारी,ताट,वाटी,बॅटरी,शिधा,टिश्यू पेपर घेऊन येण्याचे करावे. २. नुस्ते रिकामे येणार्‍यांची गैरसोय झाल्यास आयोजक जबाबदार नाहीत! ३. फटाके आणू नयेत. आणल्यास वाजवू नयेत. ४. इतके सांगूनही न ऐकल्यास ऐन लग्नात खुर्चीखाली सुतळी बॉम्ब लावायची व्यवस्था करणेत येईल. ५. जंगल आपले नाही. नैसर्गिक मालमत्ता आहे. जपून वापर करावा. उगाच पाने-फुले तोडत फिरु नये. ६. फुंक्या लोकांची सोय निकोटीनयुक्त 'चिंगम' देऊन करणेत येईल. ते खाऊन इकडे-तिकडे थुंकू नये. ७. येण्या-जाण्याचा खर्च स्वत:च करावयाचा असल्याने ज्यांना झेपेल अशांनीच यावे. इकडे आल्यानंतर परतीचे तिकीट नाही म्हणून गळे काढू नयेत. त्यांचा श्री. मेघवेडा यांचेतर्फे व्यायामशाळेत जाहीर सत्कार करणेत येईल! ८. एकदा बुकिंग केल्यावर ते कॅन्सल होणार नाही, किंवा पैसेही परत मिळणार नाहीत. धन्यवाद, असुर सेक्रेटरी, नान्स लगीन लंटन निवास योजना

In reply to by असुर

नरेशकुमार 03/02/2011 - 20:17
माझं करा एक बुकिंग. economic class नको business class चेच करा. बाकी पैसे कसे पाठवु, चेक नि कि मनी ऑर्ड्रने ? ४ जण आल्यावर काही डीस्काउंट वगेरे काही आहे का ?

In reply to by नरेशकुमार

४ कोन ब्वॉ तुम्ही आनि तुमची बायको २ आनि कोन? मुलं बाळं का यन्दा सासु सासरे ;)? यान्न्ना पन खुश करनार का नानाच्या लग्नाच्या निमित्ताने :)

च्यायला सर, सिरियसली वाचायला सुरुवात केली होती. '' देवा वर विश्वास असलेला. मल्टी टास्कींग ची आवड असलेला. लेखक असला तर उत्तम. संस्कॄत येत असेल तर फारच छान. फायनानशीयल मॅटर मधे जाणकार असेल तर अगदी दुधात साखर" इथून उमेदवार कोण आहे त्याची खात्री झाली. :) बाकी, चालू द्या....! - दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

sneharani 04/02/2011 - 09:23
देवा वर विश्वास असलेला. मल्टी टास्कींग ची आवड असलेला. लेखक असला तर उत्तम. संस्कॄत येत असेल तर फारच छान. फायनानशीयल मॅटर मधे जाणकार असेल तर अगदी दुधात साखर
हे वाचल्यावरच कळालं कुणासाठी इतका खटाटोप तो! अभिनंदन!!! :)

५० फक्त 04/02/2011 - 11:50
नरेशकुमार, हा फोटो पुल उद्यानातला वाटतोय. होती खरी आज सकाळी तिकडे काहितरी गडबड, आणि दोन तिन दिवस बंद पण होती बाग, आधी पुतळा आणि आता हे.

सुहास.. 03/02/2011 - 13:29
_/\_ अगगगग !! मास्तर , याला म्हणतात पिठ्ठा पाडणे . अवांतर : मास्तर अलीकडे अंमळ येन्जॉय करायला शिकले आहेत वाट्ट !!

In reply to by भडकमकर मास्तर

श्रावण मोडक 03/02/2011 - 13:40
स्थळ पाहून अटी ठरल्या आहेत असं दिसतंय, मास्तर*. ;) काय नाना, बरोबर आहे ना? हे मास्तर क्रमांक दोन. म्हणजे भडकमकर मास्तर. पहिले मास्तर प्रभूमास्तर.

In reply to by श्रावण मोडक

Nile 03/02/2011 - 13:44
तिला बहुतेक एखाद दोन गोष्टी शिकवायचा आनंद घ्यायचा असेल हो, तसंही याशिवाय अजुन तिला काही येत असेल की नाही कुणास ठावुक. ;-) (ह्या मास्तर लोकांना काही कळेल तर शपथ!)

गणपा 03/02/2011 - 13:44
मास्तरांचा धागा म्हणुन मोठ्या उत्सुकतेने लागलीच उघडला.... द्येवा एकदम पोपट केलात. =)) (नानाची परवानगी घेतली असाल अशी आशा करतो ;)) असा निखळ धागा हवा दंगा करायला. =))

Nile 03/02/2011 - 13:47
सनई वादन्-छोटा डॉन
=)) =)) =)) =))
उठबस्-टारझन
=)) =)) =)) म्हंजे नक्की काय हो? ;-) बाकी नानाशेटना प्रिन्युप म्हणुन काही (श्रेय असलेली) चित्रं दाखवुन 'संसाराचे चार धडे' शिकवा मास्तर तुम्हीच. ;-)

In reply to by रमताराम

गणपा 03/02/2011 - 16:10
हे कात तुम्हा दोघा कोटी बहाद्दरांना दाद द्यायला आलो तोवर दोन्ही कोट्या उडाल्या? असो.. आम्हाला त्या उडण्या आधी वाचायला मिळाल्या हे आमच भाग्यच म्हणायच ;)

In reply to by गणपा

सुहास.. 03/02/2011 - 16:54
आम्हाला त्या उडण्या आधी वाचायला मिळाल्या हे आमच भाग्यच म्हणायच >>> हम्म !! माझा ही प्रतिसाद उडविलेला दिसतो आहे...असो ..ज्याने कोणी उडविली त्याचे देव भले करो.. आता भले करो म्हणतोय तर तेही उडवाल का ? अवांतर : मन कस शांत झाल असेल नाही आता ?

In reply to by सुहास..

अवलिया 03/02/2011 - 17:12
आता भले करो म्हणतोय तर तेही उडवाल का ? अवांतर : मन कस शांत झाल असेल नाही आता ?
अलिकडे मी हे सगळं येंजॉय करायला शिकलो आहे,

एक महत्वाचे राहीले. हनिमुम प्रेसिडेंशियल सुट मधे असेल. घरभरणी च्या आधीचे स्मुप्देशन नान्स ला कोण करणार?

In reply to by विनायक प्रभू

Nile 03/02/2011 - 13:56
ओ मास्तर, ती हिल्टनकाकु शेवटी पाश्चिमात्य, आमच्या नान्यालादररोज साधं-वरण भात अन शिकरण कोण करुन घालेल? तीला कुकिंग कोण शिकवणार?? (विंक्षिप्त बाईंना नेमा, या कामावर. ;-) )

उठबस्-टारझन
म्हनजे बसनार्याना उठवुन उभे आहेत त्याना बसवनारे ते तर पार झोपव्तील वर्‍हाडाला
बाकी काही राहीलेली कामे असतील तर नावे सुचवा.
हा नरेशकुमार- संसारोपयोगी, पत्नीनिष्ठ, १ निष्ठ,घनिष्ट अशा टिप्स द्याय्ला. आनि शिन्दे - वरमाय

प्यारे१ 03/02/2011 - 14:26
आग्गागागागागा... मुलीचे मामा(आवाज कमी), मुलीचे मामा (आवाज मध्यम) मुलीला (असेल तशी) घेऊन या. मुहूर्ताची वेळ टळून गेली असली तरी लग्न लागणारच. नवरा मुलगा आला का...??? घोड्याचं- अहो नवर्‍याचं नाही- खर्‍या घोड्यांचं काय???? आटपा, आटपा लवकर. टारु, त्याला नाही त्याला नाही, पलिकडचा. दोनच दे. चुचुला बघतोय बघ. निळ्या, अक्षता... अरे मुलगी नाही. तांदूळ मेल्या....

टारझन 03/02/2011 - 14:43
काय मास्तर ? आज दुपारी ? :) हे उठबस मधे काय करायचं असतं बुवा ? हो , कोनी पंगा केला तर आडवा करायचे काम असेल तर आणंदाणे करु :) बाकी प्यारिस हिल्टण ? जगदंब .. जगदंब .. ह्यांनी म्हणे एका वॅलेंटाईन डे ला बेकहॅम काका बाहेरदेशी दौर्‍यावर असताना स्वत:ला विवस्त्र एका गिफ्ट पॅक मधे बंद करुन घेतलं होतं , आणि ते गिफ्ट पॅक बेकहॅम ला पोच केलं होतं ! आता हे असं वळवलेलं गिफ्ट णाणांणा चालेल काय ? ह्या वर त्यांचे विचार जाणुन घेण्यास उस्तुक .. बाकी पॅरिसकाकुंचं अ‍ॅव्हरेज काय आहे ? :) -(एलिशा कथबर्ट प्रेमी) टारझन उठाबशे

In reply to by टारझन

विकाल 04/02/2011 - 12:44
न व्हय ओ...लग्नात बन्द पाकीट चालतय न्हव...? नाय कवा कवा पाकीट फोडुन वाचत्यात...न मन्ग प्राबलेम म्नताना ईचारल ओ?

मी ऋचा 03/02/2011 - 14:43
वा व्वा अगदी लग्नघर करून टाकलत की हो मिपाचं..मज्जाच मज्जा... हाहाहाहा हाहाहाहा ( हे राजश्री प्रोडक्शन्स च्या पिच्चर मधील लग्नात नवरीच्या भोंगड्या मैत्रिणी हसतात त्या चालीवर वाचावे ;) )

अवलिया 03/02/2011 - 14:45
अगगागागागागागा ____/\_____ मास्तरने पार बाजार उठवला मास्तरला आम्ही वास्को द गामाचा भाऊ गोबोगामा* म्हणतो =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) @गणपा - मास्तरला असे विचारतात? ऑ ! चावट ! * गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध

In reply to by अवलिया

रमताराम 03/02/2011 - 15:03
* गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध सहमत. मग नाना 'घरजमाई' होणार का? तसे झाले तर मग 'हिरवा माज' क्याटेगरीत जाणार तर. सगळी समीकरणेच बदलतील की हो. अरे हो अभिनंदन करायचे राहिलेच. जोरदार हाबिणंदण!

In reply to by अवलिया

वपाडाव 04/02/2011 - 15:09
मास्तरने पार बाजार उठवला मास्तरला आम्ही वास्को द गामाचा भाऊ गोबोगामा* म्हणतो *गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध एक ७-८ वर्ष तरी मागे गेलो राव मी.. गोबोगामा :: तर टोपिक एवढा भन्नाट सुरु आहे... त्यात पुन्हा असल्या phrases... जाम मजा आलीये आज तर... ------------ बाकी चालू द्या... ------------

In reply to by llपुण्याचे पेशवेll

+१ कालच थत्ते काका म्हणत होते, "नानांना अजून थांबायला लागणार. वय १६ च वर्षांचं राहणार आहे."

In reply to by पर्नल नेने मराठे

शुचि 04/02/2011 - 06:12
चुच्स अजून लग्न लागायचय. खूप कामं आहेत बाई. मुंडवळ्या, लज्जाहोमाच्या लाह्या, अष्टगंध, नारळ, कलश, तांदूळ, सुपारी, विड्याची पाने, हळद, कुंकू, खण वगैरे सामुग्रीची व्यवस्था मी करेन. किती लोक केव्हापासून पुण्यात बोलवलेत? नाही फराळाचं करवून घ्यायला लागेल. पाहुण्यांची झोपायची व्यवस्था गच्चीवर करू. गुलाबी गारव्यात. ________________________________________ मुलगा कसा राजबिंडा आहे..... मुलगी अगदीच सो सो आहे त्यामानाने ........आता एकमेकांना पसंत पडलेच आहेत म्हणून काही बोलत नाही पण अगदी खरं सांगायचं तर आमच्या नानांना नाही हो शोभत ही पॅरीस .

In reply to by यकु

बाकी नाना म्हणतात तसा खरंच बाजार उठवलाय ! अवांतरः येश्वंत्राव, इतका उत्साह बरा न्हवं ! फटुंचा श्रेयाव्हेर कसं इसरता ? (लग्नाचा आहेर न्हवं)

In reply to by वारकरि रशियात

यकु 03/02/2011 - 15:20
म्हणजे? फोटू आत्तापासूनच नानांना विचारून टाकावा असं म्हणायचं आहे का तुम्हाला? बाकी इतर काही असेल तर चि. सौ.का.पॅरिस हिल्टन आणि चि. बॅटमॅन च्या कायदेशीर प्रतिनिधीला पाठवा; की तुम्हीच आहात?

In reply to by यकु

न्हाय हो, फोटु कुठनं (गुगल, आंजा, वेबसाईट चा पत्या) मिळाले वगैरे ल्हीलं नाय तर त्यांना 'पंछी बनु उडते फिरु' आसं गानं म्हनावं लागल ना म्हनुन सुचवलं. बाकी आमी विजुभाऊंबरोबर (त्यांच्या संमतीने) आहेर जमा करायला ष्टेजवर असु की.

मृत्युन्जय 03/02/2011 - 16:09
ते तेवढं व्हिडीयो शूटिंग कोण करणार आहे ते पण सांगा की. आणि शूटिंग मध्ये कशाकशाचा अंतर्भाव असेल ते पण सांगा. काय आहे की वधूच्या आवडीनिवडी लक्षात घेउन प्रश्न विचारला. गरज पडल्यास मी शूटिंग करायला तयार आहे. आणि हो, वॉर्डरोब डिझायनिंगचे काम कोणाकडे आहे ते पण सांगा.

In reply to by मृत्युन्जय

कुंदन 03/02/2011 - 16:29
व्हिडीयो शूटिंग सर्वसाक्षी , जयपाल करतील , दोघेही ठाण्यातच राहतात. मिडिया पार्टनर : सहज राव अन मदन बाण ( जालावर प्रदर्शित करायची जबाबदारी यांची)

In reply to by पर्नल नेने मराठे

तुझे सोड पन नाना आनि ती हिल्ट्न बाइ हे वरवधु ,उत्सवमुर्ती काय कपडे घालनारेत? कोनता डीझायनर अपॉइन्ट्ट केलाय? बाकि पिन्क फेफुरवारीत लग्न करनारेत फारच रोमॅन्टिक मुहुर्त ;)

In reply to by मुलूखावेगळी

टारझन 03/02/2011 - 21:39
हम ना समझे थे बात इतनीसी, ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की !!!!!!!!!!
चित्रप्टात पाहिल्याप्रमाणे जर पॅरिस हिल्टण ने हनिमुनच्या रात्री आपल्या सहितले गाणे गायले तर ? हे इमॅजिन केले , आणि ठसका लागला :) - फिल्मी

In reply to by टारझन

तुमचे आपले काहीपन हा ती हे गाणं म्हन्नारच नाही मुळी ती नाना वाले गाने म्हनेल उदा- नाना ना रे नाना ना रे, नाना करते प्यार है मै कर गयी नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे , वगेरे

In reply to by मुलूखावेगळी

टारझन 04/02/2011 - 10:19
तुला बरं एवढं कणफर्म माहित ती काय म्हणेल काय नाय ते :) ठिकाय , नाना दुध पिता पिता हे गाणे म्हणेल ...
हम ना समझे थे बात इतनीसी, ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की !!!!!!!!!!
भावार्थ तोच !

In reply to by मुलूखावेगळी

टारझन 04/02/2011 - 10:33
हो माहित्ये !! नानाशी रोज खर्डाखर्डी होते ... तुमची न प्यारीस काकुंची होते का हो अशी खर्डाखर्डी मावशी ?

In reply to by टारझन

नाही खर्डाखर्डी नाही पन त्या गबोल वर भेटतात अजुन नाहीत त्या मिपावर नानानी मांग भरलयाशिवाय आनि दोरलं बान्धल्याशिवाय त्या मिपावर येनार नाहीत असे म्हनत होत्या

In reply to by मुलूखावेगळी

प्यारे१ 04/02/2011 - 11:46
प्यारीस नाना समोर नववारीत उभी राहून हातात कुंकवाचा करंडा घेऊन 'माँग भरो सजना' हे गाणं म्हणतेय असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले ...आणि डोळे पाणावले.

In reply to by प्यारे१

वपाडाव 04/02/2011 - 14:52
मला थोडा वेगळे आठवलाय... प्यारीस अन नाना दोघेही हुबे राह्यलेत... (ममता कुल्कार्ण्याची हो... अन अक्षय कुमार सारखे ,सब्से बडा खिलाडी चित्रपटात) नाहीत का ते एका गाण्यात... जवा ती म्हणते "भरो, मांग मेरी भरो..."

In reply to by पिंगू

आइया आम्हाला पण विमानाने ळ्ण्द्णला जाता येइल त्या निमित्ताने... काय मज्जा ना!!! हिर्व्या नोटंचा माज म्हणुन हिणवणार्या नानाने शेवटी फॉरेनची बायकोच केली अशी आंतरजालावर चर्च्चा सुरु आहे

In reply to by पर्नल नेने मराठे

असुर 03/02/2011 - 20:15
लंटनाला सर्व वर्‍हाडी मंडळींची सोय पुष्कावतीदेवींच्या गावातील जंगलात संपूर्ण नैसर्गिक वातावरणात केली जाईल. कृपया खालील अटी वाचून मगच येण्याचा विचार करावा. १. येताना आपापली पथारी,ताट,वाटी,बॅटरी,शिधा,टिश्यू पेपर घेऊन येण्याचे करावे. २. नुस्ते रिकामे येणार्‍यांची गैरसोय झाल्यास आयोजक जबाबदार नाहीत! ३. फटाके आणू नयेत. आणल्यास वाजवू नयेत. ४. इतके सांगूनही न ऐकल्यास ऐन लग्नात खुर्चीखाली सुतळी बॉम्ब लावायची व्यवस्था करणेत येईल. ५. जंगल आपले नाही. नैसर्गिक मालमत्ता आहे. जपून वापर करावा. उगाच पाने-फुले तोडत फिरु नये. ६. फुंक्या लोकांची सोय निकोटीनयुक्त 'चिंगम' देऊन करणेत येईल. ते खाऊन इकडे-तिकडे थुंकू नये. ७. येण्या-जाण्याचा खर्च स्वत:च करावयाचा असल्याने ज्यांना झेपेल अशांनीच यावे. इकडे आल्यानंतर परतीचे तिकीट नाही म्हणून गळे काढू नयेत. त्यांचा श्री. मेघवेडा यांचेतर्फे व्यायामशाळेत जाहीर सत्कार करणेत येईल! ८. एकदा बुकिंग केल्यावर ते कॅन्सल होणार नाही, किंवा पैसेही परत मिळणार नाहीत. धन्यवाद, असुर सेक्रेटरी, नान्स लगीन लंटन निवास योजना

In reply to by असुर

नरेशकुमार 03/02/2011 - 20:17
माझं करा एक बुकिंग. economic class नको business class चेच करा. बाकी पैसे कसे पाठवु, चेक नि कि मनी ऑर्ड्रने ? ४ जण आल्यावर काही डीस्काउंट वगेरे काही आहे का ?

In reply to by नरेशकुमार

४ कोन ब्वॉ तुम्ही आनि तुमची बायको २ आनि कोन? मुलं बाळं का यन्दा सासु सासरे ;)? यान्न्ना पन खुश करनार का नानाच्या लग्नाच्या निमित्ताने :)

च्यायला सर, सिरियसली वाचायला सुरुवात केली होती. '' देवा वर विश्वास असलेला. मल्टी टास्कींग ची आवड असलेला. लेखक असला तर उत्तम. संस्कॄत येत असेल तर फारच छान. फायनानशीयल मॅटर मधे जाणकार असेल तर अगदी दुधात साखर" इथून उमेदवार कोण आहे त्याची खात्री झाली. :) बाकी, चालू द्या....! - दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

sneharani 04/02/2011 - 09:23
देवा वर विश्वास असलेला. मल्टी टास्कींग ची आवड असलेला. लेखक असला तर उत्तम. संस्कॄत येत असेल तर फारच छान. फायनानशीयल मॅटर मधे जाणकार असेल तर अगदी दुधात साखर
हे वाचल्यावरच कळालं कुणासाठी इतका खटाटोप तो! अभिनंदन!!! :)

५० फक्त 04/02/2011 - 11:50
नरेशकुमार, हा फोटो पुल उद्यानातला वाटतोय. होती खरी आज सकाळी तिकडे काहितरी गडबड, आणि दोन तिन दिवस बंद पण होती बाग, आधी पुतळा आणि आता हे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
" काल रात्री कुणीतरी मिल्टन नावाची बाई तुम्हाला फोन करत होती" उठवायचस ना. "रात्री एक वा़जता"? काय म्हणत होती? "नीटसे काय कळत नाही. पण अमेरिकन वाटत होती. कोण ही"? माहीत नाही ब्वॉ? "तुम्ही परत फोन लावा बघु माझ्या समोर. काय ते मला पण कळू दे" वेडी की काय तु. अमेरिकेला फोन लावायची जहागिरदारी ? हॅट. असेल गरज तर परत फोन करेल. ----------------------------------------------------------------------------------------- "उठा आता. बघा तीच बया परत फोनवर आहे. काय बोलते आहे ते कळले तर शप्पथ." हॅलो. "प्र्फुमॅस्टर, मी पॅरिस हिट्लन .

लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन

चिंतामणी ·

प्रचेतस 22/01/2011 - 15:45
आणि लग्न झाल्यावर पैसा लागणारच तेव्हा तो कसा कमवावा यावर रामदासांनीही मार्गदर्शन केले आहेच. शिवाय नवरोबांनाही प्रश्न पडणारच की बायकोला काय खायला करून घालावे तेव्हा त्यांचेसाठी स्वाती दिनेशची पाकृती पण आहेच.

पैसा 22/01/2011 - 15:59
कहीतरी गडबड झालेली दिसत्ये. कारण या लिंकवरून फुलोरा सदर उघडलं तिथे परा नाही तर धमु म्हणजे 'कैवल्य देशमुखचा' लेख सापडला. पराच्या लेखाची लिंक दुसरी आहे का? असेल तर त्याच्याबरोबर धमुचंही अभिनंदन!

In reply to by पैसा

चिंतामणी 22/01/2011 - 16:01
कैवल्य देशमुख उर्फ ध.मु.च्या लेखाचे वरची लिंक प.रा.च्या लेखाची आहे. स्वाती दिनेशची रेसीपीसुद्धा आहे तेथे. (या सगळ्यांनी सामनावर कब्जा केलेला दिसत आहे)

In reply to by डावखुरा

चिंतामणी 30/01/2011 - 00:11
आधीच्या लेखावर आत्ता प्रतिक्रीया देत आहेस. आजच्या लेखावर कधी देणार?????? (देवसुध्दा सांगु शकेल की नाही ही शंका आहे.) :-/

धन्यवाद सगळ्यांचे :) माझ्या आधी धमाल मुलगा उर्फ कैवल्य देशमुख आणि स्वाती माळी उर्फ मस्त कलंदर ह्यांचे कौतुक करा. त्यांची मदत केल्याने आणि लेखन केल्यानेच हा चार गोष्टींचा संपुर्ण लेख बनवता आला.

अवलिया 22/01/2011 - 18:02
अरे वा वा !! साला परा आमचा दोस्त आहे याचा आम्हाला अभिमान आहे. परा ! पूनमवर बसू रे रातच्याला... ये साडेनऊ वाजेपर्यंत ... (माहित आहे तुझी चतुर्थी आहे... मला नुसती कंपनी दे आणि बील भर)

तिमा 22/01/2011 - 19:49
चला, या निमित्ताने अनेक आयडींचे मालक कळले. परा, धमुचे अभिनंदन.

अगदी ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत लग्नसंस्थेवर अज्जिबात विश्वास नसलेले आणि मुक्तव्यवस्थेचा प्रसार आणि प्रचार करणारे धमालआबा देशमुख यांनी लग्न या विषयावर मार्गदर्शनपर लेख लिहावा ही आजच्या समाजाची एक मोठीच शोकांतिका आहे असे म्हणावे लागेल. मात्र आमच्या स्वातीताईंनी मात्र अगदी मस्त आणि चपखल लेख लिहिला आहे. परायक साहेबांनी पण उत्तम कामगिरी बजावलेली आहे.

चिंतामणी 29/01/2011 - 16:35
आजच्या सामनामधे परा आणि रामदास यांचे पुढील लेख आले आहेत. मायमराठीत संगणक ज्ञान- परा पैसा कसा कमवाल? रामदास पुन्हा एकदा अभिनंदन. (आता यांचे लेख येणे हि नित्याचीच बाब झाली असल्याने वेगळा धागा काढला नाही.)

प्रचेतस 22/01/2011 - 15:45
आणि लग्न झाल्यावर पैसा लागणारच तेव्हा तो कसा कमवावा यावर रामदासांनीही मार्गदर्शन केले आहेच. शिवाय नवरोबांनाही प्रश्न पडणारच की बायकोला काय खायला करून घालावे तेव्हा त्यांचेसाठी स्वाती दिनेशची पाकृती पण आहेच.

पैसा 22/01/2011 - 15:59
कहीतरी गडबड झालेली दिसत्ये. कारण या लिंकवरून फुलोरा सदर उघडलं तिथे परा नाही तर धमु म्हणजे 'कैवल्य देशमुखचा' लेख सापडला. पराच्या लेखाची लिंक दुसरी आहे का? असेल तर त्याच्याबरोबर धमुचंही अभिनंदन!

In reply to by पैसा

चिंतामणी 22/01/2011 - 16:01
कैवल्य देशमुख उर्फ ध.मु.च्या लेखाचे वरची लिंक प.रा.च्या लेखाची आहे. स्वाती दिनेशची रेसीपीसुद्धा आहे तेथे. (या सगळ्यांनी सामनावर कब्जा केलेला दिसत आहे)

In reply to by डावखुरा

चिंतामणी 30/01/2011 - 00:11
आधीच्या लेखावर आत्ता प्रतिक्रीया देत आहेस. आजच्या लेखावर कधी देणार?????? (देवसुध्दा सांगु शकेल की नाही ही शंका आहे.) :-/

धन्यवाद सगळ्यांचे :) माझ्या आधी धमाल मुलगा उर्फ कैवल्य देशमुख आणि स्वाती माळी उर्फ मस्त कलंदर ह्यांचे कौतुक करा. त्यांची मदत केल्याने आणि लेखन केल्यानेच हा चार गोष्टींचा संपुर्ण लेख बनवता आला.

अवलिया 22/01/2011 - 18:02
अरे वा वा !! साला परा आमचा दोस्त आहे याचा आम्हाला अभिमान आहे. परा ! पूनमवर बसू रे रातच्याला... ये साडेनऊ वाजेपर्यंत ... (माहित आहे तुझी चतुर्थी आहे... मला नुसती कंपनी दे आणि बील भर)

तिमा 22/01/2011 - 19:49
चला, या निमित्ताने अनेक आयडींचे मालक कळले. परा, धमुचे अभिनंदन.

अगदी ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत लग्नसंस्थेवर अज्जिबात विश्वास नसलेले आणि मुक्तव्यवस्थेचा प्रसार आणि प्रचार करणारे धमालआबा देशमुख यांनी लग्न या विषयावर मार्गदर्शनपर लेख लिहावा ही आजच्या समाजाची एक मोठीच शोकांतिका आहे असे म्हणावे लागेल. मात्र आमच्या स्वातीताईंनी मात्र अगदी मस्त आणि चपखल लेख लिहिला आहे. परायक साहेबांनी पण उत्तम कामगिरी बजावलेली आहे.

चिंतामणी 29/01/2011 - 16:35
आजच्या सामनामधे परा आणि रामदास यांचे पुढील लेख आले आहेत. मायमराठीत संगणक ज्ञान- परा पैसा कसा कमवाल? रामदास पुन्हा एकदा अभिनंदन. (आता यांचे लेख येणे हि नित्याचीच बाब झाली असल्याने वेगळा धागा काढला नाही.)
लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन आजच्या सामनात पुन्हा एकदा आपले आघाडीचे सभासद प.रा उर्फ प्रसाद ताम्हणकर याचा एक लेख प्रसीध्द झाला आहे. विषय आहे. "लग्न डॉट कॉम" लग्नाळुंना प.रा.ने मार्गदर्शन केले आहे. प्रथमतः त्याचे पुन्हा एकदाअभीनंदन. सामनात फुलोरावर क्लिक करा आणि इच्छुकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. (इतरांनी काय करायचे हे मी सांगायला नको) http://www.saamana.com/

मिपा - क्रिकेट विश्वचषक २०११ - आवाहन ...

छोटा डॉन ·

In reply to by असुर

टारझन 19/01/2011 - 16:30
मिपा वर पुन्हा एकदा धुमधडाका होऊन जाऊन द्या ... आपण तर च्यामायला फुल धिंगाणाच घालणार ;) क्रिकेट झिंदाबाद :) मिसळपाव झिंदाबाद डाणराव पण झिंदाबाद

In reply to by अवलिया

छोटा डॉन 19/01/2011 - 11:49
समस्या सांगु नका, समस्येवरचे उपाय सांगा. त्या उपायांचाच आम्हाला जास्त उपयोग होईल ... नान्या, तुला नक्की समजतो आहे हां ! - छोटा डॉन

In reply to by अवलिया

http://www.centrebet.com/ http://www.cricket-worldcup.net/ ह्या घ्या आणि कर दंगा :) कायदेशीर दंगा करा. डान्या अजुन काही संघांची घोषणा व्हायची आहे. ती आज उद्यात झाली की देतो तुला एक फर्मास लेख.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन 19/01/2011 - 12:22
ओके बिपिनदा, जरा हे पहा ...
प्रेषक बिपिन कार्यकर्ते दि. शनी, 12/06/2010 - 17:42. डान्या... बोले तैसा चाले त्याची... आज पहिल्यांदा वायदेआझम नावाला जागला नाहीस... त्याबद्दल धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते
संदर्भ : http://www.misalpav.com/node/12696#comment-203050 बाकी असो. - ( वायदेआझम ) छोटा डॉन

स्वानन्द 19/01/2011 - 15:08
मज्जा मज्जा...!!! बाकी आम्ही काय करू शकतो याची आम्हासच खात्री नसल्याने... सद्ध्या तरी चर्चांमध्ये प्रतीसादांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू एवढेच काय ते सांगतो.

सुधीर काळे 20/01/2011 - 12:32
आवडलेल्या सामन्याबद्दल आणि कांहीं Facts & figuresबद्दल जमेल तसे आणि जमेल तितके लिहायला आवडेल! व्यनि पाठविला आहे.

मी-सौरभ 20/01/2011 - 23:45
आम्ही ...
  • टाळ्या वाजवणार
  • पॉपकॉर्न खाणार
  • +१ प्रतिसाद टंकणार
बस्स मज्जा नी लाईफ

मी माझ्या ब्लॉग वर विश्वचषक २०११ संदर्भात काही लिखाण केले आहे, ते मी इथे पोस्ट करु शकतो का? आणि ते नविन लिखाणामध्ये लिहायला हवे की अजुन दुसरीकडे कुठे? गौरव व्यवहारे

In reply to by गौरव व्यवहारे

छोटा डॉन 08/02/2011 - 12:33
नमस्कार, तुमच्या ब्लॉगवरच्या लिखाणाचे इथे मिपावर स्वागत आहे. ते इथे पोस्ट करण्यास अजिबात हरकत नाही, उलट आपले लिखाण मिपा-क्रिकेट सदर समृद्ध करेल अशा विश्वास आहे. तुर्तास सध्या तो विभाग बनवण्याचे काम चालु आहे, १-२ दिवसात शक्यतो तो सर्वांना उपलब्ध करुन देण्याचे प्लानिंग आहे. तोवर कृपया आपण वाट पहावी. एकदा हा विभाग सुरु झाला की आपले लिखाण डायरेक्ट त्या नव्या विभागातच पोस्ट करावे. बाकी मी आपल्याला व्यक्तिगत निरोपातुन संपर्क साधेनच :) आपले स्वागत आहे :) - छोटा डॉन

मस्त रे छोटा डॉन. वाचत राहीन. प्रतिसाद डकवित राहीन. >>> मग आहात ना तुम्ही आमच्याबरोबर ? आरं नक्की...! -दिलीप बिरुटे [भारतीय संघाचा कट्टर समर्थक]

In reply to by असुर

टारझन 19/01/2011 - 16:30
मिपा वर पुन्हा एकदा धुमधडाका होऊन जाऊन द्या ... आपण तर च्यामायला फुल धिंगाणाच घालणार ;) क्रिकेट झिंदाबाद :) मिसळपाव झिंदाबाद डाणराव पण झिंदाबाद

In reply to by अवलिया

छोटा डॉन 19/01/2011 - 11:49
समस्या सांगु नका, समस्येवरचे उपाय सांगा. त्या उपायांचाच आम्हाला जास्त उपयोग होईल ... नान्या, तुला नक्की समजतो आहे हां ! - छोटा डॉन

In reply to by अवलिया

http://www.centrebet.com/ http://www.cricket-worldcup.net/ ह्या घ्या आणि कर दंगा :) कायदेशीर दंगा करा. डान्या अजुन काही संघांची घोषणा व्हायची आहे. ती आज उद्यात झाली की देतो तुला एक फर्मास लेख.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन 19/01/2011 - 12:22
ओके बिपिनदा, जरा हे पहा ...
प्रेषक बिपिन कार्यकर्ते दि. शनी, 12/06/2010 - 17:42. डान्या... बोले तैसा चाले त्याची... आज पहिल्यांदा वायदेआझम नावाला जागला नाहीस... त्याबद्दल धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते
संदर्भ : http://www.misalpav.com/node/12696#comment-203050 बाकी असो. - ( वायदेआझम ) छोटा डॉन

स्वानन्द 19/01/2011 - 15:08
मज्जा मज्जा...!!! बाकी आम्ही काय करू शकतो याची आम्हासच खात्री नसल्याने... सद्ध्या तरी चर्चांमध्ये प्रतीसादांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू एवढेच काय ते सांगतो.

