मित्रा... फार फार सुंदर लिहिलस रे !! तिनही भाग एकसाथ वाचले आणि वरण-भाता पासुन सुरु करुन वीडा संपेपर्यंत यथासांग भोगलेल्या पंगतीचा लुफ्त आला... आणि सोबतच पेशवाईचा शेवट का व कसा झाला याचे एक कारण देखिल समजले. पु.लंच्या या विषयावरच्या एका लेखाची आठवण झाली.
(भोजनपटू) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
प्