सुधीर काळे 20/01/2011 - 12:32
आवडलेल्या सामन्याबद्दल आणि कांहीं Facts & figuresबद्दल जमेल तसे आणि जमेल तितके लिहायला आवडेल! व्यनि पाठविला आहे.

मी-सौरभ 20/01/2011 - 23:45
आम्ही ...
  • टाळ्या वाजवणार
  • पॉपकॉर्न खाणार
  • +१ प्रतिसाद टंकणार
बस्स मज्जा नी लाईफ

मी माझ्या ब्लॉग वर विश्वचषक २०११ संदर्भात काही लिखाण केले आहे, ते मी इथे पोस्ट करु शकतो का? आणि ते नविन लिखाणामध्ये लिहायला हवे की अजुन दुसरीकडे कुठे? गौरव व्यवहारे

In reply to by गौरव व्यवहारे

छोटा डॉन 08/02/2011 - 12:33
नमस्कार, तुमच्या ब्लॉगवरच्या लिखाणाचे इथे मिपावर स्वागत आहे. ते इथे पोस्ट करण्यास अजिबात हरकत नाही, उलट आपले लिखाण मिपा-क्रिकेट सदर समृद्ध करेल अशा विश्वास आहे. तुर्तास सध्या तो विभाग बनवण्याचे काम चालु आहे, १-२ दिवसात शक्यतो तो सर्वांना उपलब्ध करुन देण्याचे प्लानिंग आहे. तोवर कृपया आपण वाट पहावी. एकदा हा विभाग सुरु झाला की आपले लिखाण डायरेक्ट त्या नव्या विभागातच पोस्ट करावे. बाकी मी आपल्याला व्यक्तिगत निरोपातुन संपर्क साधेनच :) आपले स्वागत आहे :) - छोटा डॉन

मस्त रे छोटा डॉन. वाचत राहीन. प्रतिसाद डकवित राहीन. >>> मग आहात ना तुम्ही आमच्याबरोबर ? आरं नक्की...! -दिलीप बिरुटे [भारतीय संघाचा कट्टर समर्थक]
नमस्कार मंडळी, तयार आहात ना जल्लोशाला ? तयार आहात ना ढोल-ताशे, टाळ्यांचा कडकडाट, आरोळ्या आणि जयजयकाराला ? तयार आहात ना एखाद्या चुकलेल्या फटक्यावर, सुटलेल्या झेलावर आणि न दिलेल्या विकेटीवर खडाजंगी चर्चा करायला ? तयार आहात ना विजयानंतर डोक्यावर घेऊन नाचायला आणि लाजिरवाण्या पराभवानंतर हक्काने संघाला ४ खडे सुनवायला ? काय म्हणता ? कशाची तयारी करायची ? अहो 'क्रिकेट हा धर्म' असलेल्या आपल्या देशात अजुन महिन्याभरात क्रिकेटचा कुंभमेळा भरतो आहे.

व्याख्याच व्याख्या

स्पा ·

विजुभाऊ 11/01/2011 - 10:18
अरे अजून काही राहिले का? प्रतिसाद : मागितले नसताना मिळतात आणि मागितले तर मिळत नाहीत.( तुमच्या धाग्याचे मार्गदर्शक..... तुम्ही काय लिहीले आहे या पेक्षाही प्रतिसादकर्त्याला चर्चा कुठे न्यायची आहे यावर प्रतिसाद अवलंबून असतो) अवांतरः लेखकाच्या मनाची स्थिती. अती अवांतरः विमनस्कपणाची सीमा

टारझन 11/01/2011 - 10:31
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम -(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन

In reply to by टारझन

नरेशकुमार 11/01/2011 - 10:43
-(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन ह. घे, जिव नको घेउ. मि या बाबतिति तुला मागे टाकले आहे. पुराण, आधुनिक, अत्याधुनिक, अर्थशास्त्र, श्लोक, सन्स्क्रुत का काय म्हनु नकोस, जनु सरस्वतिच जिभेवर. गणित, इतिहास, खेळ, चित्रपट सर्व क्षेत्रात माहीर स्वैपाक काय करते सांगु, लग्नाच्या अगोदर कामावर जेवायचो, पन गेलि ३ वर्शे एकही दिवस कामावर जेवलो नाही. दुपारच्या सुट्टित घरि.

In reply to by नरेशकुमार

टारझन 11/01/2011 - 10:49
बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन :) बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर :)

In reply to by टारझन

नरेशकुमार 11/01/2011 - 11:04
जरुर जरुर, पन माझे लेख खुप हकले फुलके असल्याने ते उडुन जातात (असा प्रदिर्घ अनुभव आहे). तरि काहितरि भक्कम वजन्दार लिहुन शिवधनुश्य पेलन्याचा प्रयत्न करेन.

In reply to by टारझन

बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर
भाड्या !! बढिया कलेक्शनवा किये हो स्पा.

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 10:48
सैपाक येणारी आय टी तली पोर्गी आणि सैपाक करणारी आय टी तली पोर्गी यातला फरक टारबांना कळला असेल तर बरे. नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते.. :)

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 10:58
नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते..
ते मुद्दाम "येणारी" असं लिहीलंय तेंव्हाच आपल्या ध्याणी यायला हवं होतं .. कुठे सिद्धतेच्या झंझट मधे पडलात ? ;) असो -----------------स्वाक्षरी सुरु-------------- निद्रेष्वनार्था: बाटलीफुटती.. -----------------स्वाक्षरी समाप्त-------------- उगाच उजव्यासाईड ला वळालेल्या सोंडेमुळे सोवळे कडक नको ...

स्पा 11/01/2011 - 10:38
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. टारझन भाऊ हलकं घ्या या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...) मजा म्हणून वाचा, सोडून द्या स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम आपण आमच्यावर उधळलेल्या मुक्तफलांसाठी धन्यवाद (सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन असो.. पण तुम्ही सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटाव्लीत, हार्दिक हभीनंदन !!!

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 10:42
या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...)
अरे टोप्या . तेच तर म्हणालो , तु अपवादाची व्याख्या बनवलीयेस ;) आता मिसळपाव वरंच बघ , कितीतरी सैपाक न येणारे नमुने भेटतील ( ज्यांना सैपाक येतो त्यांनी हे वाक्य इग्नोर करावे :) ) -(पुसीकॅटप्रेमी) झा

In reply to by वेताळ

नरेशकुमार 11/01/2011 - 12:10
नाही हो, देवाच्या क्रुपेने ति वेळ आली नाही अजुन (घरात दोन बायका घरकामाला आहेत) प्रेमापोटि भांडेच काय धुने पन धुवेन आनि स्वयंपाक पन करेन. पन मि अशि कामे केलेली माझ्या बायकोला आवङत नाही. ग्राउंड हॉल, बेड फ्लोअर, सोडुन मि कधि किचन फ्लोर वर जात नाही, क्वचित पाहुने वगेरे आले कि मग कधितरि डायनिंग फ्लोअर वर जातो.

In reply to by नरेशकुमार

टारझन 11/01/2011 - 12:13
नरेशकुमार .. काय हे ? सगळ्या जागा ट्राय केल्या ? किचन ही ट्राय करा .. ;) किचन इज बेस्ट .. अधिक प्रकाश गगनबिहारींसारखे जाणकार टाकतील :)

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 12:19
टारझनभाऊ...असे काय म्हणता?.. जाणकार नेहमीच प्रकाश टाकण्यापेक्षा अंधार टाकणे पसंत करतील. असो.. थोड्याशा केलेल्या गंमतीने आम्ही लगेच जाणकार वगैरे हो कुठले व्हायला.. भांडी घासण्याबाबत.. आम्ही हपीसातल्या सिंकमधे आमचा जेवणाचा डबा धुवून टाकतो. तेव्हढा अनुभव आहे. :) (रामागडी) ग.बि.

१ जनासाठी आत्महत्या : एक मोठा दोर घ्या . गळ्यात अडकवा . छताला लटका ! २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!

In reply to by मुलूखावेगळी

नरेशकुमार 11/01/2011 - 12:22
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
असहमत जरा मुलुखावेगळे जिवापाड प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाला जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल.

In reply to by मुलूखावेगळी

अवलिया 11/01/2011 - 12:17
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल?

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 12:31
हॅहॅहॅ .. नाना सुरु होऊन काय करनार ? त्यांना आजुन एकीच्याच घालायला मुहुर्त सापडत् नाहीय. असो , अधिक प्रकाश गगनिबिहारी सारखे जाणकार टाकतील .

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 13:01
तुम्ही सर्वांची करता तशीच गंमत करुन पाहिली हो टारुभाऊ.. एवढं मनात नाही धरुन ठेवायचं..अगदी स्वाक्षरी करुन टाकण्याइतकं.. ;) :) असो. (जाणकार) गवि.

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 13:32
तुम्ही आमची गम्मत करा की .. आम्ही कूठे नाही म्हणालो ? मी कुठे मनात धरुन ठेवलंय तुम्हाला ? :) बाकी ह्यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच ... ;)

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 13:35
ह्म्म. बरे.. पण.. अहो निदान गगनमराठी म्हणा हो. बिहारी म्हणालात तर मराठी संस्थळावरुन हाकलतील ना मला.. :) तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ? ;)

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 13:40
तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ?
खुलाश्याबद्दल धन्यवाद. आपण माझी गम्मत केलीहोती ? कुठे ? कधी ? कशी ? आमाला काय कल्ला नाय .. :) बाकी गगनबिहारी साउंड्स गुड :) यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच :) - ततपपकरी

In reply to by अवलिया

२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! असहमत >>> असु शकता. ते गमत्तीत म्हन्लेय अन्तीम सत्य नाहिए जरा मुलुखावेगळे प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाल जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल. >>> मी मुलगी आहे नाहीतर बायकोवर मुलुखावेगळे प्रेम करुन पाहिले असते हो प्रेषक अवलिया दि. मंगळ, 11/01/2011 - 12:17. २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल? >>>अजुन इतक्या पन कमी मुली नाहीयेत भारतात. तसे नव्ते ते १ मुलानि १मुलिच्या गळ्यात म्हनाय्चे आहे १+१=२ आता झाले ना २ जन?

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 14:21
व्याख्येची व्याख्या : व्याख्या ही सगळ्यांनी सगळ्या लेव्हल वर मान्य गेलेली गोष्ट असते. वरिल उदाहरणात दारुडा ची व्याख्या फक्त दारुड्याच्या नजरेने मांडलेली आहे. काही लोकांच्या मते दारुडा म्हणजे गॉन केस , तर काहींच्या मते अत्यंत किळसवाणी व्यक्ती. ह्यावरही गगनबिहारींसारख्या जाणकारांनी प्रकाश टाकावा असे अवाहन मी करतो. -हरिओमहरी

In reply to by टारझन

यकु 11/01/2011 - 15:04
टारूशेठ, या परिस्थितीत "टारझन " या शब्दाची व्याख्या काय होईल बरे? मला अशी सुचते आहे - वेळोवेळी धाग्याधाग्यावर ( आणि सध्या गगनविहारींच्या जेटवर ) उखळी तोफांचा मारा करणारा तोपची ! बाकी टारझन यांच्यासह इतर जाणकार प्रकाश टाकतीलच. ;-)

गवि 11/01/2011 - 14:19
रियालिटी :- अ‍ॅन इल्ल्युजन कॉज्ड बाय अल्कोहोल डेफिसियन्सी.

५० फक्त 11/01/2011 - 14:24
चांगली बायको - जी नव-याचा संसार सुखाचा करते वाईट बायको - जी नव-याला तत्ववेत्ता बनवते. प्रेरणा - इफ यु गेट गुड वाईफ यु बिकम हॅप्पी, इफ यु गेट अ बॅड वन यु बिकम फिलॉसॉफर.

असुर 11/01/2011 - 16:32
सही रे स्पा!! बहुतही मनभावक कलेक्सन किये हो!!! मी अजून एक अ‍ॅडतो यात!!! विचारवंत: ज्यांना वैचारिक वांत्या होण्याचा आजार आहे असे!!! =)) =)) कृपया विचारवंतांनी हलके घ्यावे. उगा पुन्हा त्रास झाल्यास आम्ही जबाबदार नाही! =)) =)) --असुर

चिगो 12/01/2011 - 20:02
>>नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ स्पायड्या, ही कळली नाही भौ.. :-( >>घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी >>चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर ह्या तर येकदम झक्कास... ;-) एक खडा माझापण... SMILE - the second best thing you can do with your lips...

स्पा 13/01/2011 - 08:51
नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ---स्पायड्या, ही कळली नाही भौ. अरे मेल्या चीगो, मुंबई आणि उपनगरात हल्ली.. नवरात्राला बीभत्स स्वरूप आलेले आहे... गरबा आणि दांडियाच्या नावाखाली, तरुण मुला मुली, बिनधास्त रात्री घराबाहेर भटकत असतात. कर्कश, घाणेरडी आणि थिल्लर गाणी लावून, एकूणच या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम हल्लीचे DJ इमनेइत्बरे करत असतातच. आणि शिवाय, गरब्याला जातोय सांगून अनेक मुलं/मुली भलतीकडेच वाहव्वत जात आहेत... म्हणून ती व्याख्या आता कल्ल का?

In reply to by सूड

टारझन 13/01/2011 - 14:51
साहेब हे पहा , लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? ते मानन्यावर आहे :) रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात :)

In reply to by टारझन

स्पा 13/01/2011 - 14:53
लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात टार्या क ह र

In reply to by टारझन

सूड 13/01/2011 - 14:57
टारुभौ, अहो मी स्पा ला बोललो ते तुम्ही का उगा मनाला लावून घेताय ?? तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण नंतर नंबर लावला आणि नंबर यायच्या आत तांदूळ संपले म्हणजे ??

In reply to by सूड

टारझन 13/01/2011 - 15:02
मी मनाला लावुन घेतलेले तुम्ही मात्र मनाला नका हो लाऊन घेऊ .. आमचं आपलं असंच .. मस्त जेवण करुन आलोय .. आनि रवंथ करता करता एखादा प्रतिसाद देऊ म्हंटलं :) बाकी लावणे महत्वाचे आहे :)

In reply to by टारझन

नरेशकुमार 13/01/2011 - 14:59
पन दही मिळायला उशिर झाला तर ते खराब होते माहीत असेलंच , त्यामुळं येळ लयी म्हत्वाचि अस्ते रे टारू.

सुधीर काळे 15/01/2011 - 11:25
कांही व्याख्या (इंग्रजीतून अनुवादित) १) माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते!-रॉबर्ट फ्रॉस्ट २) आपल्याला "सुदैवा"वर विश्वास ठेवायलाच हवा. नाहीं तर मग आपण आपल्या नावडत्या माणसांच्या यशाचे श्रेय कुणाला देणार?-जीन कॉक्चुरान

स्पा 15/01/2011 - 11:30
माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते! एकदम खतरनाक, काका :)

विजुभाऊ 11/01/2011 - 10:18
अरे अजून काही राहिले का? प्रतिसाद : मागितले नसताना मिळतात आणि मागितले तर मिळत नाहीत.( तुमच्या धाग्याचे मार्गदर्शक..... तुम्ही काय लिहीले आहे या पेक्षाही प्रतिसादकर्त्याला चर्चा कुठे न्यायची आहे यावर प्रतिसाद अवलंबून असतो) अवांतरः लेखकाच्या मनाची स्थिती. अती अवांतरः विमनस्कपणाची सीमा

टारझन 11/01/2011 - 10:31
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम -(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन

In reply to by टारझन

नरेशकुमार 11/01/2011 - 10:43
-(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन ह. घे, जिव नको घेउ. मि या बाबतिति तुला मागे टाकले आहे. पुराण, आधुनिक, अत्याधुनिक, अर्थशास्त्र, श्लोक, सन्स्क्रुत का काय म्हनु नकोस, जनु सरस्वतिच जिभेवर. गणित, इतिहास, खेळ, चित्रपट सर्व क्षेत्रात माहीर स्वैपाक काय करते सांगु, लग्नाच्या अगोदर कामावर जेवायचो, पन गेलि ३ वर्शे एकही दिवस कामावर जेवलो नाही. दुपारच्या सुट्टित घरि.

In reply to by नरेशकुमार

टारझन 11/01/2011 - 10:49
बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन :) बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर :)

In reply to by टारझन

नरेशकुमार 11/01/2011 - 11:04
जरुर जरुर, पन माझे लेख खुप हकले फुलके असल्याने ते उडुन जातात (असा प्रदिर्घ अनुभव आहे). तरि काहितरि भक्कम वजन्दार लिहुन शिवधनुश्य पेलन्याचा प्रयत्न करेन.

In reply to by टारझन

बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर
भाड्या !! बढिया कलेक्शनवा किये हो स्पा.

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 10:48
सैपाक येणारी आय टी तली पोर्गी आणि सैपाक करणारी आय टी तली पोर्गी यातला फरक टारबांना कळला असेल तर बरे. नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते.. :)

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 10:58
नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते..
ते मुद्दाम "येणारी" असं लिहीलंय तेंव्हाच आपल्या ध्याणी यायला हवं होतं .. कुठे सिद्धतेच्या झंझट मधे पडलात ? ;) असो -----------------स्वाक्षरी सुरु-------------- निद्रेष्वनार्था: बाटलीफुटती.. -----------------स्वाक्षरी समाप्त-------------- उगाच उजव्यासाईड ला वळालेल्या सोंडेमुळे सोवळे कडक नको ...

स्पा 11/01/2011 - 10:38
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. टारझन भाऊ हलकं घ्या या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...) मजा म्हणून वाचा, सोडून द्या स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम आपण आमच्यावर उधळलेल्या मुक्तफलांसाठी धन्यवाद (सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन असो.. पण तुम्ही सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटाव्लीत, हार्दिक हभीनंदन !!!

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 10:42
या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...)
अरे टोप्या . तेच तर म्हणालो , तु अपवादाची व्याख्या बनवलीयेस ;) आता मिसळपाव वरंच बघ , कितीतरी सैपाक न येणारे नमुने भेटतील ( ज्यांना सैपाक येतो त्यांनी हे वाक्य इग्नोर करावे :) ) -(पुसीकॅटप्रेमी) झा

In reply to by वेताळ

नरेशकुमार 11/01/2011 - 12:10
नाही हो, देवाच्या क्रुपेने ति वेळ आली नाही अजुन (घरात दोन बायका घरकामाला आहेत) प्रेमापोटि भांडेच काय धुने पन धुवेन आनि स्वयंपाक पन करेन. पन मि अशि कामे केलेली माझ्या बायकोला आवङत नाही. ग्राउंड हॉल, बेड फ्लोअर, सोडुन मि कधि किचन फ्लोर वर जात नाही, क्वचित पाहुने वगेरे आले कि मग कधितरि डायनिंग फ्लोअर वर जातो.

In reply to by नरेशकुमार

टारझन 11/01/2011 - 12:13
नरेशकुमार .. काय हे ? सगळ्या जागा ट्राय केल्या ? किचन ही ट्राय करा .. ;) किचन इज बेस्ट .. अधिक प्रकाश गगनबिहारींसारखे जाणकार टाकतील :)

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 12:19
टारझनभाऊ...असे काय म्हणता?.. जाणकार नेहमीच प्रकाश टाकण्यापेक्षा अंधार टाकणे पसंत करतील. असो.. थोड्याशा केलेल्या गंमतीने आम्ही लगेच जाणकार वगैरे हो कुठले व्हायला.. भांडी घासण्याबाबत.. आम्ही हपीसातल्या सिंकमधे आमचा जेवणाचा डबा धुवून टाकतो. तेव्हढा अनुभव आहे. :) (रामागडी) ग.बि.

१ जनासाठी आत्महत्या : एक मोठा दोर घ्या . गळ्यात अडकवा . छताला लटका ! २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!

In reply to by मुलूखावेगळी

नरेशकुमार 11/01/2011 - 12:22
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
असहमत जरा मुलुखावेगळे जिवापाड प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाला जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल.

In reply to by मुलूखावेगळी

अवलिया 11/01/2011 - 12:17
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल?

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 12:31
हॅहॅहॅ .. नाना सुरु होऊन काय करनार ? त्यांना आजुन एकीच्याच घालायला मुहुर्त सापडत् नाहीय. असो , अधिक प्रकाश गगनिबिहारी सारखे जाणकार टाकतील .

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 13:01
तुम्ही सर्वांची करता तशीच गंमत करुन पाहिली हो टारुभाऊ.. एवढं मनात नाही धरुन ठेवायचं..अगदी स्वाक्षरी करुन टाकण्याइतकं.. ;) :) असो. (जाणकार) गवि.

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 13:32
तुम्ही आमची गम्मत करा की .. आम्ही कूठे नाही म्हणालो ? मी कुठे मनात धरुन ठेवलंय तुम्हाला ? :) बाकी ह्यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच ... ;)

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 13:35
ह्म्म. बरे.. पण.. अहो निदान गगनमराठी म्हणा हो. बिहारी म्हणालात तर मराठी संस्थळावरुन हाकलतील ना मला.. :) तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ? ;)

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 13:40
तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ?
खुलाश्याबद्दल धन्यवाद. आपण माझी गम्मत केलीहोती ? कुठे ? कधी ? कशी ? आमाला काय कल्ला नाय .. :) बाकी गगनबिहारी साउंड्स गुड :) यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच :) - ततपपकरी

In reply to by अवलिया

२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! असहमत >>> असु शकता. ते गमत्तीत म्हन्लेय अन्तीम सत्य नाहिए जरा मुलुखावेगळे प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाल जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल. >>> मी मुलगी आहे नाहीतर बायकोवर मुलुखावेगळे प्रेम करुन पाहिले असते हो प्रेषक अवलिया दि. मंगळ, 11/01/2011 - 12:17. २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल? >>>अजुन इतक्या पन कमी मुली नाहीयेत भारतात. तसे नव्ते ते १ मुलानि १मुलिच्या गळ्यात म्हनाय्चे आहे १+१=२ आता झाले ना २ जन?

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 14:21
व्याख्येची व्याख्या : व्याख्या ही सगळ्यांनी सगळ्या लेव्हल वर मान्य गेलेली गोष्ट असते. वरिल उदाहरणात दारुडा ची व्याख्या फक्त दारुड्याच्या नजरेने मांडलेली आहे. काही लोकांच्या मते दारुडा म्हणजे गॉन केस , तर काहींच्या मते अत्यंत किळसवाणी व्यक्ती. ह्यावरही गगनबिहारींसारख्या जाणकारांनी प्रकाश टाकावा असे अवाहन मी करतो. -हरिओमहरी

In reply to by टारझन

यकु 11/01/2011 - 15:04
टारूशेठ, या परिस्थितीत "टारझन " या शब्दाची व्याख्या काय होईल बरे? मला अशी सुचते आहे - वेळोवेळी धाग्याधाग्यावर ( आणि सध्या गगनविहारींच्या जेटवर ) उखळी तोफांचा मारा करणारा तोपची ! बाकी टारझन यांच्यासह इतर जाणकार प्रकाश टाकतीलच. ;-)

गवि 11/01/2011 - 14:19
रियालिटी :- अ‍ॅन इल्ल्युजन कॉज्ड बाय अल्कोहोल डेफिसियन्सी.

५० फक्त 11/01/2011 - 14:24
चांगली बायको - जी नव-याचा संसार सुखाचा करते वाईट बायको - जी नव-याला तत्ववेत्ता बनवते. प्रेरणा - इफ यु गेट गुड वाईफ यु बिकम हॅप्पी, इफ यु गेट अ बॅड वन यु बिकम फिलॉसॉफर.

असुर 11/01/2011 - 16:32
सही रे स्पा!! बहुतही मनभावक कलेक्सन किये हो!!! मी अजून एक अ‍ॅडतो यात!!! विचारवंत: ज्यांना वैचारिक वांत्या होण्याचा आजार आहे असे!!! =)) =)) कृपया विचारवंतांनी हलके घ्यावे. उगा पुन्हा त्रास झाल्यास आम्ही जबाबदार नाही! =)) =)) --असुर

चिगो 12/01/2011 - 20:02
>>नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ स्पायड्या, ही कळली नाही भौ.. :-( >>घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी >>चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर ह्या तर येकदम झक्कास... ;-) एक खडा माझापण... SMILE - the second best thing you can do with your lips...

स्पा 13/01/2011 - 08:51
नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ---स्पायड्या, ही कळली नाही भौ. अरे मेल्या चीगो, मुंबई आणि उपनगरात हल्ली.. नवरात्राला बीभत्स स्वरूप आलेले आहे... गरबा आणि दांडियाच्या नावाखाली, तरुण मुला मुली, बिनधास्त रात्री घराबाहेर भटकत असतात. कर्कश, घाणेरडी आणि थिल्लर गाणी लावून, एकूणच या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम हल्लीचे DJ इमनेइत्बरे करत असतातच. आणि शिवाय, गरब्याला जातोय सांगून अनेक मुलं/मुली भलतीकडेच वाहव्वत जात आहेत... म्हणून ती व्याख्या आता कल्ल का?

In reply to by सूड

टारझन 13/01/2011 - 14:51
साहेब हे पहा , लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? ते मानन्यावर आहे :) रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात :)

In reply to by टारझन

स्पा 13/01/2011 - 14:53
लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात टार्या क ह र

In reply to by टारझन

सूड 13/01/2011 - 14:57
टारुभौ, अहो मी स्पा ला बोललो ते तुम्ही का उगा मनाला लावून घेताय ?? तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण नंतर नंबर लावला आणि नंबर यायच्या आत तांदूळ संपले म्हणजे ??

In reply to by सूड

टारझन 13/01/2011 - 15:02
मी मनाला लावुन घेतलेले तुम्ही मात्र मनाला नका हो लाऊन घेऊ .. आमचं आपलं असंच .. मस्त जेवण करुन आलोय .. आनि रवंथ करता करता एखादा प्रतिसाद देऊ म्हंटलं :) बाकी लावणे महत्वाचे आहे :)

In reply to by टारझन

नरेशकुमार 13/01/2011 - 14:59
पन दही मिळायला उशिर झाला तर ते खराब होते माहीत असेलंच , त्यामुळं येळ लयी म्हत्वाचि अस्ते रे टारू.

सुधीर काळे 15/01/2011 - 11:25
कांही व्याख्या (इंग्रजीतून अनुवादित) १) माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते!-रॉबर्ट फ्रॉस्ट २) आपल्याला "सुदैवा"वर विश्वास ठेवायलाच हवा. नाहीं तर मग आपण आपल्या नावडत्या माणसांच्या यशाचे श्रेय कुणाला देणार?-जीन कॉक्चुरान

स्पा 15/01/2011 - 11:30
माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते! एकदम खतरनाक, काका :)
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

चिंतामणी ·

अवलिया 06/01/2011 - 08:33
राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालय, सुरक्षा दलांचे तळ, पोलीस ठाणी या सर्व ठिकाणी प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण होणारच आहे. मग अशावेळी भाजप स्वतंत्ररीत्या ध्वजारोहण का करीत आहे, असा प्रश्न अब्दुल्ला यांनी केला. (महाराष्ट्र टाईम्स मधल्या बातमीमधुन)
महाराष्ट्रात १५ ऑगस्ट/२६ जानेवारी अशा दिवशी सरकारी ध्वजारोहणाव्यतिरिक्त, जनतेतर्फे चौका चौकात उत्स्फुर्तरित्या तिरंगा फडकावला जातो. निदान महाराष्ट्रात अशी वेळ न येवो ही इच्छा !

चिंतामणी 06/01/2011 - 08:58
काश्मीर समस्येचे मुळ यात आहे हे अनेकजण लक्षात घेत नाहीत. हे असे होउ नये म्हणून डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५३ साली काश्मीरमधे देह ठेवला. परन्तु अजून पर्यन्त काश्मीर समस्येचा शेवट करता येत नाही याचे वाईट वाटाते.

सुधीर काळे 06/01/2011 - 08:58
हर हर हर! काय दिवस आलेत भारतावर!! गिलानी बोलले असते तर पटले नाहीं तरी ते समजू शकलो असतो. पण एका राज्याचा मुख्यमंत्रीच असं बोलायला लागला कीं मग काय म्हणायचं? ओमरसाहेब एक तर भित्रे आहेत किंवा आतून सामील आहेत.

शिल्पा ब 06/01/2011 - 09:16
ओमार हे नक्की कुणाचा संदेश देताहेत? हाय कमांड का चीन? का पाकीस्तान? काय बोलणार? :( नेते षंढ आहेत यावर शिक्कामोर्तब पुन्हा एकदा यापलिकडे काय अजुन?

In reply to by शिल्पा ब

सुधीर काळे 06/01/2011 - 10:31
शिल्पाताई, शेवटी आपणच गाढव ठरतो कारण या राज्यकर्त्यांना आपणच निवडून देतो. यावेळी शपथ घ्या कीं काँग्रेसला, सोनियाताईंना किवा राहुलबाळाला मते देणार नाहीं. मी तर तेवढ्यासाठी पुण्याला जाऊन विरोधी पक्षाला मत देईन!

In reply to by सुधीर काळे

पंगा 17/01/2011 - 22:08
मी तर तेवढ्यासाठी पुण्याला जाऊन विरोधी पक्षाला मत देईन!
हा नेमका कोणता विरोधी पक्ष? ज्या (सध्याच्या) विरोधी पक्षाचे सरकार असताना त्यात श्री. ओमर अबदुल्लाह यांची नॅशनल कॉन्फरन्स ही त्या पक्षाची युतीभागीदार होती (आणि ज्या सरकारात स्वतः श्री. ओमर अब्दुल्लाह हे परराष्ट्रखात्याचे राज्यमंत्री होते), तो विरोधी पक्ष? की ज्या (सध्याच्या) विरोधी पक्षाच्या कारकीर्दीत एक विमान अपहरण झाले असता, ओलिसांच्या सुटकेसाठी तडजोड म्हणून मुक्त केलेल्या काही दहशतवाद्यांना त्याच (सध्याच्या) विरोधी पक्षाच्या एका मंत्र्यांनी जातीने कंदाहारपर्यंत सोबत केली, तो विरोधी पक्ष? बाकी, काही अपहरणाची घटना घडून गेल्यानंतर (after the fact) त्यात सापडलेल्या ओलिसांचा जीव वाचावा म्हणून जर काही दहशतवाद्यांना मुक्त केलेले चालू शकते*, तर मग 'आग भडकण्याची खात्री आहे, तेव्हा मुद्दाम ठिणगी पाडू नका, अन्यथा परिणामांची जबाबदारी तुमची!' या घटनेपूर्वीच्या (before the fact) प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या (preventive measure) स्वरूपातील इशार्‍यात नेमके काय गैर आहे? * दहशतवाद्यांना मुक्त केले यात नेमके काही गैर होतेच, असे मी येथे बसून छातीठोकपणे सांगू शकत नाही. परिस्थिती हाताळणार्‍या जबाबदार व्यक्तींनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि संभाव्य परिणाम, आपले आणि शत्रूचे तौलनिक सामर्थ्य, शत्रूची संभाव्य प्रतिक्रिया, आपल्या कोणत्याही कृतीतून (आणि त्यावर शत्रूच्या होऊ शकणार्‍या कोणत्याही प्रतिक्रियेतून) होऊ शकणारे आपले आणि शत्रूचे संभाव्य तौलनिक फायदेतोटे वगैरे सर्व बाबींची योग्य ती गणना (calculation) करून घेण्याचा हा निर्णय आहे. ('ज्याचे जळते, त्यालाच कळते' किंवा 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' वगैरे वगैरे.) अन्यथा, "द्या साल्यांना उडवून!" वगैरे घरबसल्या म्हणण्याने माझ्या दिवंगत तीर्थरूपांचे काहीही नुकसान होत नाही. त्यामुळे तत्कालीन सरकारच्या तत्कालीन कृतीबद्दल नावे ठेवण्याचा कोणताही मानस नाही. विरोध आहे तो केवळ 'आम्ही केले तर ठीक, काँग्रेसने केले तर तो भित्रेपणा/पळपुटेपणा/धार्जिणेपणा/अनुनय' छापाच्या दुटप्पी धोरणाला आहे.

In reply to by पंगा

सुधीर काळे 18/01/2011 - 07:44
प्रश्न चांगला आहे. विकल्प कमीच आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कीं काँग्रेसने जशी एकछत्री सत्ता उपभोगली तशी 'भाजपा'ने भोगली नाहीं. राज्यावर एकदाच आले ते कडबोळ्याचा भाग म्हणून. (भोगली असती तर काय केले हा विषय 'आत्याबाईला मिशा असत्या तर...." सारखा आहे हेही खरे!) पण लोकसभेची निवडणूक येईपर्यंत आडवाणी जाऊन सुषमा स्वराज किंवा नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व जर उदयास आले तर विकल्प दिसेल. पण काँग्रेसला मत मात्र देणार नाहीं.

आशिष सुर्वे 06/01/2011 - 09:34
तिरंगा! ज्या तिरंग्यासाठी रक्ताचे पाट वाहिलेत, त्या तिरंग्याचे राजकारण करताहेत हे हरामखोर्र!!

गवि 06/01/2011 - 10:20
नाही पटले. संदर्भ नीट बघूया.. १. "भारतीय जनता युवा मोर्चाने 26 जानेवारी रोजी "चलो काश्‍मीर' ची हाक दिली असून श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. " २. "काश्‍मीरमधील परिस्थिती पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर त्यांनी तसा प्रयत्न करू नये. काश्‍मीर खोऱ्यात जर हिंसाचार उसळला तर त्यासाठी भाजप नेत्यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल,'' असे ओमर या वेळी म्हणाले. ३. "भारतीय जनता पक्षाने पश्‍चिम बंगाल ते काश्‍मीर खोरे अशी राष्ट्रध्वज यात्रा आयोजित केली आहे." >>> वरील काही वाक्यांतूनच संदर्भ स्पष्ट होतो आहे असं दिसतंय. प. बंगाल (बांग्लादेश रेफर करण्यासाठी प.बंगाल हे आरंभस्थान निवडले असणार. )ते काश्मीर खोरे. " .."राष्ट्रध्वज यात्रा" "'चलो काश्‍मीर' ची हाक" या सर्व ठळक शब्दांमधून काय व्यक्त होते आहे याचा शांतपणे विचार करावा. काश्मीर हे सेन्सेटिव्ह आहेच ही फॅक्ट मुळात अमान्य करून काय होणार? भाजप ही मिलिटरी असती आणि होऊ शकणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी शेवटपर्यंत घेऊ शकत असती तर ठीक होते. पण काही भडकले की हे "चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" करुन तातडीने घरी निघतील (मग ध्वजयात्रा वगैरे नाही..जे काय मिळेल ते वाहन..) आणि काश्मिरी जनता बसेल भोगत दीर्घ परिणाम. केवळ शांततेने आंदोलनाचे स्वरूप न देता कोणी झेंडावंदन करत असेल आणि त्याला विरोध झाला तर नक्कीच ते दुरित आहे. पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं.

In reply to by पंगा

गवि 06/01/2011 - 10:29
हो.. थेट फटका त्यांनाच आहे. बाकी देशाला तात्विक आणि अन्य पातळीवरचे नुकसान आहेच.. पण भडकले खोरे की तिथली लोकल जनता थेट त्याचे चटके झेलते. (गृहीतकः काश्मिरी जनता म्हणजे प्रत्यक्ष भौगोलिक दृष्ट्या काश्मीरमधे राहणारे भारतीय सर्वधर्मीय असे मी समजतो. आणि या प्रतिसादात भारतात आणि काश्मीरमधे मी कोणताही फरक करत नाहीये. हेच अन्य कुठेही , कोणत्याही राज्यात "चलो" करुन काही भडकू शकत असेल तर तिथेही लागू आहेच.)

In reply to by गवि

पंगा 17/01/2011 - 21:09
थेट फटका त्यांनाच आहे. बाकी देशाला तात्विक आणि अन्य पातळीवरचे नुकसान आहेच.. पण भडकले खोरे की तिथली लोकल जनता थेट त्याचे चटके झेलते.
पटण्यासारखे आहे.

In reply to by गवि

मी_ओंकार 06/01/2011 - 10:59
गविंशी सहमत. राजकारण नक्की कोण करत आहे हे समजून घेतले पाहिजे. उगाच डोके भडकावून घेण्यात काही अर्थ नाही. उगाच मारूतीच्या बेंबीत बोट घालून मग भुंगा चावला म्हणून ओरडण्यात काही अर्थ नाही. ओमर यांचे विधान परिस्थितीला धरून वाटते. माध्यमांनीही सबुरी दाखवली पाहिजे. - ओंकार.

In reply to by गवि

चिंतामणी 25/01/2011 - 10:09
भाजप ही मिलिटरी असती आणि होऊ शकणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी शेवटपर्यंत घेऊ शकत असती तर ठीक होते. पण काही भडकले की हे "चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" करुन तातडीने घरी निघतील (मग ध्वजयात्रा वगैरे नाही..जे काय मिळेल ते वाहन..) आणि काश्मिरी जनता बसेल भोगत दीर्घ परिणाम. केवळ शांततेने आंदोलनाचे स्वरूप न देता कोणी झेंडावंदन करत असेल आणि त्याला विरोध झाला तर नक्कीच ते दुरित आहे. पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं. स्वराज, जेटली, अनंतकुमार यांना अटक http://www.esakal.com/esakal/20110125/4709043530602923099.htm श्रीनगर - भारतीय जनता पक्षाची "तिरंगा यात्रा' रोखण्यासाठी जम्मू-काश्‍मीर सरकारने कंबर कसली आहे. सर्व सीमा बंद करतानाच राज्याचे प्रवेशद्वार असलेल्या लखमापूरजवळ पोलिस आणि सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीहून विमानाने आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुरवातीला विमानतळावरच रोखण्यात आले. सायंकाळी उशिरा त्यांना अटक करण्यात आली. रेल्वेने दाखल झालेल्या महाराष्ट्रातील सुमारे अठराशे कार्यकर्त्यांना सक्तीने स्वगृही परत धाडण्यात आले. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- भाजप कार्यकर्त्यांना दाखविला परतीचा रस्ता http://www.esakal.com/esakal/20110123/4957367794433620389.htm पुणे - प्रजासत्ताक दिनी जम्मू येथील लाल चौकात तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी कर्नाटकातून निघालेले भाजप जनता युवा मार्चाचे कार्यकर्ते २३ बोगींची एक विशेष रेल्वे करून बंगळूरहून श्रीनगरकडे निघाले होते. मनमाडजवळ आल्यानंतर रात्री अडीच वाजता पोलिसांनी रेल्वे थांबविली आणि गाडीचे इंजिन बदलून व पोलिसांनी भरलेले दोन डबे गाडीला जोडून गाडीला परत बंगळुरला रवाना करण्यात आली. रात्री झोपेत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी या प्रकाराचा माहितीच होऊ दिली नाही. पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान (एसआरपीएफ) व रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यावेळी गाडीतील सर्व दिवे घालविण्यात आले, त्यानंतर पुढील इंजिन काढून मागच्या बाजूला बसविण्यात आले, शिवाय पोलीस जवानांनी भरलेले दोन डबे गाडीला जोडण्यात आले व गाडी परत बंगळुरूकडे रवाना करण्यात आली. . . . . प्रजासत्ताक दिनाच्या तिरंगा यात्रेसाठी इतर कोणत्याही राज्यातील कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर सरकारने जाहीर केले आहे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------- दोन नमुने परिस्थीतीचे चित्रण दाखवायला पुरेसे असावेत.

In reply to by चिंतामणी

गवि 25/01/2011 - 10:18
अहो हे सर्व त्यांना तिथे पोहोचूच न देण्याबद्दल झालं.. चालू पॉलिसीनुसार हे ठीकच आहे की. इतक्या वेगवेगळ्या ठिकाणांहून जमा होत आहेत लोक, तेव्हा अनुचित प्रकार टाळण्यासाठी हे होतंय. वर केलेला उल्लेख हा भडका उडाल्यावर परत निघण्याविषयीचा होता. अयोध्या, करसेवा ,रथयात्रा या वेळी हे दिसलंय हो. "भाजप"च नाही, एकूण कोणताही पक्ष जर जागी पोहोचला आणि रक्कस करण्यात यशस्वी झाला तर स्फोटक परिस्थिती होताक्षणीच काढता पाय घेतोच हो. म्हणून तिथे मॉबिंग होऊ दिले जात नाहीये ही प्रिव्हेंटिव्ह कारवाई बरीच की. एकटा मनुष्य गेला तिथे आणि लावला झेंडा, किंवा राहिला उपस्थित तिथल्या एका कार्यक्रमाला तर कोण अडवणार आहे. विरोध झुंडशाहीला आहे.

In reply to by गवि

>> विरोध झुंडशाहीला आहे. जेव्हा झुंडशाही वाले ४० टक्के असतात तेव्हा त्याला झुंडशाही म्हणतात ते ६० टक्के झाले की त्यास बहुमत म्हणतात. आणि ६६ टक्के झाले तर २/३ बहुमत म्हणतात. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 11:11
जेव्हा झुंडशाही वाले ४० टक्के असतात तेव्हा त्याला झुंडशाही म्हणतात ते ६० टक्के झाले की त्यास बहुमत म्हणतात. आणि ६६ टक्के झाले तर २/३ बहुमत म्हणतात.
कश्मीरमधली सहासष्ट टक्के जनता स्वखुशीने तिरंगा फडकावू लागली तर आनंदच आहे. फक्त हे बाहेरच्या उपटसुंभांच्या चिथावणीने (म्हणजे 'फडकावून दाखवाच'-छाप चिथावणी नव्हे. 'आम्ही फडकावतो. कसे थांबवता ते पाहूच'-छाप चिथावणी.) होण्याची शक्यता किंचित कमी वाटते, एवढेच.

In reply to by पंगा

आम्ही संपूर्ण भारताच्या जनतेचा विचार करत असल्याने आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग मानत असल्याने भारतीयाने भारतात तिरंगा फडकवणे असा विचार करतो आहोत. अन्यथा ६० टक्के काश्मिरी जनता एवढाच विषय असल्यास त्याच न्यायाने राज ठाकरेची म्हटली जाणारी झुंडशाही ही बहुमताची सुरुवातच म्हटली पाहीजे. (म्हणजे त्याच्या विचारांच्या लोकांचे बहुमत होईल की नाही हे माहीत नाही पण बहुमताला सुरुवात झाली असे नक्की म्हणता येईल. नाही का!) अन्यथा काश्मिर सोडून देऊन द्यावा (त्यांना स्वातंत्र्य द्यावे) आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांच्याशी मैत्रीही ठेऊ नये.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 11:33
आम्ही संपूर्ण भारताच्या जनतेचा विचार करत असल्याने
उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी 'संपूर्ण भारताच्या जनते'त मोडतात काय?

In reply to by पंगा

उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी 'संपूर्ण भारताच्या जनते'त मोडतात काय? मोडत असावेत असे वाटते म्हणूनच महाराष्ट्रवाद आणि काश्मिरवाद यांची तुलना करणे आले. जर असा न्याय काश्मिरवादाला असेल तर महाराष्ट्रवादालाही मिळणार का? म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्‍यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का? (डिस्क्लेमरः वरील महाराष्ट्रवाद कुठेही अस्तित्वात नाही केवळ तुलनात्मक उदाहरण म्हणून वापरला आहे. )

In reply to by llपुण्याचे पेशवेll

गवि 25/01/2011 - 11:45
म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्‍यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का? अगदी जरूर. कोणी जर कुरापतखोर रितीने एकजूट करून एका प्रदेशात जाऊन भडका करणार असतील तर जरुर अटक, रेल्वेचे डबे वळवणे (बादवे, अत्यंत बालिश उपाय वाटला), आणि इतर कारवाई करावी. मग ते राज्य काश्मीर असो वा महाराष्ट्र..किंवा अंदमान निकोबार देखील.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 11:49
म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्‍यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का?
महाराष्ट्रातील परिस्थिती तितकीच चिघळली तर तेही करण्याचा हक्क प्रशासन राखून ठेवते, असे वाटते. तूर्तास महाराष्ट्रातील परिस्थिती महाराष्ट्रातच नियंत्रणात ठेवण्याचा प्रशासनाचा बेत असावा किंवा कसे?

In reply to by पंगा

>>महाराष्ट्रातील परिस्थिती तितकीच चिघळली तर तेही करण्याचा हक्क प्रशासन राखून ठेवते, असे वाटते. सहमत. प्रशासन अन्य गोष्टीत कदाचित राखून ठेवण्याचा हक्क वापरण्यात मष्गुल दिसते आहे. जेव्हा बिहारी सर्वपक्षीय दल पंतप्रधानांना भेटले तेव्हा "आत्ता शांत रहा आम्ही परिस्थिती हाताळत आहोत. भडकाऊ विधाने करून परिस्थिती अजून भडकऊ नका." असा सामोपचाराचा जाहीर उपदेश पंतप्रधानांनी केल्याचे स्मरणात नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 12:10
...अगदी आख्ख्या जम्मू आणि कश्मीरच्या जनतेने झेंडावंदन जरी नाही केले, तरी उर्वरित भारताची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सहासष्ट टक्क्यांहून अधिक भरत असावी, असे वाटते. (खात्री नाही.) त्यामुळे (झेंडावंदनासाठी) कोरमचाच जर प्रश्न असेल, तर तशी अडचण बहुधा येऊ नये. संपूर्ण भारताच्या सहासष्टाहून अधिक टक्के जनतेकडून तरीही झेंडावंदन व्हावेच. हं, आता उर्वरित भारतातील जनता झेंडावंदनात विशेष रस दाखवत नाही (आणि म्हणून कोरमपूर्ती होत नाही) ही जर अडचण असेल, आणि म्हणून कोरमपूर्तीकरिता रिक्रूटभरतीसाठी श्रीनगरकडे कूच करण्याची (नामी) कल्पना असेल, तर प्रश्न वेगळा. मात्र सद्यपरिस्थितीत त्याला यश येण्याची शक्यता बरीच कमी वाटते, याची पूर्वसूचना देण्याची कर्तव्यपूर्ती करू इच्छितो, इतकेच. बाकी ज्याचीत्याची मर्जी.

In reply to by पंगा

चिंतामणी 25/01/2011 - 13:47
कश्मीरमधली सहासष्ट टक्के जनता स्वखुशीने तिरंगा फडकावू लागली तर आनंदच आहे. फक्त हे बाहेरच्या उपटसुंभांच्या चिथावणीने (म्हणजे 'फडकावून दाखवाच'-छाप चिथावणी नव्हे. 'आम्ही फडकावतो. कसे थांबवता ते पाहूच'-छाप चिथावणी.) होण्याची शक्यता किंचित कमी वाटते, एवढेच. पुन्हा तेच सांगतो. काश्मीरातील ३५-४० ट्क्के असलेल्या काश्मीरीपंडीतांना १०० पळवुन लावण्यात आलेले आहे. उर्वरीत प्रजेतील ज्यांना तिरंगा फडकवायची इच्छा असेल त्यांना कुठले सरकार पाठिंबा देणार???????? भारताचे की पाकिस्तानचे? (तुमचे पंडितांच्या हकालपट्टीबद्दलचे मौन बरेच काही सांगुन जात आहे.)

In reply to by चिंतामणी

नितिन थत्ते 25/01/2011 - 14:04
>>काश्मीरातील ३५-४० ट्क्के असलेल्या काश्मीरीपंडीतांना १०० पळवुन लावण्यात आलेले आहे. काश्मीरात एवढे पंडित (२० व्या शतकात) कधी होते? he US Department of State reports that, according to the Indian National Human Rights Commission, the Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir dropped from 15 percent in 1941 to 1 percent as of 2001 (१९४१ ते १९४७ या काळात किती जणांचे स्थलांतर झाले ते माहिती नाही). खरोखरच ३५-४० टक्के असते तर त्यांना हाकलणे शक्य झालेच नसते. दुसरी एक रोचक बाब म्हणजे हे हाकलणे १९८९ च्या शेवटी आणि १९९० च्या सुरुवातीस झाले जेव्हा केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर नव्हता. उलट भाजपचा बाहेरून पाठिंबा असलेला जनता दल पक्ष सत्तेवर होता. तेव्हा तो एक्झोडस थांबवण्याचा दबाव (पाठिंब्यासाठी अवलंबून असलेल्या) सरकारवर भाजपने आणल्याचे स्मरत नाही. Exodus (1985-1995) In late 1989 and early 1990, islamic terrorism in Kashmir led to the pandits leaving the Valley. These families intended to return to the Valley after restoration of normalcy.

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 25/01/2011 - 17:29
Rights Commission, the Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir dropped from 15 percent in 1941 to 1 percent as of 2001 टक्केवारी हा गमतीशीर प्रकार असतो. मला एक सांगा १९४१ला काश्मीरची लोकसंख्या किती होती? १९८९ला काश्मीरची लोकसंख्या किती होती? २००१ ला काश्मीरची लोकसंख्या किती आहे? (मी काश्मीरबद्दल बोलत आहे. जम्मु काश्मीरबद्दल नाही) आता हे वाचा. 400,000 Kashmiri Pandits, constituting 99% of the total population of Hindus living in Muslim majority area of the Kashmir Valley, were forcibly pushed out of the Valley by Muslim terrorists, trained in Pakistan, since the end of 1989. They have been forced to live the life of exiles in their own country, outside their homeland, by unleashing a systematic campaign of terror, murder, loot and arson. मानवी अधीकारवाले जे जमखी अथवा मृत झालेल्या दगडफेक करणारे असतात त्यांच्या बाजुन धाय मोकलुन रडतात त्यांचे कडे याचे काय उत्तर आहे???? Failure of Human Rights Organisations: * Leading International Human Rights Organisations like Amnesty International, Asia Watch and others have yet to take proper cognisance of the genocide perpetrated on Kashmiri Pandits. * Their representatives have so far failed to visit the camps in Jammu, Delhi and other parts of India were thousands of families are puting up for the last five years. * Gradual extinction of a civilised community with an ancient culture is yet to shake the conscience of the world.

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 25/01/2011 - 19:00
National Human Rights Commission, New Delhi, India Archive Search Keywords Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir Release Date From (dd/mm/yyyy) TO Searched the NHRC Database. No Aricle with above information was found. Note: For further details kindly contact National Human Rights Commission, Faridkot House, Copernicus Marg, New Delhi, PIN 110001 Tel.No. 23384012 Fax No. 23384863 E-Mail: covdnhrc@nic.in, ionhrc@nic.in Disclaimer: Neither NHRC nor NIC is responsible for any inadvertent error that may have crept in the Information being published on NET. National Human Rights Commission, New Delhi, Indiaच्या वेबसाईटवर Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir याबद्द्लचा कोणताही रिपोर्ट मिळाला नाही. http://www.nhrc.nic.in/ येथे जाउन खात्री करू शकता.

In reply to by चिंतामणी

सुनील 25/01/2011 - 19:38
काश्मिरींत पंडितांची एकूण संख्या ५ टक्क्याच्या आत-बाहेर आहे. सध्या पुरावा शोधायला वेळ नाही. मिळाल्यावर पाठवून देईन.

In reply to by सुनील

चिंतामणी 26/01/2011 - 00:19
१९८९ (किंबहुना त्या आधी काही वर्षे) पाकीस्तानातुन काश्मीरात येउन (अर्थात भारतातल्या) स्थाईक झालेल्यांची टक्केवारीसुध्दा द्या.

In reply to by चिंतामणी

पंगा 27/01/2011 - 08:17
१९८९ (किंबहुना त्या आधी काही वर्षे) पाकीस्तानातुन काश्मीरात येउन (अर्थात भारतातल्या) स्थाईक झालेल्यांची टक्केवारीसुध्दा द्या.
'मेनस्ट्रीम' पाकिस्तानातून? की पाकव्याप्त (किंवा तथाकथित 'आज़ाद') कश्मीरमधून? (म्हणजे 'पलीकडच्या' पण तरीही कश्मीरीच जनतेची टक्केवारी?) आणि याला जर इतकाच विरोध आहे, तर मग दोन्ही कश्मीरांमधील जनतेच्या परस्परसंपर्कासाठी आणि आवकजावकीसाठी आंतरकश्मीर बससेवा नेमकी भाजपच्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीत कशी काय सुरू झाली? (टीपः त्या बससेवेस विरोध करण्याचा उद्देश नाही. 'त्या' सरकारने केलेल्या फार थोड्या चांगल्या आणि 'सेन्सिबल' कामांपैकी ते मी एक मानतो.) दुसरे म्हणजे, कश्मीरच्या 'त्या' भागावर भारत जर आपला हक्क सांगतो, तर मग कश्मीरच्या (पर्यायाने भारताच्या) 'त्या' भागातील प्रजेस (पर्यायाने: भारताच्या घटनेनुसार जन्मसिद्ध आणि रहिवाससिद्ध नागरिकांस, मग भले ते स्वतः तसे मानोत अथवा न मानोत) - भारताच्या (आणि खुद्द कश्मीरच्या) दुसर्‍या भागात जाण्यास आक्षेप का असावा? आणि तोही 'भारताच्या जम्मू आणि कश्मीरव्यतिरिक्त भागातील रहिवासी नागरिकांस जम्मू आणि कश्मीरमध्ये (पर्यायाने: भारताच्याच एका भागात) रहिवासास आणि मालमत्ता राखण्यास परवानगी नाही' या कारणास्तव ३७०व्या कलमाचा विरोध करणार्‍या पक्षाकडून? (टीपः कश्मीरच्या 'त्या' भागातील रहिवाशांचा भारताच्या ताब्यात असलेल्या ज. आणि क. मध्ये किंवा उर्वरित भारतात प्रवेश आणि संचार हा सद्यपरिस्थितीत पूर्णपणे अनिर्बंध असावा असे मुळीच म्हणणे नाही. आहे त्या परिस्थितीत सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या कारणांसाठी असे निर्बंध असणे किंवा घालणे हे केवळ समर्थनीयच नव्हे, तर आवश्यक आहे. पण मग नेमक्या त्याच सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या कारणांसाठी, बाहेरून प्रचंड जमावाने येऊ पाहणार्‍या (म्हणजेच स्थानिक नसलेल्या) चिथावणीखोर एलेमेंटांवर काही निर्बंध जर स्थानिक प्रशासनाने घातले, तर त्यात नेमके काय चुकले? एकट्या श्रीमती सुषमा स्वराज यांनी (किंवा भाजपच्या कोणत्याही एका - किंवा दोघातिघा - नेत्यांनी) येऊन शांतपणे जर झेंडावंदन केले असते - श्री. ओमर अबदुल्लाह यांच्या बरोबरीने किंवा स्वतंत्रपणे - तर त्यात आक्षेप घेण्यासारखे असे बहुधा काही नसते. आणि त्या परिस्थितीत कदाचित असे निर्बंध हे निषेधार्ह ठरू शकले असते. आणि हे कृत्य एक प्रभावी 'पोलिटिकल स्टेटमेंट'ही ठरू शकते. पण जमावासहित? अशा वेळी, अशा भारलेल्या वातावरणात आणि एवढा जमाव असताना काय होऊ शकते, एवढे न समजण्याइतके आपण बाळबोध झालो आहोत काय? सहा डिसेंबर एकोणीसशेब्याण्णवची घटना आपण इतक्या लवकर विसरून गेलो आहोत काय?)

रणजित चितळे 06/01/2011 - 11:06
आपल्याच देशात आपण आपला राष्ट्रीय सण साजारा करु शकत नाही. पहिल्यांदा हिंदुंना काश्मिर मधुन बाहेर काढले. आता ओमर चे हे व्यक्तव्य म्हणजे मग काही झाले तर जबाबदारी झटकण्यासारखे झाले. खरे तर भाजप ने झेंडा फडकवण्याने एवढे होणार नाही तेवढे ओमर ह्यांच्या व्यक्तव्याने होईल कारण अतिरेक्यांना आता ईशारा मिळाल्या सारखा झाला. ओमर हेच अशी विधाने करुन लोकांना भडकवत आहेत. एक तर ओमर किती बिनकामी मनुष्य आहे ते त्याने दाखवुन दिले मध्ये कश्मिरमध्ये जे झाले त्याने. राजकारण्यांची मुले एकदम मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ लागली म्हणजे असेच होणार. काळे साहेब म्हणतात ते बरोबर आहे आपण जागरुक होण्याची वेळ आली आहे.

सुनील 06/01/2011 - 12:16
@ गवि पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं. @मी_ओंकार राजकारण नक्की कोण करत आहे हे समजून घेतले पाहिजे ओमर यांचे विधान परिस्थितीला धरून वाटते. दोघांशीही सहमत. असो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जवळपास तीन दशके ज्यांनी आपल्या नागपूरस्थित मुख्यालयावर कधिही तिरंगा फडकावला नाही, त्यांचे पितृत्व मानणार्‍यांकडून आणि जवळपास सहा वर्षे देशावर स्वतःचे सरकार असूनही कधीही श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या गोष्टी न करणार्‍यांकडून, यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. बाकी चालू दे...

In reply to by सुनील

असो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जवळपास तीन दशके ज्यांनी आपल्या नागपूरस्थित मुख्यालयावर कधिही तिरंगा फडकावला नाही, त्यांचे पितृत्व मानणार्‍यांकडून आणि जवळपास सहा वर्षे देशावर स्वतःचे सरकार असूनही कधीही श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या गोष्टी न करणार्‍यांकडून, यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही.
विजुभौंचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक आहे.

In reply to by सुनील

सुधीर काळे 06/01/2011 - 12:53
राजकारण्यांना द्या सोडून! आम्हाला काय देणं-घेणं आहे 'भाजपा'शी किंवा 'रास्वसं'शी? मी केवळ एक भारतीय या नात्याने ओमार यांच्या वक्तव्यावर खेद आणि शोक व्यक्त करीत आहे कारण त्यांचे विधान मला तरी समर्थनीय वाटत नाहीं. आपल्याच देशात झेंडा फडकवायची उदासीनता? मागच्या राज्यकर्त्यांनी काय केले त्यात कशाला जायचे? दुसरे म्हणजे मी असे वाचले आहे की त्याच लाल चौकात १४ ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा फडकतो. खरे आहे काय? (खरे-खोटे जरूर सांगावे) बाकी चालू द्या! (चालू आहेच!)

In reply to by सुधीर काळे

गवि 06/01/2011 - 13:23
"राजकारण्यांना द्या सोडून", असं कसं? एक राजकीय पक्ष "चलो काश्मिर" आणि "राष्ट्रध्वज यात्रा" (रथ यात्रा शी साम्य साधणारा शब्द) वापरुन तिथे झेंडा फडकवण्यामागचा आपला राजकीय हेतू ढळढळीत व्यक्त करत असतानाही केवळ आपल्याच देशात झेंडा फडकवायची उदासीनता? या आपल्या म्हणण्यासोबत त्या "झेंडा फडकवण्या"मागची मानसिकताही पहा ना. "आम्हाला काय देणं-घेणं आहे" असं म्हणून मूळ उद्देश / परिस्थिती नाहीशी होईल का? डोळे मिटून घेण्याचा प्रकार होईल ना तो?

In reply to by गवि

सुधीर काळे 06/01/2011 - 14:56
मी राजकीय पक्षांना सोडून द्या म्हणालो कारण काँग्रेस काय किंवा भाजप काय, त्यांची वागणूक अशीच धरसोडवृत्तीची आहे. पण देशाचे हित पाहिलेच पाहिजे. पण १४ ऑगस्टच्या मुख्य प्रश्नाचे उत्तर राहिलेच कीं! खरे आहे काय मी वाचलेले? कोणी जाणकार सांगेल काय? आणि पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याने कांहीं आपल्या हातातले काश्मीर जात नाहींच! अवांतरः सध्या मी काश्मीरबद्दलचे एक पुस्तक वाचतो आहे त्यात ओमारच्या आजोबांचे प्रताप वाचून आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा चुका जास्तच ठळकपणे दिसत आहेत. पण ते सर्व मी पुस्तक वाचून झाल्यानंतर लिहायचा बेत केला आहे..... दरम्यान "शेख अब्दुल्लाकी जय"!

In reply to by सुधीर काळे

चिंतामणी 07/01/2011 - 08:14
सध्या मी काश्मीरबद्दलचे एक पुस्तक वाचतो आहे त्यात ओमारच्या आजोबांचे प्रताप वाचून आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा चुका जास्तच ठळकपणे दिसत आहेत. पण ते सर्व मी पुस्तक वाचून झाल्यानंतर लिहायचा बेत केला आहे..... बेत नका करू. लिहा. तुमच्या लिखाणाची अनेकजन वाट पहात आहेत. लौकर येउ द्यात.

आदिजोशी 06/01/2011 - 12:16
रथयात्रेमुळे झाले ते नुकसान खूप झाले. आता त्याची पुनरावॄती नको. भाजपा इथे खाजवून खरूज काढून झेंड्याचे राजकारण करत आहे. काश्मीर मधली परिस्थिती आत्ता कुठे आटोक्यात येत आहे. त्यात पुन्हा भाजपाच्या ह्या आचरट प्रकारामुळे वातावरण पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. सत्तेच्या राजकारणासाठी भाजपा खूप खालच्या पातळीवर उतरत आहे. ह्यांच्या अशा दळभद्री कार्यांमुळे हकनाक सामान्य माणूस भरडला जाईल. समाजकंटकांना कारणच हवे आहे. ते भाजपा देते आहे.

In reply to by आदिजोशी

चिंतामणी 06/01/2011 - 12:46
आपण असे विधान करताना ईतीहास विसरत असावेत किंवा आपणाला माहीत नसावा असे दिसते. आपणास डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांचे बद्दल काय माहिती हे सांगा. माहीत नसेल तर ती माहिती करून घ्या आणि मग परत आपला प्रतीसाद बघावा. आता अब्दुला पिता-पुत्रांबद्दल बोलु. जिकडे सरशी तीकडे पारशी असली यांची वृत्ती आहे. सत्तेत असल्याचीए तळी उचलायची आणि जम्मु काश्मीरमधे आपली पोळी भाजायची असले यांचे उद्योग. ह्यापेक्षा जास्त बोलायची जरूरी नाही.

In reply to by आदिजोशी

रणजित चितळे 06/01/2011 - 12:54
काश्मीर मधली परिस्थिती आत्ता कुठे आटोक्यात येत आहे. परिस्थिती आटोक्यात नाहीये कधीच नव्हती. १९४८ मध्ये पाकिस्तान ने चढाई केली. पुढे ६५, ७१ चे युद्धाने पाकिस्तानला समजले की युद्धाने त्याची आर्थीक हानी जास्त होते. मग झिया उल हक चा फॉम्यला - अतिरेकी कारवाया करुन पोखरुन टाकायचा कट शिजला व त्याच कटा प्रमाणे सध्या पण चालले आहे. हिंदुना विस्थापित करुन तेथली डेमोग्राफी (मराठी शब्द आठवत नाही - महाराष्ट्राबाहेर राहण्याचे धोके) व्यवस्थीत पणे बदलली जात आहे. त्या मुळे कश्मिर शांत आहे व त्या शांतीत भंग होईल असे नाही. हा प्रश्न (खाजवुन खरुज काढायचा) अरुंधती रॉय व तत्सम लोकांना विचारला तर बरे होईल त्यांना तर कश्मिर सारखे वातावरण सगळ्या भारतात करायचे आहे. त्यांच्या विरुद्ध एकत्रीत आवाज उठवायची गरज आहे. त्यांना वाईट वाटेल म्हणुन ध्वजारोहण नको करायला म्हणजे किती हतबल पणा आहे. रक्त आटते, मन सुकते, आपल्या राष्ट्रात आपणच स्वस्त। त्यांच्या सांभाळा संवेदना, झाकुन आपल्या वेदना। वंदेमातरम् नको, गुरुला फाशी नको। समान कायदा नको, काश्मिरात पंडीत नको। तरीही तोंडे ह्यांची’, मक्के कडे सदाची।

In reply to by रणजित चितळे

आदिजोशी 06/01/2011 - 13:14
अब्दुल्ला पिता-पुत्र, स्वातंत्र्यप्राप्तीपासून धगधगत असलेले काश्मीर, तिथून हिंदूंना पद्धतशीरपणे हुसकावणे, अरुंधती रॉय सारखे थर्डक्लास समाजवादी, शेपूटघाले राजकारणी ह्या विषयावर काहीच बोलायचे नाही. ह्या समस्या निर्विवादपणे आहेतच. त्याबद्दल दुमत असायचे कारणच नाही. पण काश्मीरमधे बसलेली माकडं कुराण जाळण्याच्या प्रकरणानंतर अजून एखादे कोलीत सापडायची वाट बघत आहेत. ते त्यांना ह्या उद्योगांमुळे मिळणार आहे. रथयात्रेचे मॉडेल भाजपा सत्तेसाठी पुन्हा रिप्लीकेट करत आहे. लोकांच्या भावना भडकावून आपली पोळी भाजायचाच हा प्रयत्न आहे. भाजपा देशप्रेमापोटी तिथे झेंडा फडकवायला जात आहे असं मानण्याइतका मी तरी नक्कीचा भाबडा नाही.

चिंतामणी 06/01/2011 - 13:27
या घटनेचा निषेध फक्त तिथे तिरंगा फडकवुन च होव्वो शकतो ... कश्मीर मधे ज्याप्रमाणे फुतिरावादी आहेत त्याप्रमाणे भारतावर निष्ठा असणारे पण आहेत ..या निष्ठा असणार्या लोकाना संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे हे तिरंगा तिथे फडकवुन च दाखवू शकतो .... (फोटो- सौजन्य मंगेश जोशी)

In reply to by गवि

चिंतामणी 06/01/2011 - 13:59
का ते पुन्हा आग लावतील म्हणून गप्प बसायचे?????? आणि पाणी फरावयचे म्हणजे नक्की काय करायचे आणि कोणी करायचे हे जरा सवीस्त सांगा.

In reply to by चिंतामणी

गवि 06/01/2011 - 14:18
कारवाई काय केली हा प्रश्न रास्त. नसेल केली तर ती चूक. पण या फोटोला उत्तर म्हणून भाजपप्रणित मॉबने तिथे जायचे आणि झेंडा फडकवण्याच्या नावाने वातावरण तापवायचे याने हा भडका विझेल असं तुम्हाला खरंच वाटतं का? सोल्यूशन सापडत नाही / उपरिफोटोनिर्दिष्ट दुरित लोकांवर कारवाई झाली नाही म्हणून तो उपाय मिळेपर्यंत "कुछ करिये कुछ करिये" अशा इम्पल्सिव्ह वृत्तीने प्रॉब्लेमचा गुंता वाढवत ठेवेल असे काही करायचे का? एंड टू एंड उपाय कोणाकडेही असेल तर अगदी जरुर करावा..पण हे जे काही करण्याचा प्लॅन आहे त्याने पेट्रोल ओतणे हाच इफेक्ट होणार. तिढा सोडवायचाय की पिळायचाय?

In reply to by गवि

चिंतामणी 07/01/2011 - 08:26
मी तेच वेगळ्या शब्दात वर लिहीले आहे. पाणी फवारायचे म्हणजे काय? ते कोणी करायचे? काही मुद्दे मांडले तर पुन्हा तेच तेच बोलु नका असा गलका होणार. पण रथयात्रेचे उदाहरण देणा-यांना आपल्या देशात निर्वासीत होण्याची पाळी आलेल्या काश्मीरी पंडीताचे हाल कधी दिसणार? त्याबद्दल कधी आवाज उठवणार? दगडफेकीसाठी पैसे देणा-या आणि मग गोळीबारात जमखी अथवा मेलेल्यांच्या नावाने गळे काढणा-या तथाकथीत नेत्यांवर आणि मानव अधिकाराच्या नावाने गळा काढणा-यांवर काय कारवाई झाली? कश्मीर मधे ज्याप्रमाणे फुतिरावादी आहेत त्याप्रमाणे भारतावर निष्ठा असणारे पण आहेत ..या निष्ठा असणार्या लोकाना संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे हे तिरंगा तिथे फडकवुन च दाखवू शकतो ....

In reply to by चिंतामणी

आदिजोशी 06/01/2011 - 14:16
रथयात्रेतून उद्भवलेल्या दंगलींचे भावना भडकवणारे फोटो मी सुद्धा देऊ शकतो. पण ते सगळे पुन्हा घडायला हवे का? झेंडा फडकवायचा तर तिथे जा आणि फडकवा. देशभर वातावरण तापवत तिथे जायची काय गरज आहे? भाजपा सरळ सरळ लोकांच्या भावनांना हात घालून त्यांना *त्या बनवत आहे आणि आपण बनतो आहोत. राजकारण्यांचा सत्तेच खेळ होतो, आणि मधल्यामधे *ड आपली लागते.

In reply to by सिद्धार्थ ४

सुधीर काळे 07/01/2011 - 07:54
सिद्धार्थ-जी, बघवत नाहीं ना? नाहींच बघवत. पण ते एक विदारक सत्य आहे. आणि त्यातल्या त्या गुबगुबीत व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हायला हवीच, पण झाली कीं नाहीं हे मला तरी माहीत नाहीं! कुणाला माहीत असल्यास इथे लिहावे. या फोटोत त्याचा चेहरा स्पष्ट दिसतो आहे. तो झाकायचीही त्याला गरज वाटत नाहीं. कारण स्पष्ट आहे, नाहीं कां? आणि आपला ध्वज कुणी जाळला तर काय झालं? काश्मीर तर आहेच ना आपल्याचकडे? पण तेच काम एकाद्या 'रास्वसं'वाल्याने केले कीं आपल्या सरकारचे बाहू स्फुरण पावू लागतात. एरवी "त्यात काय झालं"च्या तर्कशास्त्राचा वापर होतो! (टीपः 'रास्वसं'बद्दल राजकीय किंवा वैचारिक जवळीक नाहीं पण ते १०० टक्के देशभक्त आहेत, गद्दार नाहींत यात मला शंका वाटत नाहीं.)

In reply to by सुधीर काळे

नितिन थत्ते 07/01/2011 - 08:32
हा फोटो गेली कित्येक वर्षे सर्क्युलेशनमध्ये आहे. ही एकमेव घटना घडली आहे असे समजावे का? या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी.

In reply to by नितिन थत्ते

सुनील 07/01/2011 - 09:46
या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही.

In reply to by सुनील

चिंतामणी 07/01/2011 - 10:04
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. क्षणभर गृहीत धरू की तु म्हणतोस त्याप्रमाणे तो पाकीस्तान मधील असावा. ठिक आहे. पण आपला राष्ट्र्ध्वज जाळला जात आहे ना? खो खो खो हे काय? की फक्त इथल्या कोणाची कशी जिरवली याचा असुरी आनंद? या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. आपला राष्ट्रधवज जाळला जात आहे ही वाईट घटना आहे मग ती कुठेही झाली असो. एव्हढे आणि असे लिहून तुला काय म्हणायचे ते कळले असते. "पण हे पाकीस्तानातील कशावरून" असे विचारून मी विषयाला फाटा फोडु इच्छीत नाही.

In reply to by चिंतामणी

सुनील 07/01/2011 - 10:15
पाकिस्तानातील काही मंडळी भारतीय ध्वज जाळत असतील तर त्याला भारतातील काहींनी कसे प्रत्युत्तर द्यावे? मुळात असे काही प्रत्युत्तर देण्याची गरज आहेच का?

In reply to by सुनील

चिंतामणी 07/01/2011 - 12:12
ही प्रतिक्रीया म्हणजे "वेड पांघरुन पेडगावला जाणे" या म्हणीचा प्रत्यंतर देणारा आहे. किंवा मी काय म्हणले हे आपल्याला समजले नसावे. माझी प्रतिक्रीया "खो खो खो"ला होती. पुन्हा एकदा वाचा. क्षणभर गृहीत धरू की तु म्हणतोस त्याप्रमाणे तो पाकीस्तान मधील असावा. ठिक आहे. पण आपला राष्ट्र्ध्वज जाळला जात आहे ना? खो खो खो हे काय? की फक्त इथल्या कोणाची कशी जिरवली याचा असुरी आनंद? या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. आपला राष्ट्रधवज जाळला जात आहे ही वाईट घटना आहे मग ती कुठेही झाली असो. एव्हढे आणि असे लिहून तुला काय म्हणायचे ते कळले असते.

In reply to by सुनील

सुधीर काळे 07/01/2011 - 16:02
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. हे विधान कुठल्या माहितीवर आधारित आहे हे कळले तर बरे वाटेल! मी असे वाचले आहे की त्याच लाल चौकात १४ ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा फडकतो. खरे आहे काय? या प्रश्नाचे उत्तर अद्याप बाकी आहे. (खोटे असल्यास बरे वाटेल)

In reply to by सुधीर काळे

चिंतामणी 26/01/2011 - 09:38
हा १४ ऑगस्टला गेला आहे की नाही हे माहीत नाही. पण लाल चौकात फडकावला आहे हे नक्की. (तो इद उल फित्रच्या नमाजानंतर फडकवण्यत आला होता. तारीख लक्षात नाही) [Kashmiri protesters cheer as others climb the landmark clock tower and hoist the flag of Pakistan during a protest rally after Eid Ul-Fitr prayers in Srinagar]

मुळात प्रश्न असा आहे कि ओमार ह्यांच्याकडे काश्मीरचे नावापुरेते दायित्व आहे .फुटीरवादी किंवा सामान्य जनता जर त्यांना भिक घालत असती .तर मुळात सध्याच्या काळात काश्मीर प्रश्न चिघळला नसता . भाजपच्या झेंडा वादनामुळे कदाचित परिस्थिती चिघळेल. पण मूळ मुद्दा असा आहे कि ह्याप्रशनी सामान्य जनता व फुटीर वादी काय भूमिका घेतात हे तरी स्पष्ट होईल .सध्याची काश्मिरातील शांतता हि तात्पुरती आहे .सध्या पाकिस्तानात राजकीय अस्थिरता कळसावर पोहचली आहे त्यामुळे सत्ता प्राप्तीसाठी मुल्ला व लष्कर मोठी भूमिका त्यांचा राजकारणात निभावणार .मग भले अमेरिका बाहेरून काहीही सांगाव .त्यामुळे काश्मिरात सीमेपलीकडून हल्ले किंवा इतर उपद्रव अटल आहे .भारत द्वेष हे पाकिस्तानला एकत्र ठेवण्याचे एकमात्र साधन तेथील सर्व स्तरीय दबाव गटांना वाटते .अश्यावेळी एक कणखर भूमिका भारतीय सरकारने घेतली पाहिजे
.भाजपच्या निम्मिताने आपल्या दिल्लीकरांना एक संधी जरूर आहे जगाला दाखवून द्यायला कि आमच्या फौजा व भारतीय जनतेचा दुर्दम्य आशावाद काश्मीर भारताचे अविभाज्य अंग म्हणून टिकवून ठेवू कोणत्याही परिस्थितीत .बाकी झेंडा वंदन करण्यात गैर काहीच नाही मात्र ते करताना .त्यांना धार्मिक रंग चढू देता कामा नये .बाकी तेल अलीव वरून गुरुमंत्र चांगलाच मिळाला आहे .असे दिसून येते . अर्थात भाजपच्या ह्या सडेतोड भूमिकेचे स्वागत आहे .

नितिन थत्ते 06/01/2011 - 14:02
>>भाजपच्या निम्मिताने आपल्या दिल्लीकरांना एक संधी जरूर आहे जगाला दाखवून द्यायला कि आमच्या फौजा व भारतीय जनतेचा दुर्दम्य आशावाद काश्मीर भारताचे अविभाज्य अंग म्हणून टिकवून ठेवू कोणत्याही परिस्थितीत यात भाजपच्या निमित्ताने दाखवून काय द्यायचे आहे? ते तर ६० वर्षे काश्मीर ठेवलेच आहे की अविभाज्य अंग म्हणून....

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण 06/01/2011 - 14:39
थत्ते यांच्याशी सहमत. भाजपा इतक्या खालच्या थराला जाणार याची खात्रीच होती

In reply to by नितिन थत्ते

गिलानी ला ज्या प्रकारे आपले सरकार हाताळत आहे .व सध्या झालेल्या काश्मिरातील हिंसाचारामुळे तेथील भूभाग हा केवळ लष्कराच्या उपस्थितीमुळे भारतात टिकून आहे .सामान्य लोक वॉर ऑफ डिस इन्फोर्मेशन ची बळी पडत आहेत .त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्नाला गाझा प्रश्नाची जोडण्याचे पर्यंत पाकडे करत आहेत. बेरोजगारी व सतत सीमेपार होणारे हिरवे ब्रेन वॉश ह्यामुळे काश्मीर तरुण हा हिंसक होऊ लागला आहे .पाकिस्तानमधील अराजकता पाहून त्यांना पाकिस्तान व भारतात न येत स्वताचे स्वतंत्र अस्तित्व हवे आहे .हि भावना तेथे प्रबळ होऊ नये ह्यासाठी लष्कराचा विशेष अधिकार काढून घेणे हा उपाय अनेक विचारवंत सांगत असले तरी तो भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे . एक साधे उदाहरण वेस्ट बेंक च्या पट्यात ज्यू लोकांच्या वसाहती उभारणी नुकतीच सुरु झाली .ओबामा ह्यांनी हे कृत्य शांती प्रकियेवर बोला फिरवू शकेन असे म्हणून ह्याला विरोध दाखवला तरीही वसाहत बांधण्याचे काम काही थांबले नाही .जग आपली भूमिका काश्मिरात नक्की काय आहे ह्यावरून स्वताची भूमिका सोयीनुसार ठरवणार ( आपले विचारवंत अचानक उगाच नाही काश्मीर प्रश्नी तेथे जाऊन उगाच वक्तव्ये करत आहेत .) ह्या निम्मिताने वेस्टन वल्ड मधील थिंक टेंक भारतीय जनमानसाचा कानोसा घेत आहे. कि भारतीय जनतेत काश्मीर विषयी नक्की काय भूमिका आहे . भारताला जगाशी व्यापार हवा आहे पण त्यासाठी काश्मीर प्रसंगी तडजोड मान्य नाही हे जगाला विशेतः अमेरिकेला दाखवून देणे आपल्याला भाग आहे . इराणशी दिवसेन दिवस आपले संबंध खराब होण्यामागे अमेरिका आहे हे कुणीही सांगेन , नुकतेच आपल्या एकूण तेल पुरवठ्या पैकी १४ % इराण आपल्याला पुरवते जो पुरवठा शाश्वत आहे दीर्घकाळापासून . पण रिझर्व बेन्केने चलनाची जाचक अट समोर आणली आहे जेने करून हा पुरवठा धोक्यात आला आहे .नुकतेच युन मध्ये इराणविरुद्ध आपण मत दिले आहे अमेरिकेशी सहकार्य आवश्यक आहे पण त्यांचे बाहुले बनणे अजिबात योग्य ठरणार नाही .म्हणूनच त्यांना व जगाला काश्मिरात कोणत्याही परीस्थित तडजोड नाही हे विविध सिंबोलिक कृतीतून दाखवणे आवश्यक आहे . तू नळीवर इंडिया व काश्मीर २०१० एवढे तैप करा नि मग आपल्या विरुध्ध विखारी प्रचार तुम्हाला कळून येईन

In reply to by नितिन थत्ते

क्लिंटन 06/01/2011 - 16:00
भाजपाने रामजन्मभूमीसारख्या मुद्द्याचे राजकारण करून स्वत:च्या स्वार्थासाठी वापरल्यानंतर त्यांच्या प्रत्येक कृतीविषयी शंका उत्पन्न होतेच. काश्मीरात तिरंगा फडकावायचा ही कृती त्यातीलच एक.काश्मीरात झेंडा फडकाविण्याच्या निमित्ताने पाकिस्तान कशी चिथावणी देत आहे, हुरियतचे नेते कसे हलकट आहेत आणि भारतात राहण्यातच जनतेचे कसे हित आहे हे काश्मीरातील लोकांना परत एकदा सांगणे हा भाजपचा उद्देश नाही हे कोणीही सांगू शकेल.श्रीनगरच्या मार्गावर त्यांच्यावर हल्ले झाले,काही शहरांमध्ये दंगली झाल्या आणि त्या कारणाने झेंडावंदनाला परवानगी नाकारली गेली तर त्याचे भांडवल करून गेलेला जनाधार परत मिळवायचा प्रयत्न करणे हाच त्यांचा प्रयत्न आहे हे न कळण्याइतकी भारतीय जनता दुधखुळी राहिली नाही.किंबहुना त्यांचा झेंडा फडकावायचा कार्यक्रम सुरळीत पार पडला तरच त्यांना त्याचे दु:ख होईल कारण त्यात भांडवल करण्यासारखे काही राहणार नाही.याउलट यात विघ्ने आली तर भाजप नेत्यांना आनंदच होईल कारण त्याचे भांडवल त्यांना करता येईल. भाजप नेत्यांना एकच सांगावेसे वाटते: तुम्ही रामजन्मभूमी प्रश्नी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकलीत.त्याला माझ्यासारखे अनेक लोक बळी पडले.पण यापुढे तुमचे असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. क्लिंटन

ओमार पितापुत्रांबद्दल कितीही डावे मत असले तरी त्यांची भाजपच्या (युवा मोर्चा) आगामी तिरंगा फडकविण्याच्या कार्यक्रमाबाबत होऊ घातलेली वा चिघळू शकणारी भीती अनाठायी म्हणता येणार नाही. दहशतवादी माकडाला आवरता आवरता होत असलेली राज्य आणि केन्द्र सरकारची दमछाक पाहता आता परत त्याच्या हाती कोलीत दिल्यासारखे होणार हे सांगण्यासाठी अगदी १ रुपयावाला पोपट ज्योतिषीदेखील पुरेसा आहे. बीजेपीचे दोन्ही भिष्माचार्य यानी या यात्रेबद्दल अद्यापि काही मत व्यक्त केले नसले तरी 'थिंक टॅन्क मेम्बर अरुण जेटली' सारख्याने ही 'ध्वजयात्रा म्हणजे काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असे आम्ही मानतो हे सिद्ध होते आणि यामुळे राष्ट्रीय बंधुत्वाची भावना वाढीला लागेल.." असे जे म्हटले आहे यात नव्याने काय सांगितले आहे? काश्मिर अविभाज्य आहे हे उर्वरित पक्षातीत भारतही मानतो, म्हणून उद्या प्रत्येक राज्यपातळीवरील पक्षाने उठायचे 'झेलम एक्स्प्रेस' पकडायची आणि श्रीनगरच्या सचिवालयावर झेंडा फडकवून आले तर या देशाला तसेच तिथल्या निरपराध जनतेला ते परवडेल किंवा चालेल काय...याचा विचार सर्वप्रथम भाजपसारख्या राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या धुरिणांनी करणे फार फार गरजेचे आहे. "अनेक राज्यातून झेंडा लावत जाणार आहे..." ठीक आहे. पण त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत असे कुठले राज्य आहे की जे यात्रेच्या या कार्यक्रमाला विरोध करणार आहे? आणि जर विरोधच नसेल तर भाजपच्या तयारीला वा उद्देशाला तरी काय अर्थ राहणार आहे....त्यासाठी मूळ पत्रिका 'काश्मिर' च असेल आणि तेथे यामुळे होणारा उद्रेकच जेटली अ‍ॅण्ड को.ला अभिप्रेत असेल तर बाकीचे सारे युक्तीवाद विफलच ठरणार. कधी नव्हे ते ओमार प्रथमच सुसूत्ररित्या बोलल्याचे दिसत आहे..."२६ जानेवारीला काश्मिरच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयात रितीनुसार तिरंगा जर फडकाविला जाणारच आहे तर एखाद्या पक्षाने आपला असा वेगळा ध्वजवंदन कार्यक्रम करण्याने काय साधणार?" याचे उत्तर बीजेपीकडेच असेल. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

सुधीर काळे 07/01/2011 - 10:53
इंद्रा-जी, एक परिस्थिती अशी येते कीं तर्कशास्त्र (logic) बाजूला ठेवून भावनेला प्रधान्य देऊन कांहीं पावले टाकावी लागतात. असे केले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेच नसते. काश्मीरमध्ये भीत-भीत पावले टाकण्याचेच आपले धोरण राहिले आहे. भय सोडून ठाम पावले टाकायला आपण जितका जास्त वेळ लावू तितके आपले मूठभर फुटीरवादी शत्रू माजत जातील आणि वाढत जातील! धोका कशात नाहीं? पण धोक्याला घाबरत घाबरत कधीपर्यंत आपले हे धोरण राबवायचे? अशी ठाम पावले एकदाच टाकावी लागतात. जिंकलो तर वाद संपतो, हरलो तर मुद्दा सोडून द्यावा लागतो, पण हे सारे एकदाच करावे लागते व तसे करावे अशा विचाराचा मी आहे! (हे माझे मत कदाचित् माझ्या अज्ञानामुळेही असेल!!)

चिंतामणी 06/01/2011 - 19:16
वरील बातमीच्या पार्श्वभुमीवर एक भन्नाट व्यंगचीत्र फेसबुकवर पाहण्यात आले. सदर फ्यक्तीने व्यंगचीत्र कुठुन घेतले याचा तपशील जरी माहीत नसला तरी या व्यंगचीत्राद्वारे केलेली "कॉमेंट" मात्र छान आहे.

विद्याधर३१ 06/01/2011 - 19:39
पण ओमर पिता पुत्र राजकारणच करत नाहीत का? कायदा सुव्यव्स्था या बाबत वेळ पाहून निर्णय करता आला असता. आत्ता पासून साप साप ओरडायची काय गरज होती? पण ओमर पिता पुत्र व काँग्रेसला यात राजकारण करायचे आहे हे दिसत आहे.

विजुभाऊ 07/01/2011 - 12:32
भाजपला सध्या खरेतर विरोध करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत. भाजप मध्ये त्या मुद्द्यांचा अभ्यास असणारी काही मम्डळी आहेत. पन सवम्ग प्रसिद्धी मिलवून लोकांच्या भावना हात घालता येतो असे त्याना वाटते. सोनियाना विरोध , त्यासाठी मुंडण करायची घोषणा वगैरे सवंगपणाच्या अनेक क्लुप्त्या वापरून झाल्या. अर्थकारणावरून , भ्रष्टाचारावरून सरकारला विरोध केला तर ते स्वतःच्याच अंगलट येते आहे असे भाजपच्या लक्षात आले असावे. स्पेक्ट्रम घोटाळ्याचे धागे थेट भाजप सरकारातील काही दिवंगत नेत्यापर्यन्त जात आहेत हे लक्षात येताच भाजप ने दुसरा मुद्दा पुढे आणला. काँग्रेस चे नेते भ्रष्टाचारी नाहेत असे नाही पण कर्नाटक मुळे भाजपचे पाय त्याच मातीचे आहेत हे स्पष्ट झाले. हेच जर मनमोहन सिम्गानी कर्नाटक सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बरखास्त केले असते तर भाजपने रान माजवले असते. फारुख अब्दुलांचे सरकार इंदीरा गांधीनी जेंव्ह्या बरखास्त केले होते तेंव्हा हेच लोक फारुख ना डोक्यावर बसवत होते. भाजपचे दाखवायचे दात वेगळे आहेत कांद्याच्या किमती हा मुद्दा सरकारला अडचणीत आणू शकतो. भाजपला तो मुद्दा बीनमहत्वाचा वाटतो. स्पेक्ट्रम मुद्दा हा भाजपला बीन महत्वाचा वाटतो. बीहार मध्ये भाजपच्या आमदाराची हत्या झाली. पण आमदाराची हत्या करण्यास एक महीला का प्रवृत्त झाली याचा विचार करण्यास कोणीच भाजप चे नेते तयार नाहीत. लोकांची विस्मरण शक्ती दांडगी असते....पण भाजपला वाटते इतकी देखील नाही

गांधीवादी 08/01/2011 - 06:38
तिरंगा फडकाविल्याने काही राष्ट्र मजबूत होत नाही. कुठेही असो. 'काश्मीर' मध्ये असो कि 'लाल किल्ल्यावर' कि आमच्या गल्लीत............. त्यामुळे कोणीही कुठेही तिरंगा फडकावू नये, इतकंच बिचारे बापडे सांगतायेत.(आणि सद्य सरकार ऐकून घेतंय) श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून भाजप काय मिळवणार आहे? आणि लाल किल्ल्यावर फडकावून देखील काय साध्य होते म्हणा ? आमच्या मते, लाल चौकात तिरंगा फडकावून काहीही साध्य होत नाही, तसेच अनुक्रमे लाल किल्ल्यावर आणि देशातील प्रत्येक शहरात, शहरातील प्रत्येक गल्लीत तिरंगा फडकावून देखील काहीच साध्य होत नाही. त्यामुळे तिरंगा कुठेच फडकवला जाऊ नये.

सुधीर काळे 17/01/2011 - 21:53
(१) मी सध्या य. दि. फडकेलिखित "काश्मीर-स्वायत्तता कीं स्वातंत्र्य" हे पुस्तक वाचत आहे. त्यात शेख अब्दुल्ला यांच्यापासून ते फरूक अब्दुल्ला व आता ओमार अब्दुल्लापर्यंत अब्दुल्ला घराण्याच्या ३ पिढ्यांनी ज्या कारवाया (किंवा लीला) गेली ६० वर्षे चालवल्या आहेत-किंवा त्यांना चालवू दिल्या गेल्या आहेत असे म्हणणेच जास्त योग्य ठरेल-त्या वाचून मी अगदी धन्य-धन्य झालो! आतापर्यंत फक्त २५ टक्केच पुस्तक वाचून झाले आहे. निम्म्याहून जास्त वाचून झाल्यावर त्यावर आधारित एक धागा सुरू करायचा विचार आहे. सावधान!! (२) ही ध्वजयात्रा बंगालपासून सुरू व्हायची होती व २६ जानेवारी २०११ला श्रीनगरच्या लाल चौकात पोचायची होती व तिथे आपला तिरंगा फडकवला जाणार होता. ती एव्हाना सुरू व्हायला हवी. ती तशी सुरू झाली आहे काय? (३) फोटोतील तिरंगा ध्वज पाकिस्तानात जाळला गेला आहे याला काय आधार आहे या माझ्या प्रश्नाला अद्याप उत्तर आलेले नाहीं. (४) १४ ऑगस्टला लाल चौकात पाकिस्तानचा ध्वज फडकवला जातो ही माझी ऐकीव/वाचलेली माहिती चुकीची आहे काय हा प्रश्नही अनुत्तरित राहिला आहे. उत्तर जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.

In reply to by सुधीर काळे

सुनील 18/01/2011 - 08:01
१) जरूर. वाचण्यास उत्सुक. २) कल्पना नाही. ह्या बाबतीत अद्याप काही वाचले नाही. जाणून घेण्याची अर्थातच काही गरज वाटत नाही. ३) माझ्या मते, ज्यांनी हा फोटो डकवला त्यांची जबाबदारी आहे हे सिद्ध करण्याची की, हा ध्वज काश्मिरातच जाळला गेला. ४) कल्पना नाही. असल्यास सिद्ध करावे. (पहलगाम, काश्मिर येथे राष्ट्रगीत गायलेला) सुनील

In reply to by सुनील

सुधीर काळे 18/01/2011 - 19:07
तसे नव्हे, पण तुम्हीच तो पाकिस्तानात जाळला असे ठामपणे सांगितलेत म्हणून मला वाटले तुम्हाला खात्रीची माहिती आहे. केवळ म्हणून(च) तुम्हाला विचारले इतकेच. नसेल तर राहू द्या.....

In reply to by सुधीर काळे

सुनील 18/01/2011 - 21:21
नाही! ज्यांनी हा फोटो काश्मिरातील म्हणून डकवला त्यांना जर ते सिद्ध करता येत नसेल तर तो फोटो पाकिस्तानातील असे गृहित धरता येते. असो, हा फोटो बर्‍याचदा जालावर फिरला आहे आणि तो समझौता एक्स्प्रेसच्या अपघातानंतर पाकिस्तानात जाळला गेला हेदेखिल जालावरच वाचले होते. आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.

In reply to by सुधीर काळे

सुनील 18/01/2011 - 21:47
अजून एक कारण... उर्वरीत भारतात घडणार्‍या (विशेषतः भारतीय मुस्लिमांबाबत) घटनांवर काश्मिरी मुस्लिमांकडून फारशा प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत. बाबरी-कांड असो वा गुजरात-कांड, काश्मिरमध्ये त्याबाबत उग्र प्रतिक्रिया वगैरे कधिच झाल्या नाहीत. तेव्हा समझौता प्रकरणात एवढी उग्र प्रतिक्रिया काश्मिरात होईल हेच मुळी संभवत नाही. हेच उलटदेखिल होते. भारतीय लष्कराकडून काश्मिरी मुस्लिमांवर होणार्‍या कथित्-तथाकथित अत्याचाराबाबत उर्वरीत भारतातील मुस्लिम फार प्रतिक्रिया देत नाहीत. तेव्हा असले कसलाही आगापिछा नसलेले निव्वळ भडकाऊ फोटो डकवून काय साध्य होते?

In reply to by सुनील

चिंतामणी 18/01/2011 - 23:07
आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही. ज्यांनी हा फोटो पाकीस्तानातील आहे असे म्हणले त्यांना जर ते सिद्ध करता येत नसेल तर तो फोटो काश्मीरातीलच आहे असे गृहित धरता येते. सुधीर काळ्यांनी (आणि मी )डकवलेला फोटो (मी डकवलेला उडवलेला दिसत आहे) तिरंगा काश्मीरमधेच जाळला गेला हेदेखिल जालावरच वाचले होते. आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.

In reply to by चिंतामणी

सुनील 19/01/2011 - 01:33
सदर घटना पाकिस्तानात मुलतान येथे घडली हे दर्शविणारा पुरावा तुम्हाला व्यनिने पाठवला आहे. यापुढे फोटो डकवताना काळजी घ्यावी. आणि हो, हे शोधण्यात माझा एक तास फुकट गेला तो वसूल करायला एक बियरची सोय करून ठेवा. (ह्.घ्या)

In reply to by सुनील

सुधीर काळे 19/01/2011 - 12:22
सुनिल-जी, फोटोच्या मुळाबद्दलचा दुवा दिल्याबद्दल आभारी आहे. पण मी असे पाच फोटो "इंच-इंच"वर अपलोड केले होते त्यावेळी तुम्ही कांहीं लिहिले नव्हते. नाहीं तर तेंव्हाच उलगडा झाला असता. अर्थातच मला हे आधी माहीत असतं तर मी ते नक्कीच वापरले नसते! आपल्या श्रमाचा मोबदला म्हणून (तूर्तास) एक 'ब्लॅक लेबल' पाठवत आहे. स्वीकार व्हावा. पण एक गोष्ट लक्षात असू द्या कीं भडकविण्यासाठी मी कधीच लिहीत नाहीं. किंबहुना मी जेंव्हा स्वतः भडकतो तेंव्हांच लिहितो. आणि आपल्या ध्वजाचा असा अपमान आपल्याच लोकांनी केला आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर माझ्या डोक्यात सणक उठते! अशीच सणक गिलानींच्या आणि अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे आणि त्याहून जास्त आपल्या सरकारच्या गप्प बसण्यामुळे उठते. बलवान लोकांच्यापुढे गोगलगाय आणि शक्तीहीन लोकांच्यापुढे मात्र बाहू फुरफुरणार्‍यांबद्दल मला खरंच शून्य आदर आहे! या उलट कुणाही भारतीयाने पराक्रम केला तर मला तसाचा अभिमानही वाटतो. 'सिटी'चे विक्रम पंडित, 'पेप्सी'च्या इंद्रा नूयी, लूझियाना राज्याचा राज्यपाल बॉबी जिंदल आणि नुकताच ज्यांचा शपथविधी झाला त्या दक्षिण कॅरोलीनाच्या राज्यपाल नम्रता रंधवा हेली (निकी हेली). आजच्या "जकार्ता पोस्ट"मधील निकी हेली यांच्याबद्दलचे माझे हे पत्र वाचा! http://www.thejakartapost.com/news/2011/01/19/letter-nikki-haley%E2%80%99s-governorship.html असो. चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद..... " " alt="" />

In reply to by सुनील

चिंतामणी 19/01/2011 - 16:22
सुधीरजींच्या शब्दातच सांगतो की "आपल्या ध्वजाचा असा अपमान आपल्याच लोकांनी केला आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर माझ्या डोक्यात सणक उठते! अशीच सणक गिलानींच्या आणि अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे आणि त्याहून जास्त आपल्या सरकारच्या गप्प बसण्यामुळे उठते." याच प्रमाणे ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्यानेसुद्धा सणक आली. भारतातल्या इतर भागात सरकारी इमारतींबरोबरच सार्वजनीक ठिकाणीसुध्दा ध्वज फडवतात ना. मग तेथे का मनाई? किती दिवस शेपुट घालून बसायचे. कोणीतरी मान वर काढत असेल तर पाठींबा द्यायलाच हवा. मग भले श्री.राहूल गांधीनी तिरंगा फडकवावा. सुधीरजींनी ब्लॅक लेबल पाठविली आहेच. पण मी बीअर देइन.

In reply to by चिंतामणी

सहज 25/01/2011 - 11:12
योग्य पुरावे - दिलदारपणे दुरुस्ती याबद्दल श्री सुधीर काळे, श्री चिंतामणी तसेच श्री सुनील यांचे हार्दीक अभिनंदन! अशी चर्चा वाचायला मजा येते.

In reply to by सुनील

विकास 26/01/2011 - 02:39
४) कल्पना नाही. असल्यास सिद्ध करावे. १४ ऑगस्टचे ऐकलेले आहे. खालील छायाचित्र हे गेल्या वर्षीच्या ईदला पाकध्वज त्याच लाल चौकात उभारला गेला त्याचे आहे. http://www.tehelka.com/channels/News/2010/Sep/25/images/pakistan.jpg

अवलिया 06/01/2011 - 08:33
राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालय, सुरक्षा दलांचे तळ, पोलीस ठाणी या सर्व ठिकाणी प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण होणारच आहे. मग अशावेळी भाजप स्वतंत्ररीत्या ध्वजारोहण का करीत आहे, असा प्रश्न अब्दुल्ला यांनी केला. (महाराष्ट्र टाईम्स मधल्या बातमीमधुन)
महाराष्ट्रात १५ ऑगस्ट/२६ जानेवारी अशा दिवशी सरकारी ध्वजारोहणाव्यतिरिक्त, जनतेतर्फे चौका चौकात उत्स्फुर्तरित्या तिरंगा फडकावला जातो. निदान महाराष्ट्रात अशी वेळ न येवो ही इच्छा !

चिंतामणी 06/01/2011 - 08:58
काश्मीर समस्येचे मुळ यात आहे हे अनेकजण लक्षात घेत नाहीत. हे असे होउ नये म्हणून डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५३ साली काश्मीरमधे देह ठेवला. परन्तु अजून पर्यन्त काश्मीर समस्येचा शेवट करता येत नाही याचे वाईट वाटाते.

सुधीर काळे 06/01/2011 - 08:58
हर हर हर! काय दिवस आलेत भारतावर!! गिलानी बोलले असते तर पटले नाहीं तरी ते समजू शकलो असतो. पण एका राज्याचा मुख्यमंत्रीच असं बोलायला लागला कीं मग काय म्हणायचं? ओमरसाहेब एक तर भित्रे आहेत किंवा आतून सामील आहेत.

शिल्पा ब 06/01/2011 - 09:16
ओमार हे नक्की कुणाचा संदेश देताहेत? हाय कमांड का चीन? का पाकीस्तान? काय बोलणार? :( नेते षंढ आहेत यावर शिक्कामोर्तब पुन्हा एकदा यापलिकडे काय अजुन?

In reply to by शिल्पा ब

सुधीर काळे 06/01/2011 - 10:31
शिल्पाताई, शेवटी आपणच गाढव ठरतो कारण या राज्यकर्त्यांना आपणच निवडून देतो. यावेळी शपथ घ्या कीं काँग्रेसला, सोनियाताईंना किवा राहुलबाळाला मते देणार नाहीं. मी तर तेवढ्यासाठी पुण्याला जाऊन विरोधी पक्षाला मत देईन!

In reply to by सुधीर काळे

पंगा 17/01/2011 - 22:08
मी तर तेवढ्यासाठी पुण्याला जाऊन विरोधी पक्षाला मत देईन!
हा नेमका कोणता विरोधी पक्ष? ज्या (सध्याच्या) विरोधी पक्षाचे सरकार असताना त्यात श्री. ओमर अबदुल्लाह यांची नॅशनल कॉन्फरन्स ही त्या पक्षाची युतीभागीदार होती (आणि ज्या सरकारात स्वतः श्री. ओमर अब्दुल्लाह हे परराष्ट्रखात्याचे राज्यमंत्री होते), तो विरोधी पक्ष? की ज्या (सध्याच्या) विरोधी पक्षाच्या कारकीर्दीत एक विमान अपहरण झाले असता, ओलिसांच्या सुटकेसाठी तडजोड म्हणून मुक्त केलेल्या काही दहशतवाद्यांना त्याच (सध्याच्या) विरोधी पक्षाच्या एका मंत्र्यांनी जातीने कंदाहारपर्यंत सोबत केली, तो विरोधी पक्ष? बाकी, काही अपहरणाची घटना घडून गेल्यानंतर (after the fact) त्यात सापडलेल्या ओलिसांचा जीव वाचावा म्हणून जर काही दहशतवाद्यांना मुक्त केलेले चालू शकते*, तर मग 'आग भडकण्याची खात्री आहे, तेव्हा मुद्दाम ठिणगी पाडू नका, अन्यथा परिणामांची जबाबदारी तुमची!' या घटनेपूर्वीच्या (before the fact) प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या (preventive measure) स्वरूपातील इशार्‍यात नेमके काय गैर आहे? * दहशतवाद्यांना मुक्त केले यात नेमके काही गैर होतेच, असे मी येथे बसून छातीठोकपणे सांगू शकत नाही. परिस्थिती हाताळणार्‍या जबाबदार व्यक्तींनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि संभाव्य परिणाम, आपले आणि शत्रूचे तौलनिक सामर्थ्य, शत्रूची संभाव्य प्रतिक्रिया, आपल्या कोणत्याही कृतीतून (आणि त्यावर शत्रूच्या होऊ शकणार्‍या कोणत्याही प्रतिक्रियेतून) होऊ शकणारे आपले आणि शत्रूचे संभाव्य तौलनिक फायदेतोटे वगैरे सर्व बाबींची योग्य ती गणना (calculation) करून घेण्याचा हा निर्णय आहे. ('ज्याचे जळते, त्यालाच कळते' किंवा 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' वगैरे वगैरे.) अन्यथा, "द्या साल्यांना उडवून!" वगैरे घरबसल्या म्हणण्याने माझ्या दिवंगत तीर्थरूपांचे काहीही नुकसान होत नाही. त्यामुळे तत्कालीन सरकारच्या तत्कालीन कृतीबद्दल नावे ठेवण्याचा कोणताही मानस नाही. विरोध आहे तो केवळ 'आम्ही केले तर ठीक, काँग्रेसने केले तर तो भित्रेपणा/पळपुटेपणा/धार्जिणेपणा/अनुनय' छापाच्या दुटप्पी धोरणाला आहे.

In reply to by पंगा

सुधीर काळे 18/01/2011 - 07:44
प्रश्न चांगला आहे. विकल्प कमीच आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कीं काँग्रेसने जशी एकछत्री सत्ता उपभोगली तशी 'भाजपा'ने भोगली नाहीं. राज्यावर एकदाच आले ते कडबोळ्याचा भाग म्हणून. (भोगली असती तर काय केले हा विषय 'आत्याबाईला मिशा असत्या तर...." सारखा आहे हेही खरे!) पण लोकसभेची निवडणूक येईपर्यंत आडवाणी जाऊन सुषमा स्वराज किंवा नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व जर उदयास आले तर विकल्प दिसेल. पण काँग्रेसला मत मात्र देणार नाहीं.

आशिष सुर्वे 06/01/2011 - 09:34
तिरंगा! ज्या तिरंग्यासाठी रक्ताचे पाट वाहिलेत, त्या तिरंग्याचे राजकारण करताहेत हे हरामखोर्र!!

गवि 06/01/2011 - 10:20
नाही पटले. संदर्भ नीट बघूया.. १. "भारतीय जनता युवा मोर्चाने 26 जानेवारी रोजी "चलो काश्‍मीर' ची हाक दिली असून श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. " २. "काश्‍मीरमधील परिस्थिती पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर त्यांनी तसा प्रयत्न करू नये. काश्‍मीर खोऱ्यात जर हिंसाचार उसळला तर त्यासाठी भाजप नेत्यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल,'' असे ओमर या वेळी म्हणाले. ३. "भारतीय जनता पक्षाने पश्‍चिम बंगाल ते काश्‍मीर खोरे अशी राष्ट्रध्वज यात्रा आयोजित केली आहे." >>> वरील काही वाक्यांतूनच संदर्भ स्पष्ट होतो आहे असं दिसतंय. प. बंगाल (बांग्लादेश रेफर करण्यासाठी प.बंगाल हे आरंभस्थान निवडले असणार. )ते काश्मीर खोरे. " .."राष्ट्रध्वज यात्रा" "'चलो काश्‍मीर' ची हाक" या सर्व ठळक शब्दांमधून काय व्यक्त होते आहे याचा शांतपणे विचार करावा. काश्मीर हे सेन्सेटिव्ह आहेच ही फॅक्ट मुळात अमान्य करून काय होणार? भाजप ही मिलिटरी असती आणि होऊ शकणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी शेवटपर्यंत घेऊ शकत असती तर ठीक होते. पण काही भडकले की हे "चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" करुन तातडीने घरी निघतील (मग ध्वजयात्रा वगैरे नाही..जे काय मिळेल ते वाहन..) आणि काश्मिरी जनता बसेल भोगत दीर्घ परिणाम. केवळ शांततेने आंदोलनाचे स्वरूप न देता कोणी झेंडावंदन करत असेल आणि त्याला विरोध झाला तर नक्कीच ते दुरित आहे. पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं.

In reply to by पंगा

गवि 06/01/2011 - 10:29
हो.. थेट फटका त्यांनाच आहे. बाकी देशाला तात्विक आणि अन्य पातळीवरचे नुकसान आहेच.. पण भडकले खोरे की तिथली लोकल जनता थेट त्याचे चटके झेलते. (गृहीतकः काश्मिरी जनता म्हणजे प्रत्यक्ष भौगोलिक दृष्ट्या काश्मीरमधे राहणारे भारतीय सर्वधर्मीय असे मी समजतो. आणि या प्रतिसादात भारतात आणि काश्मीरमधे मी कोणताही फरक करत नाहीये. हेच अन्य कुठेही , कोणत्याही राज्यात "चलो" करुन काही भडकू शकत असेल तर तिथेही लागू आहेच.)

In reply to by गवि

पंगा 17/01/2011 - 21:09
थेट फटका त्यांनाच आहे. बाकी देशाला तात्विक आणि अन्य पातळीवरचे नुकसान आहेच.. पण भडकले खोरे की तिथली लोकल जनता थेट त्याचे चटके झेलते.
पटण्यासारखे आहे.

In reply to by गवि

मी_ओंकार 06/01/2011 - 10:59
गविंशी सहमत. राजकारण नक्की कोण करत आहे हे समजून घेतले पाहिजे. उगाच डोके भडकावून घेण्यात काही अर्थ नाही. उगाच मारूतीच्या बेंबीत बोट घालून मग भुंगा चावला म्हणून ओरडण्यात काही अर्थ नाही. ओमर यांचे विधान परिस्थितीला धरून वाटते. माध्यमांनीही सबुरी दाखवली पाहिजे. - ओंकार.

In reply to by गवि

चिंतामणी 25/01/2011 - 10:09
भाजप ही मिलिटरी असती आणि होऊ शकणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी शेवटपर्यंत घेऊ शकत असती तर ठीक होते. पण काही भडकले की हे "चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" करुन तातडीने घरी निघतील (मग ध्वजयात्रा वगैरे नाही..जे काय मिळेल ते वाहन..) आणि काश्मिरी जनता बसेल भोगत दीर्घ परिणाम. केवळ शांततेने आंदोलनाचे स्वरूप न देता कोणी झेंडावंदन करत असेल आणि त्याला विरोध झाला तर नक्कीच ते दुरित आहे. पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं. स्वराज, जेटली, अनंतकुमार यांना अटक http://www.esakal.com/esakal/20110125/4709043530602923099.htm श्रीनगर - भारतीय जनता पक्षाची "तिरंगा यात्रा' रोखण्यासाठी जम्मू-काश्‍मीर सरकारने कंबर कसली आहे. सर्व सीमा बंद करतानाच राज्याचे प्रवेशद्वार असलेल्या लखमापूरजवळ पोलिस आणि सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीहून विमानाने आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुरवातीला विमानतळावरच रोखण्यात आले. सायंकाळी उशिरा त्यांना अटक करण्यात आली. रेल्वेने दाखल झालेल्या महाराष्ट्रातील सुमारे अठराशे कार्यकर्त्यांना सक्तीने स्वगृही परत धाडण्यात आले. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- भाजप कार्यकर्त्यांना दाखविला परतीचा रस्ता http://www.esakal.com/esakal/20110123/4957367794433620389.htm पुणे - प्रजासत्ताक दिनी जम्मू येथील लाल चौकात तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी कर्नाटकातून निघालेले भाजप जनता युवा मार्चाचे कार्यकर्ते २३ बोगींची एक विशेष रेल्वे करून बंगळूरहून श्रीनगरकडे निघाले होते. मनमाडजवळ आल्यानंतर रात्री अडीच वाजता पोलिसांनी रेल्वे थांबविली आणि गाडीचे इंजिन बदलून व पोलिसांनी भरलेले दोन डबे गाडीला जोडून गाडीला परत बंगळुरला रवाना करण्यात आली. रात्री झोपेत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी या प्रकाराचा माहितीच होऊ दिली नाही. पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान (एसआरपीएफ) व रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यावेळी गाडीतील सर्व दिवे घालविण्यात आले, त्यानंतर पुढील इंजिन काढून मागच्या बाजूला बसविण्यात आले, शिवाय पोलीस जवानांनी भरलेले दोन डबे गाडीला जोडण्यात आले व गाडी परत बंगळुरूकडे रवाना करण्यात आली. . . . . प्रजासत्ताक दिनाच्या तिरंगा यात्रेसाठी इतर कोणत्याही राज्यातील कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर सरकारने जाहीर केले आहे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------- दोन नमुने परिस्थीतीचे चित्रण दाखवायला पुरेसे असावेत.

In reply to by चिंतामणी

गवि 25/01/2011 - 10:18
अहो हे सर्व त्यांना तिथे पोहोचूच न देण्याबद्दल झालं.. चालू पॉलिसीनुसार हे ठीकच आहे की. इतक्या वेगवेगळ्या ठिकाणांहून जमा होत आहेत लोक, तेव्हा अनुचित प्रकार टाळण्यासाठी हे होतंय. वर केलेला उल्लेख हा भडका उडाल्यावर परत निघण्याविषयीचा होता. अयोध्या, करसेवा ,रथयात्रा या वेळी हे दिसलंय हो. "भाजप"च नाही, एकूण कोणताही पक्ष जर जागी पोहोचला आणि रक्कस करण्यात यशस्वी झाला तर स्फोटक परिस्थिती होताक्षणीच काढता पाय घेतोच हो. म्हणून तिथे मॉबिंग होऊ दिले जात नाहीये ही प्रिव्हेंटिव्ह कारवाई बरीच की. एकटा मनुष्य गेला तिथे आणि लावला झेंडा, किंवा राहिला उपस्थित तिथल्या एका कार्यक्रमाला तर कोण अडवणार आहे. विरोध झुंडशाहीला आहे.

In reply to by गवि

>> विरोध झुंडशाहीला आहे. जेव्हा झुंडशाही वाले ४० टक्के असतात तेव्हा त्याला झुंडशाही म्हणतात ते ६० टक्के झाले की त्यास बहुमत म्हणतात. आणि ६६ टक्के झाले तर २/३ बहुमत म्हणतात. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 11:11
जेव्हा झुंडशाही वाले ४० टक्के असतात तेव्हा त्याला झुंडशाही म्हणतात ते ६० टक्के झाले की त्यास बहुमत म्हणतात. आणि ६६ टक्के झाले तर २/३ बहुमत म्हणतात.
कश्मीरमधली सहासष्ट टक्के जनता स्वखुशीने तिरंगा फडकावू लागली तर आनंदच आहे. फक्त हे बाहेरच्या उपटसुंभांच्या चिथावणीने (म्हणजे 'फडकावून दाखवाच'-छाप चिथावणी नव्हे. 'आम्ही फडकावतो. कसे थांबवता ते पाहूच'-छाप चिथावणी.) होण्याची शक्यता किंचित कमी वाटते, एवढेच.

In reply to by पंगा

आम्ही संपूर्ण भारताच्या जनतेचा विचार करत असल्याने आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग मानत असल्याने भारतीयाने भारतात तिरंगा फडकवणे असा विचार करतो आहोत. अन्यथा ६० टक्के काश्मिरी जनता एवढाच विषय असल्यास त्याच न्यायाने राज ठाकरेची म्हटली जाणारी झुंडशाही ही बहुमताची सुरुवातच म्हटली पाहीजे. (म्हणजे त्याच्या विचारांच्या लोकांचे बहुमत होईल की नाही हे माहीत नाही पण बहुमताला सुरुवात झाली असे नक्की म्हणता येईल. नाही का!) अन्यथा काश्मिर सोडून देऊन द्यावा (त्यांना स्वातंत्र्य द्यावे) आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांच्याशी मैत्रीही ठेऊ नये.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 11:33
आम्ही संपूर्ण भारताच्या जनतेचा विचार करत असल्याने
उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी 'संपूर्ण भारताच्या जनते'त मोडतात काय?

In reply to by पंगा

उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी 'संपूर्ण भारताच्या जनते'त मोडतात काय? मोडत असावेत असे वाटते म्हणूनच महाराष्ट्रवाद आणि काश्मिरवाद यांची तुलना करणे आले. जर असा न्याय काश्मिरवादाला असेल तर महाराष्ट्रवादालाही मिळणार का? म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्‍यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का? (डिस्क्लेमरः वरील महाराष्ट्रवाद कुठेही अस्तित्वात नाही केवळ तुलनात्मक उदाहरण म्हणून वापरला आहे. )

In reply to by llपुण्याचे पेशवेll

गवि 25/01/2011 - 11:45
म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्‍यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का? अगदी जरूर. कोणी जर कुरापतखोर रितीने एकजूट करून एका प्रदेशात जाऊन भडका करणार असतील तर जरुर अटक, रेल्वेचे डबे वळवणे (बादवे, अत्यंत बालिश उपाय वाटला), आणि इतर कारवाई करावी. मग ते राज्य काश्मीर असो वा महाराष्ट्र..किंवा अंदमान निकोबार देखील.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 11:49
म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्‍यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का?
महाराष्ट्रातील परिस्थिती तितकीच चिघळली तर तेही करण्याचा हक्क प्रशासन राखून ठेवते, असे वाटते. तूर्तास महाराष्ट्रातील परिस्थिती महाराष्ट्रातच नियंत्रणात ठेवण्याचा प्रशासनाचा बेत असावा किंवा कसे?

In reply to by पंगा

>>महाराष्ट्रातील परिस्थिती तितकीच चिघळली तर तेही करण्याचा हक्क प्रशासन राखून ठेवते, असे वाटते. सहमत. प्रशासन अन्य गोष्टीत कदाचित राखून ठेवण्याचा हक्क वापरण्यात मष्गुल दिसते आहे. जेव्हा बिहारी सर्वपक्षीय दल पंतप्रधानांना भेटले तेव्हा "आत्ता शांत रहा आम्ही परिस्थिती हाताळत आहोत. भडकाऊ विधाने करून परिस्थिती अजून भडकऊ नका." असा सामोपचाराचा जाहीर उपदेश पंतप्रधानांनी केल्याचे स्मरणात नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 12:10
...अगदी आख्ख्या जम्मू आणि कश्मीरच्या जनतेने झेंडावंदन जरी नाही केले, तरी उर्वरित भारताची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सहासष्ट टक्क्यांहून अधिक भरत असावी, असे वाटते. (खात्री नाही.) त्यामुळे (झेंडावंदनासाठी) कोरमचाच जर प्रश्न असेल, तर तशी अडचण बहुधा येऊ नये. संपूर्ण भारताच्या सहासष्टाहून अधिक टक्के जनतेकडून तरीही झेंडावंदन व्हावेच. हं, आता उर्वरित भारतातील जनता झेंडावंदनात विशेष रस दाखवत नाही (आणि म्हणून कोरमपूर्ती होत नाही) ही जर अडचण असेल, आणि म्हणून कोरमपूर्तीकरिता रिक्रूटभरतीसाठी श्रीनगरकडे कूच करण्याची (नामी) कल्पना असेल, तर प्रश्न वेगळा. मात्र सद्यपरिस्थितीत त्याला यश येण्याची शक्यता बरीच कमी वाटते, याची पूर्वसूचना देण्याची कर्तव्यपूर्ती करू इच्छितो, इतकेच. बाकी ज्याचीत्याची मर्जी.

In reply to by पंगा

चिंतामणी 25/01/2011 - 13:47
कश्मीरमधली सहासष्ट टक्के जनता स्वखुशीने तिरंगा फडकावू लागली तर आनंदच आहे. फक्त हे बाहेरच्या उपटसुंभांच्या चिथावणीने (म्हणजे 'फडकावून दाखवाच'-छाप चिथावणी नव्हे. 'आम्ही फडकावतो. कसे थांबवता ते पाहूच'-छाप चिथावणी.) होण्याची शक्यता किंचित कमी वाटते, एवढेच. पुन्हा तेच सांगतो. काश्मीरातील ३५-४० ट्क्के असलेल्या काश्मीरीपंडीतांना १०० पळवुन लावण्यात आलेले आहे. उर्वरीत प्रजेतील ज्यांना तिरंगा फडकवायची इच्छा असेल त्यांना कुठले सरकार पाठिंबा देणार???????? भारताचे की पाकिस्तानचे? (तुमचे पंडितांच्या हकालपट्टीबद्दलचे मौन बरेच काही सांगुन जात आहे.)

In reply to by चिंतामणी

नितिन थत्ते 25/01/2011 - 14:04
>>काश्मीरातील ३५-४० ट्क्के असलेल्या काश्मीरीपंडीतांना १०० पळवुन लावण्यात आलेले आहे. काश्मीरात एवढे पंडित (२० व्या शतकात) कधी होते? he US Department of State reports that, according to the Indian National Human Rights Commission, the Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir dropped from 15 percent in 1941 to 1 percent as of 2001 (१९४१ ते १९४७ या काळात किती जणांचे स्थलांतर झाले ते माहिती नाही). खरोखरच ३५-४० टक्के असते तर त्यांना हाकलणे शक्य झालेच नसते. दुसरी एक रोचक बाब म्हणजे हे हाकलणे १९८९ च्या शेवटी आणि १९९० च्या सुरुवातीस झाले जेव्हा केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर नव्हता. उलट भाजपचा बाहेरून पाठिंबा असलेला जनता दल पक्ष सत्तेवर होता. तेव्हा तो एक्झोडस थांबवण्याचा दबाव (पाठिंब्यासाठी अवलंबून असलेल्या) सरकारवर भाजपने आणल्याचे स्मरत नाही. Exodus (1985-1995) In late 1989 and early 1990, islamic terrorism in Kashmir led to the pandits leaving the Valley. These families intended to return to the Valley after restoration of normalcy.

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 25/01/2011 - 17:29
Rights Commission, the Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir dropped from 15 percent in 1941 to 1 percent as of 2001 टक्केवारी हा गमतीशीर प्रकार असतो. मला एक सांगा १९४१ला काश्मीरची लोकसंख्या किती होती? १९८९ला काश्मीरची लोकसंख्या किती होती? २००१ ला काश्मीरची लोकसंख्या किती आहे? (मी काश्मीरबद्दल बोलत आहे. जम्मु काश्मीरबद्दल नाही) आता हे वाचा. 400,000 Kashmiri Pandits, constituting 99% of the total population of Hindus living in Muslim majority area of the Kashmir Valley, were forcibly pushed out of the Valley by Muslim terrorists, trained in Pakistan, since the end of 1989. They have been forced to live the life of exiles in their own country, outside their homeland, by unleashing a systematic campaign of terror, murder, loot and arson. मानवी अधीकारवाले जे जमखी अथवा मृत झालेल्या दगडफेक करणारे असतात त्यांच्या बाजुन धाय मोकलुन रडतात त्यांचे कडे याचे काय उत्तर आहे???? Failure of Human Rights Organisations: * Leading International Human Rights Organisations like Amnesty International, Asia Watch and others have yet to take proper cognisance of the genocide perpetrated on Kashmiri Pandits. * Their representatives have so far failed to visit the camps in Jammu, Delhi and other parts of India were thousands of families are puting up for the last five years. * Gradual extinction of a civilised community with an ancient culture is yet to shake the conscience of the world.

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 25/01/2011 - 19:00
National Human Rights Commission, New Delhi, India Archive Search Keywords Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir Release Date From (dd/mm/yyyy) TO Searched the NHRC Database. No Aricle with above information was found. Note: For further details kindly contact National Human Rights Commission, Faridkot House, Copernicus Marg, New Delhi, PIN 110001 Tel.No. 23384012 Fax No. 23384863 E-Mail: covdnhrc@nic.in, ionhrc@nic.in Disclaimer: Neither NHRC nor NIC is responsible for any inadvertent error that may have crept in the Information being published on NET. National Human Rights Commission, New Delhi, Indiaच्या वेबसाईटवर Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir याबद्द्लचा कोणताही रिपोर्ट मिळाला नाही. http://www.nhrc.nic.in/ येथे जाउन खात्री करू शकता.

In reply to by चिंतामणी

सुनील 25/01/2011 - 19:38
काश्मिरींत पंडितांची एकूण संख्या ५ टक्क्याच्या आत-बाहेर आहे. सध्या पुरावा शोधायला वेळ नाही. मिळाल्यावर पाठवून देईन.

In reply to by सुनील

चिंतामणी 26/01/2011 - 00:19
१९८९ (किंबहुना त्या आधी काही वर्षे) पाकीस्तानातुन काश्मीरात येउन (अर्थात भारतातल्या) स्थाईक झालेल्यांची टक्केवारीसुध्दा द्या.

In reply to by चिंतामणी

पंगा 27/01/2011 - 08:17
१९८९ (किंबहुना त्या आधी काही वर्षे) पाकीस्तानातुन काश्मीरात येउन (अर्थात भारतातल्या) स्थाईक झालेल्यांची टक्केवारीसुध्दा द्या.
'मेनस्ट्रीम' पाकिस्तानातून? की पाकव्याप्त (किंवा तथाकथित 'आज़ाद') कश्मीरमधून? (म्हणजे 'पलीकडच्या' पण तरीही कश्मीरीच जनतेची टक्केवारी?) आणि याला जर इतकाच विरोध आहे, तर मग दोन्ही कश्मीरांमधील जनतेच्या परस्परसंपर्कासाठी आणि आवकजावकीसाठी आंतरकश्मीर बससेवा नेमकी भाजपच्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीत कशी काय सुरू झाली? (टीपः त्या बससेवेस विरोध करण्याचा उद्देश नाही. 'त्या' सरकारने केलेल्या फार थोड्या चांगल्या आणि 'सेन्सिबल' कामांपैकी ते मी एक मानतो.) दुसरे म्हणजे, कश्मीरच्या 'त्या' भागावर भारत जर आपला हक्क सांगतो, तर मग कश्मीरच्या (पर्यायाने भारताच्या) 'त्या' भागातील प्रजेस (पर्यायाने: भारताच्या घटनेनुसार जन्मसिद्ध आणि रहिवाससिद्ध नागरिकांस, मग भले ते स्वतः तसे मानोत अथवा न मानोत) - भारताच्या (आणि खुद्द कश्मीरच्या) दुसर्‍या भागात जाण्यास आक्षेप का असावा? आणि तोही 'भारताच्या जम्मू आणि कश्मीरव्यतिरिक्त भागातील रहिवासी नागरिकांस जम्मू आणि कश्मीरमध्ये (पर्यायाने: भारताच्याच एका भागात) रहिवासास आणि मालमत्ता राखण्यास परवानगी नाही' या कारणास्तव ३७०व्या कलमाचा विरोध करणार्‍या पक्षाकडून? (टीपः कश्मीरच्या 'त्या' भागातील रहिवाशांचा भारताच्या ताब्यात असलेल्या ज. आणि क. मध्ये किंवा उर्वरित भारतात प्रवेश आणि संचार हा सद्यपरिस्थितीत पूर्णपणे अनिर्बंध असावा असे मुळीच म्हणणे नाही. आहे त्या परिस्थितीत सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या कारणांसाठी असे निर्बंध असणे किंवा घालणे हे केवळ समर्थनीयच नव्हे, तर आवश्यक आहे. पण मग नेमक्या त्याच सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या कारणांसाठी, बाहेरून प्रचंड जमावाने येऊ पाहणार्‍या (म्हणजेच स्थानिक नसलेल्या) चिथावणीखोर एलेमेंटांवर काही निर्बंध जर स्थानिक प्रशासनाने घातले, तर त्यात नेमके काय चुकले? एकट्या श्रीमती सुषमा स्वराज यांनी (किंवा भाजपच्या कोणत्याही एका - किंवा दोघातिघा - नेत्यांनी) येऊन शांतपणे जर झेंडावंदन केले असते - श्री. ओमर अबदुल्लाह यांच्या बरोबरीने किंवा स्वतंत्रपणे - तर त्यात आक्षेप घेण्यासारखे असे बहुधा काही नसते. आणि त्या परिस्थितीत कदाचित असे निर्बंध हे निषेधार्ह ठरू शकले असते. आणि हे कृत्य एक प्रभावी 'पोलिटिकल स्टेटमेंट'ही ठरू शकते. पण जमावासहित? अशा वेळी, अशा भारलेल्या वातावरणात आणि एवढा जमाव असताना काय होऊ शकते, एवढे न समजण्याइतके आपण बाळबोध झालो आहोत काय? सहा डिसेंबर एकोणीसशेब्याण्णवची घटना आपण इतक्या लवकर विसरून गेलो आहोत काय?)

रणजित चितळे 06/01/2011 - 11:06
आपल्याच देशात आपण आपला राष्ट्रीय सण साजारा करु शकत नाही. पहिल्यांदा हिंदुंना काश्मिर मधुन बाहेर काढले. आता ओमर चे हे व्यक्तव्य म्हणजे मग काही झाले तर जबाबदारी झटकण्यासारखे झाले. खरे तर भाजप ने झेंडा फडकवण्याने एवढे होणार नाही तेवढे ओमर ह्यांच्या व्यक्तव्याने होईल कारण अतिरेक्यांना आता ईशारा मिळाल्या सारखा झाला. ओमर हेच अशी विधाने करुन लोकांना भडकवत आहेत. एक तर ओमर किती बिनकामी मनुष्य आहे ते त्याने दाखवुन दिले मध्ये कश्मिरमध्ये जे झाले त्याने. राजकारण्यांची मुले एकदम मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ लागली म्हणजे असेच होणार. काळे साहेब म्हणतात ते बरोबर आहे आपण जागरुक होण्याची वेळ आली आहे.

सुनील 06/01/2011 - 12:16
@ गवि पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं. @मी_ओंकार राजकारण नक्की कोण करत आहे हे समजून घेतले पाहिजे ओमर यांचे विधान परिस्थितीला धरून वाटते. दोघांशीही सहमत. असो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जवळपास तीन दशके ज्यांनी आपल्या नागपूरस्थित मुख्यालयावर कधिही तिरंगा फडकावला नाही, त्यांचे पितृत्व मानणार्‍यांकडून आणि जवळपास सहा वर्षे देशावर स्वतःचे सरकार असूनही कधीही श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या गोष्टी न करणार्‍यांकडून, यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. बाकी चालू दे...

In reply to by सुनील

असो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जवळपास तीन दशके ज्यांनी आपल्या नागपूरस्थित मुख्यालयावर कधिही तिरंगा फडकावला नाही, त्यांचे पितृत्व मानणार्‍यांकडून आणि जवळपास सहा वर्षे देशावर स्वतःचे सरकार असूनही कधीही श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या गोष्टी न करणार्‍यांकडून, यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही.
विजुभौंचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक आहे.

In reply to by सुनील

सुधीर काळे 06/01/2011 - 12:53
राजकारण्यांना द्या सोडून! आम्हाला काय देणं-घेणं आहे 'भाजपा'शी किंवा 'रास्वसं'शी? मी केवळ एक भारतीय या नात्याने ओमार यांच्या वक्तव्यावर खेद आणि शोक व्यक्त करीत आहे कारण त्यांचे विधान मला तरी समर्थनीय वाटत नाहीं. आपल्याच देशात झेंडा फडकवायची उदासीनता? मागच्या राज्यकर्त्यांनी काय केले त्यात कशाला जायचे? दुसरे म्हणजे मी असे वाचले आहे की त्याच लाल चौकात १४ ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा फडकतो. खरे आहे काय? (खरे-खोटे जरूर सांगावे) बाकी चालू द्या! (चालू आहेच!)

In reply to by सुधीर काळे

गवि 06/01/2011 - 13:23
"राजकारण्यांना द्या सोडून", असं कसं? एक राजकीय पक्ष "चलो काश्मिर" आणि "राष्ट्रध्वज यात्रा" (रथ यात्रा शी साम्य साधणारा शब्द) वापरुन तिथे झेंडा फडकवण्यामागचा आपला राजकीय हेतू ढळढळीत व्यक्त करत असतानाही केवळ आपल्याच देशात झेंडा फडकवायची उदासीनता? या आपल्या म्हणण्यासोबत त्या "झेंडा फडकवण्या"मागची मानसिकताही पहा ना. "आम्हाला काय देणं-घेणं आहे" असं म्हणून मूळ उद्देश / परिस्थिती नाहीशी होईल का? डोळे मिटून घेण्याचा प्रकार होईल ना तो?

In reply to by गवि

सुधीर काळे 06/01/2011 - 14:56
मी राजकीय पक्षांना सोडून द्या म्हणालो कारण काँग्रेस काय किंवा भाजप काय, त्यांची वागणूक अशीच धरसोडवृत्तीची आहे. पण देशाचे हित पाहिलेच पाहिजे. पण १४ ऑगस्टच्या मुख्य प्रश्नाचे उत्तर राहिलेच कीं! खरे आहे काय मी वाचलेले? कोणी जाणकार सांगेल काय? आणि पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याने कांहीं आपल्या हातातले काश्मीर जात नाहींच! अवांतरः सध्या मी काश्मीरबद्दलचे एक पुस्तक वाचतो आहे त्यात ओमारच्या आजोबांचे प्रताप वाचून आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा चुका जास्तच ठळकपणे दिसत आहेत. पण ते सर्व मी पुस्तक वाचून झाल्यानंतर लिहायचा बेत केला आहे..... दरम्यान "शेख अब्दुल्लाकी जय"!

In reply to by सुधीर काळे

चिंतामणी 07/01/2011 - 08:14
सध्या मी काश्मीरबद्दलचे एक पुस्तक वाचतो आहे त्यात ओमारच्या आजोबांचे प्रताप वाचून आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा चुका जास्तच ठळकपणे दिसत आहेत. पण ते सर्व मी पुस्तक वाचून झाल्यानंतर लिहायचा बेत केला आहे..... बेत नका करू. लिहा. तुमच्या लिखाणाची अनेकजन वाट पहात आहेत. लौकर येउ द्यात.

आदिजोशी 06/01/2011 - 12:16
रथयात्रेमुळे झाले ते नुकसान खूप झाले. आता त्याची पुनरावॄती नको. भाजपा इथे खाजवून खरूज काढून झेंड्याचे राजकारण करत आहे. काश्मीर मधली परिस्थिती आत्ता कुठे आटोक्यात येत आहे. त्यात पुन्हा भाजपाच्या ह्या आचरट प्रकारामुळे वातावरण पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. सत्तेच्या राजकारणासाठी भाजपा खूप खालच्या पातळीवर उतरत आहे. ह्यांच्या अशा दळभद्री कार्यांमुळे हकनाक सामान्य माणूस भरडला जाईल. समाजकंटकांना कारणच हवे आहे. ते भाजपा देते आहे.

In reply to by आदिजोशी

चिंतामणी 06/01/2011 - 12:46
आपण असे विधान करताना ईतीहास विसरत असावेत किंवा आपणाला माहीत नसावा असे दिसते. आपणास डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांचे बद्दल काय माहिती हे सांगा. माहीत नसेल तर ती माहिती करून घ्या आणि मग परत आपला प्रतीसाद बघावा. आता अब्दुला पिता-पुत्रांबद्दल बोलु. जिकडे सरशी तीकडे पारशी असली यांची वृत्ती आहे. सत्तेत असल्याचीए तळी उचलायची आणि जम्मु काश्मीरमधे आपली पोळी भाजायची असले यांचे उद्योग. ह्यापेक्षा जास्त बोलायची जरूरी नाही.

In reply to by आदिजोशी

रणजित चितळे 06/01/2011 - 12:54
काश्मीर मधली परिस्थिती आत्ता कुठे आटोक्यात येत आहे. परिस्थिती आटोक्यात नाहीये कधीच नव्हती. १९४८ मध्ये पाकिस्तान ने चढाई केली. पुढे ६५, ७१ चे युद्धाने पाकिस्तानला समजले की युद्धाने त्याची आर्थीक हानी जास्त होते. मग झिया उल हक चा फॉम्यला - अतिरेकी कारवाया करुन पोखरुन टाकायचा कट शिजला व त्याच कटा प्रमाणे सध्या पण चालले आहे. हिंदुना विस्थापित करुन तेथली डेमोग्राफी (मराठी शब्द आठवत नाही - महाराष्ट्राबाहेर राहण्याचे धोके) व्यवस्थीत पणे बदलली जात आहे. त्या मुळे कश्मिर शांत आहे व त्या शांतीत भंग होईल असे नाही. हा प्रश्न (खाजवुन खरुज काढायचा) अरुंधती रॉय व तत्सम लोकांना विचारला तर बरे होईल त्यांना तर कश्मिर सारखे वातावरण सगळ्या भारतात करायचे आहे. त्यांच्या विरुद्ध एकत्रीत आवाज उठवायची गरज आहे. त्यांना वाईट वाटेल म्हणुन ध्वजारोहण नको करायला म्हणजे किती हतबल पणा आहे. रक्त आटते, मन सुकते, आपल्या राष्ट्रात आपणच स्वस्त। त्यांच्या सांभाळा संवेदना, झाकुन आपल्या वेदना। वंदेमातरम् नको, गुरुला फाशी नको। समान कायदा नको, काश्मिरात पंडीत नको। तरीही तोंडे ह्यांची’, मक्के कडे सदाची।

In reply to by रणजित चितळे

आदिजोशी 06/01/2011 - 13:14
अब्दुल्ला पिता-पुत्र, स्वातंत्र्यप्राप्तीपासून धगधगत असलेले काश्मीर, तिथून हिंदूंना पद्धतशीरपणे हुसकावणे, अरुंधती रॉय सारखे थर्डक्लास समाजवादी, शेपूटघाले राजकारणी ह्या विषयावर काहीच बोलायचे नाही. ह्या समस्या निर्विवादपणे आहेतच. त्याबद्दल दुमत असायचे कारणच नाही. पण काश्मीरमधे बसलेली माकडं कुराण जाळण्याच्या प्रकरणानंतर अजून एखादे कोलीत सापडायची वाट बघत आहेत. ते त्यांना ह्या उद्योगांमुळे मिळणार आहे. रथयात्रेचे मॉडेल भाजपा सत्तेसाठी पुन्हा रिप्लीकेट करत आहे. लोकांच्या भावना भडकावून आपली पोळी भाजायचाच हा प्रयत्न आहे. भाजपा देशप्रेमापोटी तिथे झेंडा फडकवायला जात आहे असं मानण्याइतका मी तरी नक्कीचा भाबडा नाही.

चिंतामणी 06/01/2011 - 13:27
या घटनेचा निषेध फक्त तिथे तिरंगा फडकवुन च होव्वो शकतो ... कश्मीर मधे ज्याप्रमाणे फुतिरावादी आहेत त्याप्रमाणे भारतावर निष्ठा असणारे पण आहेत ..या निष्ठा असणार्या लोकाना संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे हे तिरंगा तिथे फडकवुन च दाखवू शकतो .... (फोटो- सौजन्य मंगेश जोशी)

In reply to by गवि

चिंतामणी 06/01/2011 - 13:59
का ते पुन्हा आग लावतील म्हणून गप्प बसायचे?????? आणि पाणी फरावयचे म्हणजे नक्की काय करायचे आणि कोणी करायचे हे जरा सवीस्त सांगा.

In reply to by चिंतामणी

गवि 06/01/2011 - 14:18
कारवाई काय केली हा प्रश्न रास्त. नसेल केली तर ती चूक. पण या फोटोला उत्तर म्हणून भाजपप्रणित मॉबने तिथे जायचे आणि झेंडा फडकवण्याच्या नावाने वातावरण तापवायचे याने हा भडका विझेल असं तुम्हाला खरंच वाटतं का? सोल्यूशन सापडत नाही / उपरिफोटोनिर्दिष्ट दुरित लोकांवर कारवाई झाली नाही म्हणून तो उपाय मिळेपर्यंत "कुछ करिये कुछ करिये" अशा इम्पल्सिव्ह वृत्तीने प्रॉब्लेमचा गुंता वाढवत ठेवेल असे काही करायचे का? एंड टू एंड उपाय कोणाकडेही असेल तर अगदी जरुर करावा..पण हे जे काही करण्याचा प्लॅन आहे त्याने पेट्रोल ओतणे हाच इफेक्ट होणार. तिढा सोडवायचाय की पिळायचाय?

In reply to by गवि

चिंतामणी 07/01/2011 - 08:26
मी तेच वेगळ्या शब्दात वर लिहीले आहे. पाणी फवारायचे म्हणजे काय? ते कोणी करायचे? काही मुद्दे मांडले तर पुन्हा तेच तेच बोलु नका असा गलका होणार. पण रथयात्रेचे उदाहरण देणा-यांना आपल्या देशात निर्वासीत होण्याची पाळी आलेल्या काश्मीरी पंडीताचे हाल कधी दिसणार? त्याबद्दल कधी आवाज उठवणार? दगडफेकीसाठी पैसे देणा-या आणि मग गोळीबारात जमखी अथवा मेलेल्यांच्या नावाने गळे काढणा-या तथाकथीत नेत्यांवर आणि मानव अधिकाराच्या नावाने गळा काढणा-यांवर काय कारवाई झाली? कश्मीर मधे ज्याप्रमाणे फुतिरावादी आहेत त्याप्रमाणे भारतावर निष्ठा असणारे पण आहेत ..या निष्ठा असणार्या लोकाना संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे हे तिरंगा तिथे फडकवुन च दाखवू शकतो ....

In reply to by चिंतामणी

आदिजोशी 06/01/2011 - 14:16
रथयात्रेतून उद्भवलेल्या दंगलींचे भावना भडकवणारे फोटो मी सुद्धा देऊ शकतो. पण ते सगळे पुन्हा घडायला हवे का? झेंडा फडकवायचा तर तिथे जा आणि फडकवा. देशभर वातावरण तापवत तिथे जायची काय गरज आहे? भाजपा सरळ सरळ लोकांच्या भावनांना हात घालून त्यांना *त्या बनवत आहे आणि आपण बनतो आहोत. राजकारण्यांचा सत्तेच खेळ होतो, आणि मधल्यामधे *ड आपली लागते.

In reply to by सिद्धार्थ ४

सुधीर काळे 07/01/2011 - 07:54
सिद्धार्थ-जी, बघवत नाहीं ना? नाहींच बघवत. पण ते एक विदारक सत्य आहे. आणि त्यातल्या त्या गुबगुबीत व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हायला हवीच, पण झाली कीं नाहीं हे मला तरी माहीत नाहीं! कुणाला माहीत असल्यास इथे लिहावे. या फोटोत त्याचा चेहरा स्पष्ट दिसतो आहे. तो झाकायचीही त्याला गरज वाटत नाहीं. कारण स्पष्ट आहे, नाहीं कां? आणि आपला ध्वज कुणी जाळला तर काय झालं? काश्मीर तर आहेच ना आपल्याचकडे? पण तेच काम एकाद्या 'रास्वसं'वाल्याने केले कीं आपल्या सरकारचे बाहू स्फुरण पावू लागतात. एरवी "त्यात काय झालं"च्या तर्कशास्त्राचा वापर होतो! (टीपः 'रास्वसं'बद्दल राजकीय किंवा वैचारिक जवळीक नाहीं पण ते १०० टक्के देशभक्त आहेत, गद्दार नाहींत यात मला शंका वाटत नाहीं.)

In reply to by सुधीर काळे

नितिन थत्ते 07/01/2011 - 08:32
हा फोटो गेली कित्येक वर्षे सर्क्युलेशनमध्ये आहे. ही एकमेव घटना घडली आहे असे समजावे का? या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी.

In reply to by नितिन थत्ते

सुनील 07/01/2011 - 09:46
या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही.

In reply to by सुनील

चिंतामणी 07/01/2011 - 10:04
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. क्षणभर गृहीत धरू की तु म्हणतोस त्याप्रमाणे तो पाकीस्तान मधील असावा. ठिक आहे. पण आपला राष्ट्र्ध्वज जाळला जात आहे ना? खो खो खो हे काय? की फक्त इथल्या कोणाची कशी जिरवली याचा असुरी आनंद? या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. आपला राष्ट्रधवज जाळला जात आहे ही वाईट घटना आहे मग ती कुठेही झाली असो. एव्हढे आणि असे लिहून तुला काय म्हणायचे ते कळले असते. "पण हे पाकीस्तानातील कशावरून" असे विचारून मी विषयाला फाटा फोडु इच्छीत नाही.

In reply to by चिंतामणी

सुनील 07/01/2011 - 10:15
पाकिस्तानातील काही मंडळी भारतीय ध्वज जाळत असतील तर त्याला भारतातील काहींनी कसे प्रत्युत्तर द्यावे? मुळात असे काही प्रत्युत्तर देण्याची गरज आहेच का?

In reply to by सुनील

चिंतामणी 07/01/2011 - 12:12
ही प्रतिक्रीया म्हणजे "वेड पांघरुन पेडगावला जाणे" या म्हणीचा प्रत्यंतर देणारा आहे. किंवा मी काय म्हणले हे आपल्याला समजले नसावे. माझी प्रतिक्रीया "खो खो खो"ला होती. पुन्हा एकदा वाचा. क्षणभर गृहीत धरू की तु म्हणतोस त्याप्रमाणे तो पाकीस्तान मधील असावा. ठिक आहे. पण आपला राष्ट्र्ध्वज जाळला जात आहे ना? खो खो खो हे काय? की फक्त इथल्या कोणाची कशी जिरवली याचा असुरी आनंद? या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. आपला राष्ट्रधवज जाळला जात आहे ही वाईट घटना आहे मग ती कुठेही झाली असो. एव्हढे आणि असे लिहून तुला काय म्हणायचे ते कळले असते.

In reply to by सुनील

सुधीर काळे 07/01/2011 - 16:02
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. हे विधान कुठल्या माहितीवर आधारित आहे हे कळले तर बरे वाटेल! मी असे वाचले आहे की त्याच लाल चौकात १४ ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा फडकतो. खरे आहे काय? या प्रश्नाचे उत्तर अद्याप बाकी आहे. (खोटे असल्यास बरे वाटेल)

In reply to by सुधीर काळे

चिंतामणी 26/01/2011 - 09:38
हा १४ ऑगस्टला गेला आहे की नाही हे माहीत नाही. पण लाल चौकात फडकावला आहे हे नक्की. (तो इद उल फित्रच्या नमाजानंतर फडकवण्यत आला होता. तारीख लक्षात नाही) [Kashmiri protesters cheer as others climb the landmark clock tower and hoist the flag of Pakistan during a protest rally after Eid Ul-Fitr prayers in Srinagar]

मुळात प्रश्न असा आहे कि ओमार ह्यांच्याकडे काश्मीरचे नावापुरेते दायित्व आहे .फुटीरवादी किंवा सामान्य जनता जर त्यांना भिक घालत असती .तर मुळात सध्याच्या काळात काश्मीर प्रश्न चिघळला नसता . भाजपच्या झेंडा वादनामुळे कदाचित परिस्थिती चिघळेल. पण मूळ मुद्दा असा आहे कि ह्याप्रशनी सामान्य जनता व फुटीर वादी काय भूमिका घेतात हे तरी स्पष्ट होईल .सध्याची काश्मिरातील शांतता हि तात्पुरती आहे .सध्या पाकिस्तानात राजकीय अस्थिरता कळसावर पोहचली आहे त्यामुळे सत्ता प्राप्तीसाठी मुल्ला व लष्कर मोठी भूमिका त्यांचा राजकारणात निभावणार .मग भले अमेरिका बाहेरून काहीही सांगाव .त्यामुळे काश्मिरात सीमेपलीकडून हल्ले किंवा इतर उपद्रव अटल आहे .भारत द्वेष हे पाकिस्तानला एकत्र ठेवण्याचे एकमात्र साधन तेथील सर्व स्तरीय दबाव गटांना वाटते .अश्यावेळी एक कणखर भूमिका भारतीय सरकारने घेतली पाहिजे
.भाजपच्या निम्मिताने आपल्या दिल्लीकरांना एक संधी जरूर आहे जगाला दाखवून द्यायला कि आमच्या फौजा व भारतीय जनतेचा दुर्दम्य आशावाद काश्मीर भारताचे अविभाज्य अंग म्हणून टिकवून ठेवू कोणत्याही परिस्थितीत .बाकी झेंडा वंदन करण्यात गैर काहीच नाही मात्र ते करताना .त्यांना धार्मिक रंग चढू देता कामा नये .बाकी तेल अलीव वरून गुरुमंत्र चांगलाच मिळाला आहे .असे दिसून येते . अर्थात भाजपच्या ह्या सडेतोड भूमिकेचे स्वागत आहे .

नितिन थत्ते 06/01/2011 - 14:02
>>भाजपच्या निम्मिताने आपल्या दिल्लीकरांना एक संधी जरूर आहे जगाला दाखवून द्यायला कि आमच्या फौजा व भारतीय जनतेचा दुर्दम्य आशावाद काश्मीर भारताचे अविभाज्य अंग म्हणून टिकवून ठेवू कोणत्याही परिस्थितीत यात भाजपच्या निमित्ताने दाखवून काय द्यायचे आहे? ते तर ६० वर्षे काश्मीर ठेवलेच आहे की अविभाज्य अंग म्हणून....

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण 06/01/2011 - 14:39
थत्ते यांच्याशी सहमत. भाजपा इतक्या खालच्या थराला जाणार याची खात्रीच होती

In reply to by नितिन थत्ते

गिलानी ला ज्या प्रकारे आपले सरकार हाताळत आहे .व सध्या झालेल्या काश्मिरातील हिंसाचारामुळे तेथील भूभाग हा केवळ लष्कराच्या उपस्थितीमुळे भारतात टिकून आहे .सामान्य लोक वॉर ऑफ डिस इन्फोर्मेशन ची बळी पडत आहेत .त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्नाला गाझा प्रश्नाची जोडण्याचे पर्यंत पाकडे करत आहेत. बेरोजगारी व सतत सीमेपार होणारे हिरवे ब्रेन वॉश ह्यामुळे काश्मीर तरुण हा हिंसक होऊ लागला आहे .पाकिस्तानमधील अराजकता पाहून त्यांना पाकिस्तान व भारतात न येत स्वताचे स्वतंत्र अस्तित्व हवे आहे .हि भावना तेथे प्रबळ होऊ नये ह्यासाठी लष्कराचा विशेष अधिकार काढून घेणे हा उपाय अनेक विचारवंत सांगत असले तरी तो भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे . एक साधे उदाहरण वेस्ट बेंक च्या पट्यात ज्यू लोकांच्या वसाहती उभारणी नुकतीच सुरु झाली .ओबामा ह्यांनी हे कृत्य शांती प्रकियेवर बोला फिरवू शकेन असे म्हणून ह्याला विरोध दाखवला तरीही वसाहत बांधण्याचे काम काही थांबले नाही .जग आपली भूमिका काश्मिरात नक्की काय आहे ह्यावरून स्वताची भूमिका सोयीनुसार ठरवणार ( आपले विचारवंत अचानक उगाच नाही काश्मीर प्रश्नी तेथे जाऊन उगाच वक्तव्ये करत आहेत .) ह्या निम्मिताने वेस्टन वल्ड मधील थिंक टेंक भारतीय जनमानसाचा कानोसा घेत आहे. कि भारतीय जनतेत काश्मीर विषयी नक्की काय भूमिका आहे . भारताला जगाशी व्यापार हवा आहे पण त्यासाठी काश्मीर प्रसंगी तडजोड मान्य नाही हे जगाला विशेतः अमेरिकेला दाखवून देणे आपल्याला भाग आहे . इराणशी दिवसेन दिवस आपले संबंध खराब होण्यामागे अमेरिका आहे हे कुणीही सांगेन , नुकतेच आपल्या एकूण तेल पुरवठ्या पैकी १४ % इराण आपल्याला पुरवते जो पुरवठा शाश्वत आहे दीर्घकाळापासून . पण रिझर्व बेन्केने चलनाची जाचक अट समोर आणली आहे जेने करून हा पुरवठा धोक्यात आला आहे .नुकतेच युन मध्ये इराणविरुद्ध आपण मत दिले आहे अमेरिकेशी सहकार्य आवश्यक आहे पण त्यांचे बाहुले बनणे अजिबात योग्य ठरणार नाही .म्हणूनच त्यांना व जगाला काश्मिरात कोणत्याही परीस्थित तडजोड नाही हे विविध सिंबोलिक कृतीतून दाखवणे आवश्यक आहे . तू नळीवर इंडिया व काश्मीर २०१० एवढे तैप करा नि मग आपल्या विरुध्ध विखारी प्रचार तुम्हाला कळून येईन

In reply to by नितिन थत्ते

क्लिंटन 06/01/2011 - 16:00
भाजपाने रामजन्मभूमीसारख्या मुद्द्याचे राजकारण करून स्वत:च्या स्वार्थासाठी वापरल्यानंतर त्यांच्या प्रत्येक कृतीविषयी शंका उत्पन्न होतेच. काश्मीरात तिरंगा फडकावायचा ही कृती त्यातीलच एक.काश्मीरात झेंडा फडकाविण्याच्या निमित्ताने पाकिस्तान कशी चिथावणी देत आहे, हुरियतचे नेते कसे हलकट आहेत आणि भारतात राहण्यातच जनतेचे कसे हित आहे हे काश्मीरातील लोकांना परत एकदा सांगणे हा भाजपचा उद्देश नाही हे कोणीही सांगू शकेल.श्रीनगरच्या मार्गावर त्यांच्यावर हल्ले झाले,काही शहरांमध्ये दंगली झाल्या आणि त्या कारणाने झेंडावंदनाला परवानगी नाकारली गेली तर त्याचे भांडवल करून गेलेला जनाधार परत मिळवायचा प्रयत्न करणे हाच त्यांचा प्रयत्न आहे हे न कळण्याइतकी भारतीय जनता दुधखुळी राहिली नाही.किंबहुना त्यांचा झेंडा फडकावायचा कार्यक्रम सुरळीत पार पडला तरच त्यांना त्याचे दु:ख होईल कारण त्यात भांडवल करण्यासारखे काही राहणार नाही.याउलट यात विघ्ने आली तर भाजप नेत्यांना आनंदच होईल कारण त्याचे भांडवल त्यांना करता येईल. भाजप नेत्यांना एकच सांगावेसे वाटते: तुम्ही रामजन्मभूमी प्रश्नी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकलीत.त्याला माझ्यासारखे अनेक लोक बळी पडले.पण यापुढे तुमचे असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. क्लिंटन

ओमार पितापुत्रांबद्दल कितीही डावे मत असले तरी त्यांची भाजपच्या (युवा मोर्चा) आगामी तिरंगा फडकविण्याच्या कार्यक्रमाबाबत होऊ घातलेली वा चिघळू शकणारी भीती अनाठायी म्हणता येणार नाही. दहशतवादी माकडाला आवरता आवरता होत असलेली राज्य आणि केन्द्र सरकारची दमछाक पाहता आता परत त्याच्या हाती कोलीत दिल्यासारखे होणार हे सांगण्यासाठी अगदी १ रुपयावाला पोपट ज्योतिषीदेखील पुरेसा आहे. बीजेपीचे दोन्ही भिष्माचार्य यानी या यात्रेबद्दल अद्यापि काही मत व्यक्त केले नसले तरी 'थिंक टॅन्क मेम्बर अरुण जेटली' सारख्याने ही 'ध्वजयात्रा म्हणजे काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असे आम्ही मानतो हे सिद्ध होते आणि यामुळे राष्ट्रीय बंधुत्वाची भावना वाढीला लागेल.." असे जे म्हटले आहे यात नव्याने काय सांगितले आहे? काश्मिर अविभाज्य आहे हे उर्वरित पक्षातीत भारतही मानतो, म्हणून उद्या प्रत्येक राज्यपातळीवरील पक्षाने उठायचे 'झेलम एक्स्प्रेस' पकडायची आणि श्रीनगरच्या सचिवालयावर झेंडा फडकवून आले तर या देशाला तसेच तिथल्या निरपराध जनतेला ते परवडेल किंवा चालेल काय...याचा विचार सर्वप्रथम भाजपसारख्या राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या धुरिणांनी करणे फार फार गरजेचे आहे. "अनेक राज्यातून झेंडा लावत जाणार आहे..." ठीक आहे. पण त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत असे कुठले राज्य आहे की जे यात्रेच्या या कार्यक्रमाला विरोध करणार आहे? आणि जर विरोधच नसेल तर भाजपच्या तयारीला वा उद्देशाला तरी काय अर्थ राहणार आहे....त्यासाठी मूळ पत्रिका 'काश्मिर' च असेल आणि तेथे यामुळे होणारा उद्रेकच जेटली अ‍ॅण्ड को.ला अभिप्रेत असेल तर बाकीचे सारे युक्तीवाद विफलच ठरणार. कधी नव्हे ते ओमार प्रथमच सुसूत्ररित्या बोलल्याचे दिसत आहे..."२६ जानेवारीला काश्मिरच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयात रितीनुसार तिरंगा जर फडकाविला जाणारच आहे तर एखाद्या पक्षाने आपला असा वेगळा ध्वजवंदन कार्यक्रम करण्याने काय साधणार?" याचे उत्तर बीजेपीकडेच असेल. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

सुधीर काळे 07/01/2011 - 10:53
इंद्रा-जी, एक परिस्थिती अशी येते कीं तर्कशास्त्र (logic) बाजूला ठेवून भावनेला प्रधान्य देऊन कांहीं पावले टाकावी लागतात. असे केले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेच नसते. काश्मीरमध्ये भीत-भीत पावले टाकण्याचेच आपले धोरण राहिले आहे. भय सोडून ठाम पावले टाकायला आपण जितका जास्त वेळ लावू तितके आपले मूठभर फुटीरवादी शत्रू माजत जातील आणि वाढत जातील! धोका कशात नाहीं? पण धोक्याला घाबरत घाबरत कधीपर्यंत आपले हे धोरण राबवायचे? अशी ठाम पावले एकदाच टाकावी लागतात. जिंकलो तर वाद संपतो, हरलो तर मुद्दा सोडून द्यावा लागतो, पण हे सारे एकदाच करावे लागते व तसे करावे अशा विचाराचा मी आहे! (हे माझे मत कदाचित् माझ्या अज्ञानामुळेही असेल!!)

चिंतामणी 06/01/2011 - 19:16
वरील बातमीच्या पार्श्वभुमीवर एक भन्नाट व्यंगचीत्र फेसबुकवर पाहण्यात आले. सदर फ्यक्तीने व्यंगचीत्र कुठुन घेतले याचा तपशील जरी माहीत नसला तरी या व्यंगचीत्राद्वारे केलेली "कॉमेंट" मात्र छान आहे.

विद्याधर३१ 06/01/2011 - 19:39
पण ओमर पिता पुत्र राजकारणच करत नाहीत का? कायदा सुव्यव्स्था या बाबत वेळ पाहून निर्णय करता आला असता. आत्ता पासून साप साप ओरडायची काय गरज होती? पण ओमर पिता पुत्र व काँग्रेसला यात राजकारण करायचे आहे हे दिसत आहे.

विजुभाऊ 07/01/2011 - 12:32
भाजपला सध्या खरेतर विरोध करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत. भाजप मध्ये त्या मुद्द्यांचा अभ्यास असणारी काही मम्डळी आहेत. पन सवम्ग प्रसिद्धी मिलवून लोकांच्या भावना हात घालता येतो असे त्याना वाटते. सोनियाना विरोध , त्यासाठी मुंडण करायची घोषणा वगैरे सवंगपणाच्या अनेक क्लुप्त्या वापरून झाल्या. अर्थकारणावरून , भ्रष्टाचारावरून सरकारला विरोध केला तर ते स्वतःच्याच अंगलट येते आहे असे भाजपच्या लक्षात आले असावे. स्पेक्ट्रम घोटाळ्याचे धागे थेट भाजप सरकारातील काही दिवंगत नेत्यापर्यन्त जात आहेत हे लक्षात येताच भाजप ने दुसरा मुद्दा पुढे आणला. काँग्रेस चे नेते भ्रष्टाचारी नाहेत असे नाही पण कर्नाटक मुळे भाजपचे पाय त्याच मातीचे आहेत हे स्पष्ट झाले. हेच जर मनमोहन सिम्गानी कर्नाटक सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बरखास्त केले असते तर भाजपने रान माजवले असते. फारुख अब्दुलांचे सरकार इंदीरा गांधीनी जेंव्ह्या बरखास्त केले होते तेंव्हा हेच लोक फारुख ना डोक्यावर बसवत होते. भाजपचे दाखवायचे दात वेगळे आहेत कांद्याच्या किमती हा मुद्दा सरकारला अडचणीत आणू शकतो. भाजपला तो मुद्दा बीनमहत्वाचा वाटतो. स्पेक्ट्रम मुद्दा हा भाजपला बीन महत्वाचा वाटतो. बीहार मध्ये भाजपच्या आमदाराची हत्या झाली. पण आमदाराची हत्या करण्यास एक महीला का प्रवृत्त झाली याचा विचार करण्यास कोणीच भाजप चे नेते तयार नाहीत. लोकांची विस्मरण शक्ती दांडगी असते....पण भाजपला वाटते इतकी देखील नाही

गांधीवादी 08/01/2011 - 06:38
तिरंगा फडकाविल्याने काही राष्ट्र मजबूत होत नाही. कुठेही असो. 'काश्मीर' मध्ये असो कि 'लाल किल्ल्यावर' कि आमच्या गल्लीत............. त्यामुळे कोणीही कुठेही तिरंगा फडकावू नये, इतकंच बिचारे बापडे सांगतायेत.(आणि सद्य सरकार ऐकून घेतंय) श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून भाजप काय मिळवणार आहे? आणि लाल किल्ल्यावर फडकावून देखील काय साध्य होते म्हणा ? आमच्या मते, लाल चौकात तिरंगा फडकावून काहीही साध्य होत नाही, तसेच अनुक्रमे लाल किल्ल्यावर आणि देशातील प्रत्येक शहरात, शहरातील प्रत्येक गल्लीत तिरंगा फडकावून देखील काहीच साध्य होत नाही. त्यामुळे तिरंगा कुठेच फडकवला जाऊ नये.

सुधीर काळे 17/01/2011 - 21:53
(१) मी सध्या य. दि. फडकेलिखित "काश्मीर-स्वायत्तता कीं स्वातंत्र्य" हे पुस्तक वाचत आहे. त्यात शेख अब्दुल्ला यांच्यापासून ते फरूक अब्दुल्ला व आता ओमार अब्दुल्लापर्यंत अब्दुल्ला घराण्याच्या ३ पिढ्यांनी ज्या कारवाया (किंवा लीला) गेली ६० वर्षे चालवल्या आहेत-किंवा त्यांना चालवू दिल्या गेल्या आहेत असे म्हणणेच जास्त योग्य ठरेल-त्या वाचून मी अगदी धन्य-धन्य झालो! आतापर्यंत फक्त २५ टक्केच पुस्तक वाचून झाले आहे. निम्म्याहून जास्त वाचून झाल्यावर त्यावर आधारित एक धागा सुरू करायचा विचार आहे. सावधान!! (२) ही ध्वजयात्रा बंगालपासून सुरू व्हायची होती व २६ जानेवारी २०११ला श्रीनगरच्या लाल चौकात पोचायची होती व तिथे आपला तिरंगा फडकवला जाणार होता. ती एव्हाना सुरू व्हायला हवी. ती तशी सुरू झाली आहे काय? (३) फोटोतील तिरंगा ध्वज पाकिस्तानात जाळला गेला आहे याला काय आधार आहे या माझ्या प्रश्नाला अद्याप उत्तर आलेले नाहीं. (४) १४ ऑगस्टला लाल चौकात पाकिस्तानचा ध्वज फडकवला जातो ही माझी ऐकीव/वाचलेली माहिती चुकीची आहे काय हा प्रश्नही अनुत्तरित राहिला आहे. उत्तर जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.

In reply to by सुधीर काळे

सुनील 18/01/2011 - 08:01
१) जरूर. वाचण्यास उत्सुक. २) कल्पना नाही. ह्या बाबतीत अद्याप काही वाचले नाही. जाणून घेण्याची अर्थातच काही गरज वाटत नाही. ३) माझ्या मते, ज्यांनी हा फोटो डकवला त्यांची जबाबदारी आहे हे सिद्ध करण्याची की, हा ध्वज काश्मिरातच जाळला गेला. ४) कल्पना नाही. असल्यास सिद्ध करावे. (पहलगाम, काश्मिर येथे राष्ट्रगीत गायलेला) सुनील

In reply to by सुनील

सुधीर काळे 18/01/2011 - 19:07
तसे नव्हे, पण तुम्हीच तो पाकिस्तानात जाळला असे ठामपणे सांगितलेत म्हणून मला वाटले तुम्हाला खात्रीची माहिती आहे. केवळ म्हणून(च) तुम्हाला विचारले इतकेच. नसेल तर राहू द्या.....

In reply to by सुधीर काळे

सुनील 18/01/2011 - 21:21
नाही! ज्यांनी हा फोटो काश्मिरातील म्हणून डकवला त्यांना जर ते सिद्ध करता येत नसेल तर तो फोटो पाकिस्तानातील असे गृहित धरता येते. असो, हा फोटो बर्‍याचदा जालावर फिरला आहे आणि तो समझौता एक्स्प्रेसच्या अपघातानंतर पाकिस्तानात जाळला गेला हेदेखिल जालावरच वाचले होते. आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.

In reply to by सुधीर काळे

सुनील 18/01/2011 - 21:47
अजून एक कारण... उर्वरीत भारतात घडणार्‍या (विशेषतः भारतीय मुस्लिमांबाबत) घटनांवर काश्मिरी मुस्लिमांकडून फारशा प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत. बाबरी-कांड असो वा गुजरात-कांड, काश्मिरमध्ये त्याबाबत उग्र प्रतिक्रिया वगैरे कधिच झाल्या नाहीत. तेव्हा समझौता प्रकरणात एवढी उग्र प्रतिक्रिया काश्मिरात होईल हेच मुळी संभवत नाही. हेच उलटदेखिल होते. भारतीय लष्कराकडून काश्मिरी मुस्लिमांवर होणार्‍या कथित्-तथाकथित अत्याचाराबाबत उर्वरीत भारतातील मुस्लिम फार प्रतिक्रिया देत नाहीत. तेव्हा असले कसलाही आगापिछा नसलेले निव्वळ भडकाऊ फोटो डकवून काय साध्य होते?

In reply to by सुनील

चिंतामणी 18/01/2011 - 23:07
आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही. ज्यांनी हा फोटो पाकीस्तानातील आहे असे म्हणले त्यांना जर ते सिद्ध करता येत नसेल तर तो फोटो काश्मीरातीलच आहे असे गृहित धरता येते. सुधीर काळ्यांनी (आणि मी )डकवलेला फोटो (मी डकवलेला उडवलेला दिसत आहे) तिरंगा काश्मीरमधेच जाळला गेला हेदेखिल जालावरच वाचले होते. आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.

In reply to by चिंतामणी

सुनील 19/01/2011 - 01:33
सदर घटना पाकिस्तानात मुलतान येथे घडली हे दर्शविणारा पुरावा तुम्हाला व्यनिने पाठवला आहे. यापुढे फोटो डकवताना काळजी घ्यावी. आणि हो, हे शोधण्यात माझा एक तास फुकट गेला तो वसूल करायला एक बियरची सोय करून ठेवा. (ह्.घ्या)

In reply to by सुनील

सुधीर काळे 19/01/2011 - 12:22
सुनिल-जी, फोटोच्या मुळाबद्दलचा दुवा दिल्याबद्दल आभारी आहे. पण मी असे पाच फोटो "इंच-इंच"वर अपलोड केले होते त्यावेळी तुम्ही कांहीं लिहिले नव्हते. नाहीं तर तेंव्हाच उलगडा झाला असता. अर्थातच मला हे आधी माहीत असतं तर मी ते नक्कीच वापरले नसते! आपल्या श्रमाचा मोबदला म्हणून (तूर्तास) एक 'ब्लॅक लेबल' पाठवत आहे. स्वीकार व्हावा. पण एक गोष्ट लक्षात असू द्या कीं भडकविण्यासाठी मी कधीच लिहीत नाहीं. किंबहुना मी जेंव्हा स्वतः भडकतो तेंव्हांच लिहितो. आणि आपल्या ध्वजाचा असा अपमान आपल्याच लोकांनी केला आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर माझ्या डोक्यात सणक उठते! अशीच सणक गिलानींच्या आणि अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे आणि त्याहून जास्त आपल्या सरकारच्या गप्प बसण्यामुळे उठते. बलवान लोकांच्यापुढे गोगलगाय आणि शक्तीहीन लोकांच्यापुढे मात्र बाहू फुरफुरणार्‍यांबद्दल मला खरंच शून्य आदर आहे! या उलट कुणाही भारतीयाने पराक्रम केला तर मला तसाचा अभिमानही वाटतो. 'सिटी'चे विक्रम पंडित, 'पेप्सी'च्या इंद्रा नूयी, लूझियाना राज्याचा राज्यपाल बॉबी जिंदल आणि नुकताच ज्यांचा शपथविधी झाला त्या दक्षिण कॅरोलीनाच्या राज्यपाल नम्रता रंधवा हेली (निकी हेली). आजच्या "जकार्ता पोस्ट"मधील निकी हेली यांच्याबद्दलचे माझे हे पत्र वाचा! http://www.thejakartapost.com/news/2011/01/19/letter-nikki-haley%E2%80%99s-governorship.html असो. चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद..... " " alt="" />

In reply to by सुनील

चिंतामणी 19/01/2011 - 16:22
सुधीरजींच्या शब्दातच सांगतो की "आपल्या ध्वजाचा असा अपमान आपल्याच लोकांनी केला आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर माझ्या डोक्यात सणक उठते! अशीच सणक गिलानींच्या आणि अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे आणि त्याहून जास्त आपल्या सरकारच्या गप्प बसण्यामुळे उठते." याच प्रमाणे ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्यानेसुद्धा सणक आली. भारतातल्या इतर भागात सरकारी इमारतींबरोबरच सार्वजनीक ठिकाणीसुध्दा ध्वज फडवतात ना. मग तेथे का मनाई? किती दिवस शेपुट घालून बसायचे. कोणीतरी मान वर काढत असेल तर पाठींबा द्यायलाच हवा. मग भले श्री.राहूल गांधीनी तिरंगा फडकवावा. सुधीरजींनी ब्लॅक लेबल पाठविली आहेच. पण मी बीअर देइन.

In reply to by चिंतामणी

सहज 25/01/2011 - 11:12
योग्य पुरावे - दिलदारपणे दुरुस्ती याबद्दल श्री सुधीर काळे, श्री चिंतामणी तसेच श्री सुनील यांचे हार्दीक अभिनंदन! अशी चर्चा वाचायला मजा येते.

In reply to by सुनील

विकास 26/01/2011 - 02:39
४) कल्पना नाही. असल्यास सिद्ध करावे. १४ ऑगस्टचे ऐकलेले आहे. खालील छायाचित्र हे गेल्या वर्षीच्या ईदला पाकध्वज त्याच लाल चौकात उभारला गेला त्याचे आहे. http://www.tehelka.com/channels/News/2010/Sep/25/images/pakistan.jpg
लेखनविषय:
आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली. जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला.

कर्तव्यनिष्ठ दधीचीचा कर्मदरिद्री अस्थिभंग

शरदिनी ·

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नगरीनिरंजन 05/01/2011 - 13:07
गंधमादन धडपड पडझड मेंदूस्त्राव गडबड गडबड झांगडझिम्मा दर्पबोकड कवीलाळते बडबड बडबड कंड कांडप अर्थ सांडव भरतनाट्यात भग्न आडव धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द नागडे निव्वळ तांडव एऽऽऽ धत्तड तत्तड धत्तड तत्तड!!!

In reply to by नगरीनिरंजन

धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द नागडे निव्वळ तांडव खास जमले अहे.. यावर तर मुखपृष्ठच करावे इतके सुंदर.....

In reply to by भडकमकर मास्तर

मेघवेडा 05/01/2011 - 16:13
धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द नागडे निव्वळ तांडव दंडवत! अभ्यंकरबैंची कविता पैल्यांदा कळते का काय असं वाटलं ब्वॉ! पहिलं कडवं विशेष आवडलं नाही. आणखी कल्पक नक्कीच लिहू शकल्या असत्या शरदिनीतै हे नक्की! स्टेनमॉर्कली विचित्र ताडन नि टेननंब्री शार्दुलविक्रीडित भारी!!

In reply to by गणपा

मेघवेडा 05/01/2011 - 17:17
तर वो! ते आहेच पण कसं आहे, 'टेननंब्री शार्दूल विक्रीडित' ही ओळ तर खासच आहे! नुसतं शार्दूलविक्रीडित हे रौद्र वृत्तच नाही तर "दहा नंबराच्या शार्दूलाचा पराक्रम" असं त्यांना म्हणायचं आहे असं वाटतं (किंवा आम्ही तसा अर्थ घेतला, किंवा कसेही) ;)

वाहीदा 05/01/2011 - 15:19
कर्तव्याच्या गंडस्थळावर सिंगल मिंगल सिंगल मिंगल कॉलिंग इंट्या ! कॉलिंग इंट्या ! http://www.misalpav.com/node/15699 तळपत तडपत चित्रविचित्रा त्रेधा तिरपिट पुजाबात्रा अग्गा पण पुजा बात्रा ची का त्रेथा तिरपिट ?? नेहमीचीच विचित्रपंथातील कविता ..जास्त काही कळली नाही पण तुमचे धत्तड तत्तड धत्तड तत्तड आवडले :-)

In reply to by वाहीदा

वा वा चान चान! शुभेच्छा गं वाहिदा तुला! (अवांतरः सध्या आमच्या पोटात २.५ क्वार्टर असल्याने जास्त काही लिहु शकत नाही. क्षमस्व!)

मैत्र 05/01/2011 - 11:37
थोडी समजणारी कविता टाकल्याबद्दल निषेध -- ४जानेवारी पंचमचा स्मृतीदिन दिग्विजय - इटली पूर - एटिस हेही स्पष्ट आहे - स्टेन / मॉर्केल - सचिन चा दहा नंबर .. जमाल आणि आम्हाला जो मोडीत निघाल्या अत्यानंद झाला तो रिक्की पाँटिंग पूजा बात्रा आणि YSL च्या कुठल्या फ्याशनचा उल्लेख आहे तो समजला नाही. आणि मुख्य म्हणजे - कर्तव्यनिष्ठ दधीचीचा कर्मदरिद्री अस्थिभंग कोणत्या दधीची ची हड्डी फ्रॅक्चर झाली ते समजलं नाही (कलाम आणि GSLV तर नाही ना?) वर्षाची सुरुवात तर जोरदार झाली :)

In reply to by मैत्र

कोणत्या दधीची ची हड्डी फ्रॅक्चर झाली ते समजलं नाही (कलाम आणि GSLV तर नाही ना?)
दादोजी :) शरदिनी ह्यावेळी पुण्यात आलात की नक्की भेटा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 05/01/2011 - 17:23
फोनवर कशा गाठी घालता म्हणे? ते जाऊ दे. ताई तुमच्याकडे येऊन जातील आणि तुम्हाला कळणारही नाही असं व्हायचं. तेव्हा... ;)

In reply to by मैत्र

शाहरुख 02/02/2011 - 21:45
पूजा बात्रा
http://www.bollywoodmantra.com/news/pooja-batra-seeks-divorce-from-her-husband/6839/
YSL च्या कुठल्या फ्याशनचा..
http://www.iol.co.za/lifestyle/style/fashion/ysl-s-simulating-drug-use-ad-banned-1.1020431 गुगल न्युज वापरत असल्याने हे असू शकेल असे डोक्यात आले !

गणेशा 05/01/2011 - 13:29
कविता कळली नाही .. तरीही शेवट पर्यंत वाचावी वाटली .. तोंडावरती उलटा पंज्जा एटिएसचा स्वयंसेवक इटलिपूरचा डिग्गी राजा बोल बोलतो भलते रोचक स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत या दोन कडव्यामधील अर्थ थोडाफार कळतो आहे पण एकमेकांप्रती कुठल्याच कडव्याचा दुसर्या कडव्याशी काय संबंध आहे ते मला कळालेले नाही. तरीही आपले नाव बरेच ऐकुन होतो .. आपली कविता पाहुनच आनंद झाला लिहित रहा .. वाचत आहे ------------

नंदन 05/01/2011 - 16:52
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत
हे खासच! आणि 'धुंद हिडींबा मग्न पांडव, शब्द नागडे निव्वळ तांडव' हा तर ननिंचा 'भीम'टोलाच _/\_ :) बाकी शरदिनीतै 'हाडाच्या' कवयित्री असल्याने दधीची कधी ना कधी त्यांच्या कवितेत डोकावणार होताच ;) ('प्रच्छन्न प्रोमेथियसचे प्रमाथी प्राक्तन' ह्या शीर्षकाची पुढली कविता असेल काय? :D)

शरदिनी बाय/मास्तर, भारी आहे कविता.डोके खाजवयला लावनारी तुमचा मेन्दु स्कॅन करुन बघायला पाहिजे. तुम्ही त्याचा भरपुर वापर करता कवितेत आनि त्यामुळे वाचनार्याना पन करायला लावता

फारएन्ड 06/01/2011 - 01:21
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत>>> हे जबरी आवडले :) बाकी वाक्यांचा अर्थ अजून लावतो आहे :) डिग्गी थोडेफार कळाले पण पूर्ण नाही.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नगरीनिरंजन 05/01/2011 - 13:07
गंधमादन धडपड पडझड मेंदूस्त्राव गडबड गडबड झांगडझिम्मा दर्पबोकड कवीलाळते बडबड बडबड कंड कांडप अर्थ सांडव भरतनाट्यात भग्न आडव धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द नागडे निव्वळ तांडव एऽऽऽ धत्तड तत्तड धत्तड तत्तड!!!

In reply to by नगरीनिरंजन

धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द नागडे निव्वळ तांडव खास जमले अहे.. यावर तर मुखपृष्ठच करावे इतके सुंदर.....

In reply to by भडकमकर मास्तर

मेघवेडा 05/01/2011 - 16:13
धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द नागडे निव्वळ तांडव दंडवत! अभ्यंकरबैंची कविता पैल्यांदा कळते का काय असं वाटलं ब्वॉ! पहिलं कडवं विशेष आवडलं नाही. आणखी कल्पक नक्कीच लिहू शकल्या असत्या शरदिनीतै हे नक्की! स्टेनमॉर्कली विचित्र ताडन नि टेननंब्री शार्दुलविक्रीडित भारी!!

In reply to by गणपा

मेघवेडा 05/01/2011 - 17:17
तर वो! ते आहेच पण कसं आहे, 'टेननंब्री शार्दूल विक्रीडित' ही ओळ तर खासच आहे! नुसतं शार्दूलविक्रीडित हे रौद्र वृत्तच नाही तर "दहा नंबराच्या शार्दूलाचा पराक्रम" असं त्यांना म्हणायचं आहे असं वाटतं (किंवा आम्ही तसा अर्थ घेतला, किंवा कसेही) ;)

वाहीदा 05/01/2011 - 15:19
कर्तव्याच्या गंडस्थळावर सिंगल मिंगल सिंगल मिंगल कॉलिंग इंट्या ! कॉलिंग इंट्या ! http://www.misalpav.com/node/15699 तळपत तडपत चित्रविचित्रा त्रेधा तिरपिट पुजाबात्रा अग्गा पण पुजा बात्रा ची का त्रेथा तिरपिट ?? नेहमीचीच विचित्रपंथातील कविता ..जास्त काही कळली नाही पण तुमचे धत्तड तत्तड धत्तड तत्तड आवडले :-)

In reply to by वाहीदा

वा वा चान चान! शुभेच्छा गं वाहिदा तुला! (अवांतरः सध्या आमच्या पोटात २.५ क्वार्टर असल्याने जास्त काही लिहु शकत नाही. क्षमस्व!)

मैत्र 05/01/2011 - 11:37
थोडी समजणारी कविता टाकल्याबद्दल निषेध -- ४जानेवारी पंचमचा स्मृतीदिन दिग्विजय - इटली पूर - एटिस हेही स्पष्ट आहे - स्टेन / मॉर्केल - सचिन चा दहा नंबर .. जमाल आणि आम्हाला जो मोडीत निघाल्या अत्यानंद झाला तो रिक्की पाँटिंग पूजा बात्रा आणि YSL च्या कुठल्या फ्याशनचा उल्लेख आहे तो समजला नाही. आणि मुख्य म्हणजे - कर्तव्यनिष्ठ दधीचीचा कर्मदरिद्री अस्थिभंग कोणत्या दधीची ची हड्डी फ्रॅक्चर झाली ते समजलं नाही (कलाम आणि GSLV तर नाही ना?) वर्षाची सुरुवात तर जोरदार झाली :)

In reply to by मैत्र

कोणत्या दधीची ची हड्डी फ्रॅक्चर झाली ते समजलं नाही (कलाम आणि GSLV तर नाही ना?)
दादोजी :) शरदिनी ह्यावेळी पुण्यात आलात की नक्की भेटा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 05/01/2011 - 17:23
फोनवर कशा गाठी घालता म्हणे? ते जाऊ दे. ताई तुमच्याकडे येऊन जातील आणि तुम्हाला कळणारही नाही असं व्हायचं. तेव्हा... ;)

In reply to by मैत्र

शाहरुख 02/02/2011 - 21:45
पूजा बात्रा
http://www.bollywoodmantra.com/news/pooja-batra-seeks-divorce-from-her-husband/6839/
YSL च्या कुठल्या फ्याशनचा..
http://www.iol.co.za/lifestyle/style/fashion/ysl-s-simulating-drug-use-ad-banned-1.1020431 गुगल न्युज वापरत असल्याने हे असू शकेल असे डोक्यात आले !

गणेशा 05/01/2011 - 13:29
कविता कळली नाही .. तरीही शेवट पर्यंत वाचावी वाटली .. तोंडावरती उलटा पंज्जा एटिएसचा स्वयंसेवक इटलिपूरचा डिग्गी राजा बोल बोलतो भलते रोचक स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत या दोन कडव्यामधील अर्थ थोडाफार कळतो आहे पण एकमेकांप्रती कुठल्याच कडव्याचा दुसर्या कडव्याशी काय संबंध आहे ते मला कळालेले नाही. तरीही आपले नाव बरेच ऐकुन होतो .. आपली कविता पाहुनच आनंद झाला लिहित रहा .. वाचत आहे ------------

नंदन 05/01/2011 - 16:52
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत
हे खासच! आणि 'धुंद हिडींबा मग्न पांडव, शब्द नागडे निव्वळ तांडव' हा तर ननिंचा 'भीम'टोलाच _/\_ :) बाकी शरदिनीतै 'हाडाच्या' कवयित्री असल्याने दधीची कधी ना कधी त्यांच्या कवितेत डोकावणार होताच ;) ('प्रच्छन्न प्रोमेथियसचे प्रमाथी प्राक्तन' ह्या शीर्षकाची पुढली कविता असेल काय? :D)

शरदिनी बाय/मास्तर, भारी आहे कविता.डोके खाजवयला लावनारी तुमचा मेन्दु स्कॅन करुन बघायला पाहिजे. तुम्ही त्याचा भरपुर वापर करता कवितेत आनि त्यामुळे वाचनार्याना पन करायला लावता

फारएन्ड 06/01/2011 - 01:21
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत>>> हे जबरी आवडले :) बाकी वाक्यांचा अर्थ अजून लावतो आहे :) डिग्गी थोडेफार कळाले पण पूर्ण नाही.
काव्यरस
चौथीकडवा पंचमबर्मन अकल्मखाजा धत्तड तत्तड विचित्रपंथी सलज्जदूषण धत्तड तत्तड धत्तड तत्तड तोंडावरती उलटा पंज्जा एटिएसचा स्वयंसेवक इटलिपूरचा डिग्गी राजा बोल बोलतो भलते रोचक स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत तळपत तडपत चित्रविचित्रा त्रेधा तिरपिट पुजाबात्रा याएसेलचा विचित्रसद्रा धेनू भानू कर्मदरिद्रा कर्तव्याच्या गंडस्थळावर सिंगल मिंगल सिंगल मिंगल एलोमा पाय्लोमा जिंगल जिंगल दधीची ची हड्डी फ़्रॅक्चर शरदिनी अभ्यंकर ... ५ जानेवारी पुणे _______________________________________

आल्फा मेल

विनायक प्रभू ·

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 05/01/2011 - 12:46
अल्फा मेल हा इतरांपेक्षा वेगळा असतो/ इतरांचे लक्ष्य वेधून घेण्याची हातोटी त्याच्या कडे असते. आत्मविश्वासाचे तेज त्याच्या चेहेर्‍यावर झळकत असते. त्याचे चातूर्य स्त्रीयाना आकर्षीत करते. अशी काहिशी व्याख्या त्या संस्थळावर दिलेली आहे. पण मला वाटते अशा प्रकारचे मेल फक्त पाळण्यातच दिसतात. जसजसे त्यांचे वय वाढते. पाय पाळण्याबाहेर येवू लागतात तस तसे त्यांचे अल्फा किरण विरळ होऊ लागतात. मोठे झाल्यानन्तर ते वेंधळेपणामुळे इतरांचे लक्ष्य सहज वेधून घेतात. त्यांच्या चेहेर्‍यावरचे आत्मविश्वासाचे भाव फिके पडल्यामुळे उगाचच ते बावरलेले ( भिजलेल्या मांजरसारखे)दिसतात. ते नक्की काय करतील या चिंतेमुळे पत्नी त्यांच्या सोबतच रहाते. अवांतरः अल्फा हा शब्द "अरे तो आला ;लपा " या वाक्याचा शॉर्ट फॉर्म असावा

शुचि 04/01/2011 - 18:38
"अल्फा" हा शब्द फाअल या शब्दाचा अपभ्रंश आहे ज्याचा उगम फाअर अथवा फार या शब्दापासून झाला असावा असे काही (टिंबकटूचे)भाषाशास्त्रज्ञ मानतात. म्हणजे जे पुरुष फार वात्रट, फार चावट, फार खोडकर, फार गंमतीशीर, फार फार फार असे असतात त्यांना अल्फा मेल म्हणतात.

प्रियाली 04/01/2011 - 18:52
कदाचित अल्फा हा लाफाचे भ्रष्ट स्वरूप असावे. म्हणजे, एखादा पुरुष जो स्वतःला अतिशय केपेबल किंवा ही-म्यान किंवा श्मार्ट समजत असतो. सर्व संकटातून आपणच इतरांची सुटका करू शकतो आणि सर्व प्रश्नांवर आपण तोडगा काढू शकतो अशी त्याची समजूत असते आणि इतरांना अशा मूर्खाला दोन चार लाफा द्याव्याशा वाटत असतात, ते या माणसाला अल्फा मेल म्हणत असावेत. बाकी लाफा मारणे म्हणजे नेमके काय? धोपटणे आणि थापा मारणे या दोन्हीसाठी त्याचा वापर होतो असे वाटते.

In reply to by प्रियाली

आत्मशून्य 04/01/2011 - 23:49
चूकून मेल-बॉक्स असे वाचले ;) ....... म्हणून मि मेल-बॉक्सची क्षमा मागतो. बादवे, आम्ही तर फीमेल बॉसना अल्फा-मेल असे संबोधतो. अर्थात रॉखी सॉवंत, बॉबी डॉर्लींग या सूध्दा अल्फा-मेल सदरात मोडतात.

In reply to by प्रियाली

अवलिया 04/01/2011 - 18:58
हा हा हा मस्त व्युत्पत्ती. किंवा असा मनुष्य पाहुन महाराष्ट्रातील जुन्या काळातील बायका "आला पहा मेला " असं म्हणत असतील. कुणा इंग्रजाने ते ऐकुन तसेच उच्चारण्याचा प्रयत्न करता करता आला पहा मेला == आल्पाहा मेला == अल्फाहा मेल == अल्फा मेल असे झाले असावे. अधिक प्रकाश जाणकार टाकतील

In reply to by अवलिया

छोटा डॉन 04/01/2011 - 19:03
किंवा असा मनुष्य पाहुन महाराष्ट्रातील जुन्या काळातील बायका "आला पहा मेला " असं म्हणत असतील. कुणा इंग्रजाने ते ऐकुन तसेच उच्चारण्याचा प्रयत्न करता करता आला पहा मेला == आल्पाहा मेला == अल्फाहा मेल == अल्फा मेल
=)) =)) =)) जबरा .... नान्या लै हुशार आहे असा आमचा पहिल्यापासुन संशय होता :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 04/01/2011 - 19:13
आम्हाला कात्रीच होती. च्यायला, नानबा, येऊद्या आता मराठीतून इंग्रजीत नेलेली शब्द व्युत्पत्ती! :D

In reply to by अवलिया

आला पहा मेला == आल्पाहा मेला == अल्फाहा मेल == अल्फा मेल तरीच नानाचा कोणताही लेख आला की काही संपादक 'अल्फा मेल, अल्फा मेल' असं पुटपुटतात असं ऐकलं होतं बॉ!!!!:) -प्रकाश जाणकार (डांबिसा, तुकां काय खातां रद्द करांन घेवंचा आसां? वशाड मेलो!!!:))

In reply to by अवलिया

किंवा असा मनुष्य पाहुन महाराष्ट्रातील जुन्या काळातील बायका "आला पहा मेला " असं म्हणत असतील. कुणा इंग्रजाने ते ऐकुन तसेच उच्चारण्याचा प्रयत्न करता करता आला पहा मेला == आल्पाहा मेला == अल्फाहा मेल == अल्फा मेल असे झाले असावे.
आम्ही फक्त 'अल्फा क्यु ' अर्थात (alph Q) हाच शब्द एकुन होतो. एकदा हे निकनेम घेतले तर माझा आयपी बॅन झाला होता ३ दिवस ;)

केशवसुमार 04/01/2011 - 19:56
तुम्ही हा प्रश्न कुठल्या 'अँगल'ने विचारलात त्यावर उत्तर अवलंबून आहे.. बाकी अवलियाशेठची व्युत्पत्ती एकदम खतरा..:D

चिरोटा 04/01/2011 - 19:56
ट्रेनिंग वगैरे घेवून अल्फा मेल होता येते का? सिस्को,माय्क्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन सारखे अल्फा मेल सर्टिफिकेशन आहे का? (होतकरु) चिरोटा

दैत्य 04/01/2011 - 20:16
मी तर वाचलं होतं की, खऱ्या-खुऱ्या ( मनमोहन नव्हे!!) सिंहाच्या प्रमुखाला किंवा त्या कळपाच्या सर्वात शक्तिमान प्राण्याला अल्फा मेल म्हणतात !

In reply to by दैत्य

गणपा 04/01/2011 - 21:06
दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच नाय वो कुठल्याही कळपात रहाणार्‍या प्राण्याच्या त्या त्या कळपातल्या सर्वात 'शक्तिमान' नर-प्राण्याला अल्फाहा मेला म्हणतात ;) (नानबा तुझी व्युत्पत्ती एकदम चपलख आहे :) )

In reply to by दैत्य

रमताराम 04/01/2011 - 21:54
सिंहाच्या एका कळपात एकच सिंह असतो सायबा, बाकी सम्द्या शिंविणी नि चिल्लीपिल्ली. त्यामुळे अल्फा, बीटा भानगड नस्तीया. लांडग्यांच्या, माकडांच्या कळपात असते ही भानगड. जरा धाकल्या माडगूळकरांचे 'सत्तांतर' वाचा किंवा फार्ले मोवाचे 'नेवर क्राय वुल्फ'.

दैत्य 04/01/2011 - 21:31
दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच नाय वो कुठल्याही कळपात रहाणार्‍या प्राण्याच्या त्या त्या कळपातल्या सर्वात 'शक्तिमान' नर-प्राण्याला अल्फाहा मेला म्हणतात अहो गणपाभौ , शिंव्ह म्हंजी बगा तसंबी सगल्यात पावरबाज की राव ! आता ह्ये सांगा, बळीच्या बकऱ्याला पावर असती का ? त्याला कोन म्हननार अल्फाहा !

In reply to by दैत्य

गणपा 04/01/2011 - 21:43
दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच नाय वो कुठल्याही कळपात रहाणार्‍या ( जंगली ) प्राण्याच्या त्या त्या कळपातल्या सर्वात 'शक्तिमान' नर-प्राण्याला अल्फाहा मेला म्हणतात हॅ हॅ हॅ....... दैत्य बुवा पक्के वस्ताद हो तुम्ही. तवेडा कंसातला शबुद मगाशी घाई घाईत टायपाचा र्‍हायला.

धनंजय 04/01/2011 - 22:25
धनंजयचा प्रतिसाद वाचण्यास उत्सूक आहे. - - - आर्रर्र - हा प्रतिसाद विजुभाऊंच्या "मी मी आहे तर तुम्ही कोण?" चर्चासत्रातला इथे कसा पडला? पण "अमुकतमुक यांचा प्रतिसाद वाचण्यास उत्सूक आहे" म्हणजे "नमस्कार" या नव्या मिपा-रूढीस अनुसरून वरील वाक्य लिहिले आहे. अवांतर : * समूह करून राहाणार्‍या काही जनावरांच्या समाजात प्रत्येक जनावराच्या सामाजिक महत्त्वाची उतरंड (क्रम) असते. क्रमाचा संदर्भ ग्रीक अक्षरमालेप्रमाणे, "आल्फा, बेटा, गामा..." वगैरे देण्याची प्रथा आहे. त्या क्रमातील सर्वोच्च जनावर नर असल्यास त्याला "आल्फा मेल" म्हणतात. काही जनावरांमध्ये "आल्फा फीमेल" असतात. आल्फा जनावराला समाजात मिळालेल्या अन्नाचा पहिला वाटा खाण्यासाठी, संभोगाकरिता जोडीदार निवडण्यासाठी, वगैरे अग्रक्रम असतो. "आल्फा मेल" ही प्राणिशास्त्रातील कल्पना मनुष्यांच्या वर्णनात उपमा म्हणून वापरतात. मनुष्यांच्या समाजात जो नर अशा आत्मविश्वासाने वागतो की "नेतृत्वामुळे मिळणारे आनुषंगिक कौतूक आपल्याला लोकांनी देणे आहे" त्याला "आल्फा मेल" म्हणतात. *

वाटाड्या... 05/01/2011 - 00:31
एक राहिलं ना तुमचं....हे सगळं विचारताना गॅमा पण काय असतं? - (रेडियोस्कोपिक) डॉ. वाटी...

In reply to by विनायक प्रभू

Nile 05/01/2011 - 13:08
म्हणजे मिपावर काही ठराविक 'मेलांच्य' मागे धावणार्‍या माद्या (मोठ्या नंबराने) आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का हो प्रभुमास्तर??? फारच क्रिप्टीक ब्वॉ तुम्ही.

In reply to by विनायक प्रभू

केशवसुमार 05/01/2011 - 14:02
मास्तर तुम्ही दरवेळेला भलताच अँगल घेता(विचारात)... अता परत नव्या उत्तराच जुगाड कराव लागेल.. बाकी चालू दे..

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 05/01/2011 - 12:46
अल्फा मेल हा इतरांपेक्षा वेगळा असतो/ इतरांचे लक्ष्य वेधून घेण्याची हातोटी त्याच्या कडे असते. आत्मविश्वासाचे तेज त्याच्या चेहेर्‍यावर झळकत असते. त्याचे चातूर्य स्त्रीयाना आकर्षीत करते. अशी काहिशी व्याख्या त्या संस्थळावर दिलेली आहे. पण मला वाटते अशा प्रकारचे मेल फक्त पाळण्यातच दिसतात. जसजसे त्यांचे वय वाढते. पाय पाळण्याबाहेर येवू लागतात तस तसे त्यांचे अल्फा किरण विरळ होऊ लागतात. मोठे झाल्यानन्तर ते वेंधळेपणामुळे इतरांचे लक्ष्य सहज वेधून घेतात. त्यांच्या चेहेर्‍यावरचे आत्मविश्वासाचे भाव फिके पडल्यामुळे उगाचच ते बावरलेले ( भिजलेल्या मांजरसारखे)दिसतात. ते नक्की काय करतील या चिंतेमुळे पत्नी त्यांच्या सोबतच रहाते. अवांतरः अल्फा हा शब्द "अरे तो आला ;लपा " या वाक्याचा शॉर्ट फॉर्म असावा

शुचि 04/01/2011 - 18:38
"अल्फा" हा शब्द फाअल या शब्दाचा अपभ्रंश आहे ज्याचा उगम फाअर अथवा फार या शब्दापासून झाला असावा असे काही (टिंबकटूचे)भाषाशास्त्रज्ञ मानतात. म्हणजे जे पुरुष फार वात्रट, फार चावट, फार खोडकर, फार गंमतीशीर, फार फार फार असे असतात त्यांना अल्फा मेल म्हणतात.

प्रियाली 04/01/2011 - 18:52
कदाचित अल्फा हा लाफाचे भ्रष्ट स्वरूप असावे. म्हणजे, एखादा पुरुष जो स्वतःला अतिशय केपेबल किंवा ही-म्यान किंवा श्मार्ट समजत असतो. सर्व संकटातून आपणच इतरांची सुटका करू शकतो आणि सर्व प्रश्नांवर आपण तोडगा काढू शकतो अशी त्याची समजूत असते आणि इतरांना अशा मूर्खाला दोन चार लाफा द्याव्याशा वाटत असतात, ते या माणसाला अल्फा मेल म्हणत असावेत. बाकी लाफा मारणे म्हणजे नेमके काय? धोपटणे आणि थापा मारणे या दोन्हीसाठी त्याचा वापर होतो असे वाटते.

In reply to by प्रियाली

आत्मशून्य 04/01/2011 - 23:49
चूकून मेल-बॉक्स असे वाचले ;) ....... म्हणून मि मेल-बॉक्सची क्षमा मागतो. बादवे, आम्ही तर फीमेल बॉसना अल्फा-मेल असे संबोधतो. अर्थात रॉखी सॉवंत, बॉबी डॉर्लींग या सूध्दा अल्फा-मेल सदरात मोडतात.

In reply to by प्रियाली

अवलिया 04/01/2011 - 18:58
हा हा हा मस्त व्युत्पत्ती. किंवा असा मनुष्य पाहुन महाराष्ट्रातील जुन्या काळातील बायका "आला पहा मेला " असं म्हणत असतील. कुणा इंग्रजाने ते ऐकुन तसेच उच्चारण्याचा प्रयत्न करता करता आला पहा मेला == आल्पाहा मेला == अल्फाहा मेल == अल्फा मेल असे झाले असावे. अधिक प्रकाश जाणकार टाकतील

In reply to by अवलिया

छोटा डॉन 04/01/2011 - 19:03
किंवा असा मनुष्य पाहुन महाराष्ट्रातील जुन्या काळातील बायका "आला पहा मेला " असं म्हणत असतील. कुणा इंग्रजाने ते ऐकुन तसेच उच्चारण्याचा प्रयत्न करता करता आला पहा मेला == आल्पाहा मेला == अल्फाहा मेल == अल्फा मेल
=)) =)) =)) जबरा .... नान्या लै हुशार आहे असा आमचा पहिल्यापासुन संशय होता :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 04/01/2011 - 19:13
आम्हाला कात्रीच होती. च्यायला, नानबा, येऊद्या आता मराठीतून इंग्रजीत नेलेली शब्द व्युत्पत्ती! :D

In reply to by अवलिया

आला पहा मेला == आल्पाहा मेला == अल्फाहा मेल == अल्फा मेल तरीच नानाचा कोणताही लेख आला की काही संपादक 'अल्फा मेल, अल्फा मेल' असं पुटपुटतात असं ऐकलं होतं बॉ!!!!:) -प्रकाश जाणकार (डांबिसा, तुकां काय खातां रद्द करांन घेवंचा आसां? वशाड मेलो!!!:))

In reply to by अवलिया

किंवा असा मनुष्य पाहुन महाराष्ट्रातील जुन्या काळातील बायका "आला पहा मेला " असं म्हणत असतील. कुणा इंग्रजाने ते ऐकुन तसेच उच्चारण्याचा प्रयत्न करता करता आला पहा मेला == आल्पाहा मेला == अल्फाहा मेल == अल्फा मेल असे झाले असावे.
आम्ही फक्त 'अल्फा क्यु ' अर्थात (alph Q) हाच शब्द एकुन होतो. एकदा हे निकनेम घेतले तर माझा आयपी बॅन झाला होता ३ दिवस ;)

केशवसुमार 04/01/2011 - 19:56
तुम्ही हा प्रश्न कुठल्या 'अँगल'ने विचारलात त्यावर उत्तर अवलंबून आहे.. बाकी अवलियाशेठची व्युत्पत्ती एकदम खतरा..:D

चिरोटा 04/01/2011 - 19:56
ट्रेनिंग वगैरे घेवून अल्फा मेल होता येते का? सिस्को,माय्क्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन सारखे अल्फा मेल सर्टिफिकेशन आहे का? (होतकरु) चिरोटा

दैत्य 04/01/2011 - 20:16
मी तर वाचलं होतं की, खऱ्या-खुऱ्या ( मनमोहन नव्हे!!) सिंहाच्या प्रमुखाला किंवा त्या कळपाच्या सर्वात शक्तिमान प्राण्याला अल्फा मेल म्हणतात !

In reply to by दैत्य

गणपा 04/01/2011 - 21:06
दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच नाय वो कुठल्याही कळपात रहाणार्‍या प्राण्याच्या त्या त्या कळपातल्या सर्वात 'शक्तिमान' नर-प्राण्याला अल्फाहा मेला म्हणतात ;) (नानबा तुझी व्युत्पत्ती एकदम चपलख आहे :) )

In reply to by दैत्य

रमताराम 04/01/2011 - 21:54
सिंहाच्या एका कळपात एकच सिंह असतो सायबा, बाकी सम्द्या शिंविणी नि चिल्लीपिल्ली. त्यामुळे अल्फा, बीटा भानगड नस्तीया. लांडग्यांच्या, माकडांच्या कळपात असते ही भानगड. जरा धाकल्या माडगूळकरांचे 'सत्तांतर' वाचा किंवा फार्ले मोवाचे 'नेवर क्राय वुल्फ'.

दैत्य 04/01/2011 - 21:31
दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच नाय वो कुठल्याही कळपात रहाणार्‍या प्राण्याच्या त्या त्या कळपातल्या सर्वात 'शक्तिमान' नर-प्राण्याला अल्फाहा मेला म्हणतात अहो गणपाभौ , शिंव्ह म्हंजी बगा तसंबी सगल्यात पावरबाज की राव ! आता ह्ये सांगा, बळीच्या बकऱ्याला पावर असती का ? त्याला कोन म्हननार अल्फाहा !

In reply to by दैत्य

गणपा 04/01/2011 - 21:43
दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच नाय वो कुठल्याही कळपात रहाणार्‍या ( जंगली ) प्राण्याच्या त्या त्या कळपातल्या सर्वात 'शक्तिमान' नर-प्राण्याला अल्फाहा मेला म्हणतात हॅ हॅ हॅ....... दैत्य बुवा पक्के वस्ताद हो तुम्ही. तवेडा कंसातला शबुद मगाशी घाई घाईत टायपाचा र्‍हायला.

धनंजय 04/01/2011 - 22:25
धनंजयचा प्रतिसाद वाचण्यास उत्सूक आहे. - - - आर्रर्र - हा प्रतिसाद विजुभाऊंच्या "मी मी आहे तर तुम्ही कोण?" चर्चासत्रातला इथे कसा पडला? पण "अमुकतमुक यांचा प्रतिसाद वाचण्यास उत्सूक आहे" म्हणजे "नमस्कार" या नव्या मिपा-रूढीस अनुसरून वरील वाक्य लिहिले आहे. अवांतर : * समूह करून राहाणार्‍या काही जनावरांच्या समाजात प्रत्येक जनावराच्या सामाजिक महत्त्वाची उतरंड (क्रम) असते. क्रमाचा संदर्भ ग्रीक अक्षरमालेप्रमाणे, "आल्फा, बेटा, गामा..." वगैरे देण्याची प्रथा आहे. त्या क्रमातील सर्वोच्च जनावर नर असल्यास त्याला "आल्फा मेल" म्हणतात. काही जनावरांमध्ये "आल्फा फीमेल" असतात. आल्फा जनावराला समाजात मिळालेल्या अन्नाचा पहिला वाटा खाण्यासाठी, संभोगाकरिता जोडीदार निवडण्यासाठी, वगैरे अग्रक्रम असतो. "आल्फा मेल" ही प्राणिशास्त्रातील कल्पना मनुष्यांच्या वर्णनात उपमा म्हणून वापरतात. मनुष्यांच्या समाजात जो नर अशा आत्मविश्वासाने वागतो की "नेतृत्वामुळे मिळणारे आनुषंगिक कौतूक आपल्याला लोकांनी देणे आहे" त्याला "आल्फा मेल" म्हणतात. *

वाटाड्या... 05/01/2011 - 00:31
एक राहिलं ना तुमचं....हे सगळं विचारताना गॅमा पण काय असतं? - (रेडियोस्कोपिक) डॉ. वाटी...

In reply to by विनायक प्रभू

Nile 05/01/2011 - 13:08
म्हणजे मिपावर काही ठराविक 'मेलांच्य' मागे धावणार्‍या माद्या (मोठ्या नंबराने) आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का हो प्रभुमास्तर??? फारच क्रिप्टीक ब्वॉ तुम्ही.

In reply to by विनायक प्रभू

केशवसुमार 05/01/2011 - 14:02
मास्तर तुम्ही दरवेळेला भलताच अँगल घेता(विचारात)... अता परत नव्या उत्तराच जुगाड कराव लागेल.. बाकी चालू दे..
लेखनविषय:
लेखनप्रकार
अँगल चे नॉमेन्केचर आल्फा,बिटा,थिटा हे मला माहीत आहे. हे आल्फा मेल म्हणजे नेमके काय असते? ह्याची व्याख्या काय? ह्या मंडळीची नेमकी दिनचर्या काय असते? ह्यांना हे नाव नेमके कशामुळे मिळते? ----------------------------------------------------------------------------------------- रोज आपल्या बायको किंवा होणार्‍या बायकोकडुन जोडे खातो, खरे खुरे किंवा शाब्दिक. आणि बिटा सारखा लाल लाल होतो तो बिटा मेल. अगदी चांदीच्या ताटात वाढुन समोरुन वाढुन आले तरी त्याचा आस्वाद न घेउ शकणारा थिटा मेल. पण हे आल्फाची व्याख्या काही माहीत नाही बॉ?

मतिमंद

तिमा ·
लेखनविषय:
काव्यरस
पुतळे कापा, पुतळे हलवा फुंकून फुंकून निखारे फुलवा एस्ट्या पेटवा, ट्रक जाळा सामांन्यांच्या तोंडात बोळा भैया पळवा, भैया मरवा खळ्ळ-खटॅकची हौस पुरवा कागद नाचवा, नोटा दाखवा आदर्शांचे इमले चढवा कांदे लपवा, टोमॅटो पळवा रोजरोज नवे खेळ लावा बारा मतींची ताकद लावा मतीमंदांची प्रजा वाढवा ||

नेमक काय करायच असते?

विनायक प्रभू ·

सुहास.. 28/12/2010 - 12:55
इतकी काळजी बरी नव्हे ओ मास्तर !! अजुन बाकीचे सहा जन्म जायचे आहेत !! बाकी सिल्वर (कृपया कशावर ? असे विचारुन अपमान करुन घेउ नये .) ज्युबिलीच्या दणकुन शुभेच्छा !!

सिल्व्हर जुबिली!!! ??? काकूंचे नाव 'ब्रेव्हरी अवॉर्ड्स' साठी नॉमिनेट करत आहे. बाकी, आम्ही काय तुम्हाला सल्ला देणार? कप्पाळ!!! तुम्हीच साजरी करा आणि मग ज्ञान आम्हाला वाटा!

स्टुडीओ अपार्ट्मेंट आहे. कधी अहमदाबादेला जायचे असेल तर सांगा बिका. तुमच्या 'टी' ला सुद्धा उपयोगी पडेल. रेंट मागणार नाही. तुम्ही मैतर ना माझे.

ऋषिकेश 28/12/2010 - 14:22
बिकांशी सहमत.. २५ पट पुढचा प्रवास केलेल्याला आम्ही काय सांगणार! ;) दोघांनाही भरपूर शुभेच्छा देतो! :)

In reply to by प्रभो

धमाल मुलगा 28/12/2010 - 20:07
प्रभ्याच्या प्रतिसादाचं शिर्षक पाहिलं आणी दचकलो ना... म्हणलं दणक्यात साजरी करा काय सांगतोय हा गडी? मास्तुरेऽऽ... शिलवर ज्युब्बल्लीच्या हार्दिक शुभेच्छा! :) काय करायचं अन काय नाही, हे आम्ही पामरांनी तुम्हाला सांगायचं म्हणजे काजव्यानं सुर्याला प्रकाश दावण्यासारखं झालं की वोऽऽ..... एक आयड्याची कल्पना: सहजच गंमत म्हणून दोन्ही हातावर प्लॅस्टर चढवून पहा..नाहीतरी 'अरे इतिहास जागवलाच पाहिजे' वगैरे आपण ऐकत असतोच. :)

In reply to by धमाल मुलगा

सूड 28/12/2010 - 20:18
काय करायचं अन काय नाही, हे आम्ही पामरांनी तुम्हाला सांगायचं म्हणजे काजव्यानं सुर्याला प्रकाश दावण्यासारखं झालं की वोऽऽ... +१

रेवती 29/12/2010 - 05:49
तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा! काकूंच्या आवडीची साडी घ्या, ट्रिपला जाऊन या किंवा त्यांची आवड काय असेल त्याप्रमाणे.

गणपा 30/12/2010 - 13:50
आर्रर्रर्र उशिर झाला. मास्तर उशिराने का होईना पण तुम्हाला आणि काकुना सिल्वर ज्युबिलीच्या शुभेच्छा !!! बिका सारखच काय केलत हे जाणुन घ्यायचय, तेवढच आम्हा पामरांना मार्गदर्षन. (व्यनी केलात तरी चालेल. :) )

सुहास.. 28/12/2010 - 12:55
इतकी काळजी बरी नव्हे ओ मास्तर !! अजुन बाकीचे सहा जन्म जायचे आहेत !! बाकी सिल्वर (कृपया कशावर ? असे विचारुन अपमान करुन घेउ नये .) ज्युबिलीच्या दणकुन शुभेच्छा !!

सिल्व्हर जुबिली!!! ??? काकूंचे नाव 'ब्रेव्हरी अवॉर्ड्स' साठी नॉमिनेट करत आहे. बाकी, आम्ही काय तुम्हाला सल्ला देणार? कप्पाळ!!! तुम्हीच साजरी करा आणि मग ज्ञान आम्हाला वाटा!

स्टुडीओ अपार्ट्मेंट आहे. कधी अहमदाबादेला जायचे असेल तर सांगा बिका. तुमच्या 'टी' ला सुद्धा उपयोगी पडेल. रेंट मागणार नाही. तुम्ही मैतर ना माझे.

ऋषिकेश 28/12/2010 - 14:22
बिकांशी सहमत.. २५ पट पुढचा प्रवास केलेल्याला आम्ही काय सांगणार! ;) दोघांनाही भरपूर शुभेच्छा देतो! :)

In reply to by प्रभो

धमाल मुलगा 28/12/2010 - 20:07
प्रभ्याच्या प्रतिसादाचं शिर्षक पाहिलं आणी दचकलो ना... म्हणलं दणक्यात साजरी करा काय सांगतोय हा गडी? मास्तुरेऽऽ... शिलवर ज्युब्बल्लीच्या हार्दिक शुभेच्छा! :) काय करायचं अन काय नाही, हे आम्ही पामरांनी तुम्हाला सांगायचं म्हणजे काजव्यानं सुर्याला प्रकाश दावण्यासारखं झालं की वोऽऽ..... एक आयड्याची कल्पना: सहजच गंमत म्हणून दोन्ही हातावर प्लॅस्टर चढवून पहा..नाहीतरी 'अरे इतिहास जागवलाच पाहिजे' वगैरे आपण ऐकत असतोच. :)

In reply to by धमाल मुलगा

सूड 28/12/2010 - 20:18
काय करायचं अन काय नाही, हे आम्ही पामरांनी तुम्हाला सांगायचं म्हणजे काजव्यानं सुर्याला प्रकाश दावण्यासारखं झालं की वोऽऽ... +१

रेवती 29/12/2010 - 05:49
तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा! काकूंच्या आवडीची साडी घ्या, ट्रिपला जाऊन या किंवा त्यांची आवड काय असेल त्याप्रमाणे.

गणपा 30/12/2010 - 13:50
आर्रर्रर्र उशिर झाला. मास्तर उशिराने का होईना पण तुम्हाला आणि काकुना सिल्वर ज्युबिलीच्या शुभेच्छा !!! बिका सारखच काय केलत हे जाणुन घ्यायचय, तेवढच आम्हा पामरांना मार्गदर्षन. (व्यनी केलात तरी चालेल. :) )
लेखनविषय:
लेखनप्रकार
एकच चुक परत परत कशी काय होते बॉ? असु दे असु दे. शुन्य काल आहे. आधी ४ दिवस ऑनसेट. नंतर २ दिवस ऑफसेट. शांत रहा. नंतर नेहमीचे आहेच की. 'अमका' चा लेख वाचला आहेस ना. एका आठवड्याकरता गुड बॉय राहायचे ठरले ना? ___________________________________________________ "किती रुपये लागले"? थांब हां. बघतो. "म्हणजे भाव न करताच कांदे आणलेत"? असु दे हां. बघतो खिसा तपासुन.पन्नास ची नोट दिली होती. तीस रुपये दिलेत. "क्काय? म्हणजे सडका माल दिला असणार. काल केळी स्वस्त आणलीस. पण दोन पण हाताला लागली नाहीत.

एक नवा घोर

सन्जोप राव ·

गुंडोपंत 14/12/2010 - 05:54
हा धागा विडंबन नसून अश्लाघ्य साहित्याचा विकृत प्रकार आहे. तरी मी संपादकांना विनंती करतो की हा धागा त्वरित संपादित करण्यात यावा.

In reply to by गुंडोपंत

सन्जोप राव 14/12/2010 - 06:02
ते होणार असेल तर ते होईलच. आपण मॉरल पुलिसिंग केले नाही तरी चालेल. आणि वकीली चालत नसेल तर दुसरा धंदा शोधा. असे अशील बळकावण्याचा प्रयत्न नको.

शुचि 14/12/2010 - 06:21
आवरा!!! हसून हसून मरायची वेळ आली आहे. :-D भरारी पथक काय ...... त्या अवस्थेत पळणारी लोकं काय ..... सॉलीड!!!!!!

जीएंच्या कथांमधली माणसं, राक्षस, दीपस्तंभ, झालंच तर कस्तुरीमृग हे घटक स्वतंत्र अस्तित्व घेऊन नव्हे तर रूपक म्हणून येतात. त्यामुळे अभिधेपासून फारकत घेऊन व्यंजनेचाच आधार घ्यावा लागतो. रावांचं हे लिखाणदेखील मला तसंच रूपकांनी परिप्लृत वाटलं. मला सापडलेल्या सामंतर्यात आश्चर्यकारकरीत्या सरपंच हे सरपंचच राहातात. मात्र मौजे रांजणवाडी बुद्रुक हे मिसळपाव.कॉम असावे की काय असा संशय घ्यायला जागा राहाते. मग ग्रामपंचायत, विधी, गावकरी वगैरे सर्व गोष्टींचा - अगदी बुचांपर्यंत - मेळ लागतो. आता मंथन होऊन काय लोणी हातात येतं ते पाहायचं.

In reply to by राजेश घासकडवी

नरेशकुमार 14/12/2010 - 09:37
डोस्क्यात काय घुसल असल तर शप्पथ ! इथे पोर झुकझुक गाडी खेळू र्‍हायले आनी तुमि इमान काय उडवताय. तुम्च इमान डॉस्क्यावरुन गेल.

In reply to by राजेश घासकडवी

विजुभाऊ 14/12/2010 - 10:49
घासकडबी काकांचे बरोबर आहे. अभिदा आणि व्यंज्यने बरोबर उपमा आणि उत्प्रेक्ष्येचा अविश्कार हा लेखकाचा हातखंडा आहे लेखणीला कंड सुटलेला असताना प्रतिभेने बंड केल्यानन्तरचे लेखन हा वाचकाना प्रचम्ड दंड आहे असे काही काही वेळा वाटते मागल्या लौकीकाला जागून लेखनात आपोआपच कीक येईल असे लेखकाला वाटत असावे अशी शंका येवून वाचक मूक होतो. काही वेळा लेखनात दीप असला तरी बातमी चीप होती. असल्या लिखाणात वाचकाला काही गम्य असेल असा लेखकाचा रम्य समज असू शकेल पण अशा लिखाणाने वाचकाचा भ्रम निरास होतो आणि लेखकाने मांडलेली शब्दांची आरास ही शब्दांची अशी नुसतीच रास आहे हे कळून नवे काही वाचायला मिळेल ही आस विरून मानसीक त्रास होतो. काहितरी चांगले वाचायला मिळेल या आभासापोटी वाचणारांची मात्र नुसतीच गळफास होते.

अवलिया 14/12/2010 - 09:46
वा! सरपंच भलतेच तडफदार दिसत आहेत. गावातील समस्येचे अगदी योग्य आकलन झालेले दिसत आहे. फक्त भरारी पथकातील सदस्यांनी विशिष्ट कार्यपूर्तीसाठीची आवश्यक अशी बांधकामे करुन घेतली होती की नाही आणि करुन घेतली असल्यास त्यांचा यथायोग्य उपयोग ते करत होते की नाही की पाठलाग करुन ग्रामस्थांवर दंड कारवाई झाल्यावर भरारी पथकातील सदस्यच त्या मोकळ्या जागेचा सदुपयोग करत होते हे कळाले नाही.

गवि 14/12/2010 - 12:38
मध्यंतरी एका गावात भरारी पथक स्थापन करुन सकाळी क्रियामग्न व्यक्ती उघड्यावर आढळल्यास त्यांना गांधीगिरी पद्धतीने पथकातल्या सर्वांनी गाठून पकडून गुलाब फूल द्यायचे (लाज वाटावी आणि सर्वांमधे पसरावेही याकरिता) असे ठरून कारवाई सुरु झाली. एक मध्यमवयीन गृहस्थ (जे स्वतःच या "हागणदारी मुक्त गाव "प्रोजेक्टचे एक मेन मेंबर होते) त्यांनाच भल्या पहाटे कार्यमग्न अवस्थेत या पथकाने "स्पॉट" केले आणि फूल देण्याच्या क्रियेसाठी त्यांच्या मागे लागले असता लाजेस्तव हे गृहस्थ जिवाच्या आकांताने पळू लागले. त्यांना हार्ट ट्रबल होता. हार्टात कळ येऊन त्यांचे ताबडतोब प्राणोत्क्रमण झाले. ही बाजारगप नाही. सत्य घटना आहे. पेप्रात वाचली असेल कोणीतरी..

आपल्या देशाची लोकसंख्येचा विचार करता सर्वांचाच मुद्देमाल हस्तगत करुन त्याचा योग्य विनिमय केला तर आपल्या शेती मालाचे उत्पादन वाढुन राष्ट्रीय संपत्तीत भर पडेल. पंढरपुरच्या वारकर्‍यांची वाटेत एकाने आपल्या वावरात सोय करुन दिली होती त्यामुळे त्याच्या वावरातील शेतीमालाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे तो आता वारकर्‍यांना आग्रहाचे निमंत्रण देतो. ही माहिती आम्हाला वारकर्‍यांच्या वैद्यकीय पथकात काम करणार्‍या एका हितचिंतकाने दिली असल्याने विश्वासार्ह आहे. रांजणवाडी बु|| मधील ग्रामस्थांनी यापासून बोध घ्यावा.

In reply to by नरेशकुमार

वीज टेलीफोन यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कंपन्यांनी बिले भरण्याचे सर्व प्रकारचे मार्ग व सुविधा या गरजेनुसार पुरवल्यामुळे त्यांच्या थकबाकीत लक्षणीय घट झाली व तिजोरीत वाढ झाली. बिले पटकन भरल्यास सूट देखील पुरवली जाते. म्हणजे पुर्वी दंड करुन जो महसुल वाढत नव्हता तो सूट देउनही वाढू लागला. ठिकाणे शोधत बसण्या पेक्षा बसल्या जागी सोय केली पाहिजे तरच महसुल वाढेल. लोकांनी क्रयशक्ती वाढवली पाहिजे. पायाभुत सुविधा असल्या शिवाय राष्ट्राची प्रगती होत नाही. आजच्या पायाभुत सुविधेवरील खर्च हे उद्याचे उत्पन्न असते.

In reply to by स्पा

नन्दादीप 14/12/2010 - 16:59
"गुदान " म्हणजे त्याना "गुदान गरम "असे म्हणायचे असेल .. होय ना टारझन भाउ??? टीप : ("गुदान" हा शब्द सलग आहे. मधेच एकही रिकामी जागा नाही याची सर्वानी नोन्द घ्यावी.)

In reply to by टारझन

मागे आम्ही उत्तराखंडला पर्यटनाला गेलो त्यावेळी तिथे सुलभ दानगृहाची सोय होती. तेथील व्यवस्थापकाने सांगितले की बहुसंख्य पर्यटक आदान प्रदान करायला इच्छुक असतात. त्याने असेही सांगितले की इतके दिवस आमच्या सरकराच्या ही गोष्ट लक्षातच आली नव्हती. लोक तिथे स्वखुषीने दानही करतात व वर सेवा मुल्यही देतात. यामुळे तेथील पर्यटक दात्यांची संख्या अक्षरशः तिप्पट चौपट झाली होती. दानपेटी विदेशी पद्धतीची सुबक व स्वच्छ असेल तर विदेशी पर्यटक सेवामुल्यही जास्त देतात.

In reply to by अवलिया

गु णवत्तेत फरक नसतो. पण दानपेटिका ही आकर्षक व स्वच्छ व विदेशी पद्धतीची असेल तर मिळणारे सेवा मुल्य हा जास्त मिळते हा अनुभव त्यानी सांगितला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

टारझन 14/12/2010 - 16:43
माझ्या माहितीनुसार कोणत्याप्रकारचा कच्चा माल ( मराठीत रॉ मट्रेल) वापरला आहे त्यावर गु णवत्ता ठरत असावी. जाणकारांनी प्रकाश टाकावा ; ) -

In reply to by टारझन

अवलिया 14/12/2010 - 16:45
सहमत. त्याचप्रमाणे सदर कच्चा माल प्रक्रिया करतांना वापरलेले इतर अनुषंगिक द्रव्य आणि त्यानंतर एकजीव होण्यासाठी केलेल्या शरिरबाह्य आणि अंतर्गत हालचाली यांचा सुद्धा कसा प्रभाव पडतो यावर सुद्धा जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by अवलिया

टारझन 14/12/2010 - 16:55
सर्वांगिण परिस्थितीचा विचार करता , दात्याच्या आरोग्य परिस्थितीचा सुद्धा फरक पडत असावा. कारण ह्यामुळे कधी सढळ हाताने(इच्छा असो नसो) दान होत असावे तर कधी "जुदा होके भी .. तु मुझ मे कही बाकी है .. " किंवा तत्सम राग आळवुन दानकार्य होत असावे. जाणकार न सांगता प्रकाश टाकतीलंच !

In reply to by टारझन

कधी संचित माल फार नसतो पण दातृत्वाची उबळ येते तर कधी माल भरलेला असतो पण दातॄत्वाची उबळच येत नाही. ही प्रेरणा आतुन यावी लागते

In reply to by प्रकाश घाटपांडे

गवि 14/12/2010 - 17:27
दानाविषयी दोन गोष्टी महत्वाच्या: एक. दान "सत्पात्री" पडावे. दोन. "या हाताचे त्या हाताला" कळू नये.. अतएव गुप्तदान असावे.

In reply to by टारझन

अवलिया 14/12/2010 - 17:23
दानाचे प्रमाण आणि आस्तिक नास्तिक याचा काही परस्परसंबंध आपल्यातल्या प्रज्ञावान विचारवंताला दिसत आहे का? असल्यास कसा यावर प्रकाश टाकावा.

In reply to by अवलिया

नरेशकुमार 14/12/2010 - 18:00
प्रकाश यान्नि प्रकाष टाकुन टाकुन सगळे मिपा प्रकाशमय झालय. आनि आजपासुन सगळे सढळ हाताने दान करतिल याचि खात्रि वाटते.

In reply to by टारझन

पाच रुपयाचे नाणे व पाच रुपयाची नोट यात 'मुल्यात्मक' फरक नसला तरी वजनात व आकारात फरक असतो हे मान्य आहे. तसेच हजार रुपयांची नोट वा शंभराच्या दहा नोटा वा दहाच्या शंभर नोटा यात असणारा संख्येचा फरक असतो. ब्यांकेत म्हनुन तर डिनॉमिनेश लिवत्यात.

गुंडोपंत 14/12/2010 - 05:54
हा धागा विडंबन नसून अश्लाघ्य साहित्याचा विकृत प्रकार आहे. तरी मी संपादकांना विनंती करतो की हा धागा त्वरित संपादित करण्यात यावा.

In reply to by गुंडोपंत

सन्जोप राव 14/12/2010 - 06:02
ते होणार असेल तर ते होईलच. आपण मॉरल पुलिसिंग केले नाही तरी चालेल. आणि वकीली चालत नसेल तर दुसरा धंदा शोधा. असे अशील बळकावण्याचा प्रयत्न नको.

शुचि 14/12/2010 - 06:21
आवरा!!! हसून हसून मरायची वेळ आली आहे. :-D भरारी पथक काय ...... त्या अवस्थेत पळणारी लोकं काय ..... सॉलीड!!!!!!

जीएंच्या कथांमधली माणसं, राक्षस, दीपस्तंभ, झालंच तर कस्तुरीमृग हे घटक स्वतंत्र अस्तित्व घेऊन नव्हे तर रूपक म्हणून येतात. त्यामुळे अभिधेपासून फारकत घेऊन व्यंजनेचाच आधार घ्यावा लागतो. रावांचं हे लिखाणदेखील मला तसंच रूपकांनी परिप्लृत वाटलं. मला सापडलेल्या सामंतर्यात आश्चर्यकारकरीत्या सरपंच हे सरपंचच राहातात. मात्र मौजे रांजणवाडी बुद्रुक हे मिसळपाव.कॉम असावे की काय असा संशय घ्यायला जागा राहाते. मग ग्रामपंचायत, विधी, गावकरी वगैरे सर्व गोष्टींचा - अगदी बुचांपर्यंत - मेळ लागतो. आता मंथन होऊन काय लोणी हातात येतं ते पाहायचं.

In reply to by राजेश घासकडवी

नरेशकुमार 14/12/2010 - 09:37
डोस्क्यात काय घुसल असल तर शप्पथ ! इथे पोर झुकझुक गाडी खेळू र्‍हायले आनी तुमि इमान काय उडवताय. तुम्च इमान डॉस्क्यावरुन गेल.

In reply to by राजेश घासकडवी

विजुभाऊ 14/12/2010 - 10:49
घासकडबी काकांचे बरोबर आहे. अभिदा आणि व्यंज्यने बरोबर उपमा आणि उत्प्रेक्ष्येचा अविश्कार हा लेखकाचा हातखंडा आहे लेखणीला कंड सुटलेला असताना प्रतिभेने बंड केल्यानन्तरचे लेखन हा वाचकाना प्रचम्ड दंड आहे असे काही काही वेळा वाटते मागल्या लौकीकाला जागून लेखनात आपोआपच कीक येईल असे लेखकाला वाटत असावे अशी शंका येवून वाचक मूक होतो. काही वेळा लेखनात दीप असला तरी बातमी चीप होती. असल्या लिखाणात वाचकाला काही गम्य असेल असा लेखकाचा रम्य समज असू शकेल पण अशा लिखाणाने वाचकाचा भ्रम निरास होतो आणि लेखकाने मांडलेली शब्दांची आरास ही शब्दांची अशी नुसतीच रास आहे हे कळून नवे काही वाचायला मिळेल ही आस विरून मानसीक त्रास होतो. काहितरी चांगले वाचायला मिळेल या आभासापोटी वाचणारांची मात्र नुसतीच गळफास होते.

अवलिया 14/12/2010 - 09:46
वा! सरपंच भलतेच तडफदार दिसत आहेत. गावातील समस्येचे अगदी योग्य आकलन झालेले दिसत आहे. फक्त भरारी पथकातील सदस्यांनी विशिष्ट कार्यपूर्तीसाठीची आवश्यक अशी बांधकामे करुन घेतली होती की नाही आणि करुन घेतली असल्यास त्यांचा यथायोग्य उपयोग ते करत होते की नाही की पाठलाग करुन ग्रामस्थांवर दंड कारवाई झाल्यावर भरारी पथकातील सदस्यच त्या मोकळ्या जागेचा सदुपयोग करत होते हे कळाले नाही.

गवि 14/12/2010 - 12:38
मध्यंतरी एका गावात भरारी पथक स्थापन करुन सकाळी क्रियामग्न व्यक्ती उघड्यावर आढळल्यास त्यांना गांधीगिरी पद्धतीने पथकातल्या सर्वांनी गाठून पकडून गुलाब फूल द्यायचे (लाज वाटावी आणि सर्वांमधे पसरावेही याकरिता) असे ठरून कारवाई सुरु झाली. एक मध्यमवयीन गृहस्थ (जे स्वतःच या "हागणदारी मुक्त गाव "प्रोजेक्टचे एक मेन मेंबर होते) त्यांनाच भल्या पहाटे कार्यमग्न अवस्थेत या पथकाने "स्पॉट" केले आणि फूल देण्याच्या क्रियेसाठी त्यांच्या मागे लागले असता लाजेस्तव हे गृहस्थ जिवाच्या आकांताने पळू लागले. त्यांना हार्ट ट्रबल होता. हार्टात कळ येऊन त्यांचे ताबडतोब प्राणोत्क्रमण झाले. ही बाजारगप नाही. सत्य घटना आहे. पेप्रात वाचली असेल कोणीतरी..

आपल्या देशाची लोकसंख्येचा विचार करता सर्वांचाच मुद्देमाल हस्तगत करुन त्याचा योग्य विनिमय केला तर आपल्या शेती मालाचे उत्पादन वाढुन राष्ट्रीय संपत्तीत भर पडेल. पंढरपुरच्या वारकर्‍यांची वाटेत एकाने आपल्या वावरात सोय करुन दिली होती त्यामुळे त्याच्या वावरातील शेतीमालाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे तो आता वारकर्‍यांना आग्रहाचे निमंत्रण देतो. ही माहिती आम्हाला वारकर्‍यांच्या वैद्यकीय पथकात काम करणार्‍या एका हितचिंतकाने दिली असल्याने विश्वासार्ह आहे. रांजणवाडी बु|| मधील ग्रामस्थांनी यापासून बोध घ्यावा.

In reply to by नरेशकुमार

वीज टेलीफोन यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कंपन्यांनी बिले भरण्याचे सर्व प्रकारचे मार्ग व सुविधा या गरजेनुसार पुरवल्यामुळे त्यांच्या थकबाकीत लक्षणीय घट झाली व तिजोरीत वाढ झाली. बिले पटकन भरल्यास सूट देखील पुरवली जाते. म्हणजे पुर्वी दंड करुन जो महसुल वाढत नव्हता तो सूट देउनही वाढू लागला. ठिकाणे शोधत बसण्या पेक्षा बसल्या जागी सोय केली पाहिजे तरच महसुल वाढेल. लोकांनी क्रयशक्ती वाढवली पाहिजे. पायाभुत सुविधा असल्या शिवाय राष्ट्राची प्रगती होत नाही. आजच्या पायाभुत सुविधेवरील खर्च हे उद्याचे उत्पन्न असते.

In reply to by स्पा

नन्दादीप 14/12/2010 - 16:59
"गुदान " म्हणजे त्याना "गुदान गरम "असे म्हणायचे असेल .. होय ना टारझन भाउ??? टीप : ("गुदान" हा शब्द सलग आहे. मधेच एकही रिकामी जागा नाही याची सर्वानी नोन्द घ्यावी.)

In reply to by टारझन

मागे आम्ही उत्तराखंडला पर्यटनाला गेलो त्यावेळी तिथे सुलभ दानगृहाची सोय होती. तेथील व्यवस्थापकाने सांगितले की बहुसंख्य पर्यटक आदान प्रदान करायला इच्छुक असतात. त्याने असेही सांगितले की इतके दिवस आमच्या सरकराच्या ही गोष्ट लक्षातच आली नव्हती. लोक तिथे स्वखुषीने दानही करतात व वर सेवा मुल्यही देतात. यामुळे तेथील पर्यटक दात्यांची संख्या अक्षरशः तिप्पट चौपट झाली होती. दानपेटी विदेशी पद्धतीची सुबक व स्वच्छ असेल तर विदेशी पर्यटक सेवामुल्यही जास्त देतात.

In reply to by अवलिया

गु णवत्तेत फरक नसतो. पण दानपेटिका ही आकर्षक व स्वच्छ व विदेशी पद्धतीची असेल तर मिळणारे सेवा मुल्य हा जास्त मिळते हा अनुभव त्यानी सांगितला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

टारझन 14/12/2010 - 16:43
माझ्या माहितीनुसार कोणत्याप्रकारचा कच्चा माल ( मराठीत रॉ मट्रेल) वापरला आहे त्यावर गु णवत्ता ठरत असावी. जाणकारांनी प्रकाश टाकावा ; ) -

In reply to by टारझन

अवलिया 14/12/2010 - 16:45
सहमत. त्याचप्रमाणे सदर कच्चा माल प्रक्रिया करतांना वापरलेले इतर अनुषंगिक द्रव्य आणि त्यानंतर एकजीव होण्यासाठी केलेल्या शरिरबाह्य आणि अंतर्गत हालचाली यांचा सुद्धा कसा प्रभाव पडतो यावर सुद्धा जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by अवलिया

टारझन 14/12/2010 - 16:55
सर्वांगिण परिस्थितीचा विचार करता , दात्याच्या आरोग्य परिस्थितीचा सुद्धा फरक पडत असावा. कारण ह्यामुळे कधी सढळ हाताने(इच्छा असो नसो) दान होत असावे तर कधी "जुदा होके भी .. तु मुझ मे कही बाकी है .. " किंवा तत्सम राग आळवुन दानकार्य होत असावे. जाणकार न सांगता प्रकाश टाकतीलंच !

In reply to by टारझन

कधी संचित माल फार नसतो पण दातृत्वाची उबळ येते तर कधी माल भरलेला असतो पण दातॄत्वाची उबळच येत नाही. ही प्रेरणा आतुन यावी लागते

In reply to by प्रकाश घाटपांडे

गवि 14/12/2010 - 17:27
दानाविषयी दोन गोष्टी महत्वाच्या: एक. दान "सत्पात्री" पडावे. दोन. "या हाताचे त्या हाताला" कळू नये.. अतएव गुप्तदान असावे.

In reply to by टारझन

अवलिया 14/12/2010 - 17:23
दानाचे प्रमाण आणि आस्तिक नास्तिक याचा काही परस्परसंबंध आपल्यातल्या प्रज्ञावान विचारवंताला दिसत आहे का? असल्यास कसा यावर प्रकाश टाकावा.

In reply to by अवलिया

नरेशकुमार 14/12/2010 - 18:00
प्रकाश यान्नि प्रकाष टाकुन टाकुन सगळे मिपा प्रकाशमय झालय. आनि आजपासुन सगळे सढळ हाताने दान करतिल याचि खात्रि वाटते.

In reply to by टारझन

पाच रुपयाचे नाणे व पाच रुपयाची नोट यात 'मुल्यात्मक' फरक नसला तरी वजनात व आकारात फरक असतो हे मान्य आहे. तसेच हजार रुपयांची नोट वा शंभराच्या दहा नोटा वा दहाच्या शंभर नोटा यात असणारा संख्येचा फरक असतो. ब्यांकेत म्हनुन तर डिनॉमिनेश लिवत्यात.
पार्श्वभूमी - हातकणंगले तालुक्यातल्या मौजे रांजणवाडी बुद्रुक मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. म्हणजे घटनाच आहे, पण सत्य आहे. किंवा सत्यच आहे, पण घटना आहे. ______ काही दिवसांपूर्वी रांजणवाडी बुद्रुकमध्ये ग्रामसभा होती. या सभेमध्ये सकाळच्या पारी गावाबाहेर 'बसायला' जाणार्‍या ग्रामस्थांना आणि त्यांच्या मुलांना सरपंचानी आमंत्रित केले होते. हेतू हा होता की सरकारच्या नव्या नियमांची या लोकांना माहिती द्यावी आणि लोकांना घरोघरी बांधकामासाठी प्रोत्साहित करावे. पण झाले भलतेच. या सरपंचांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला.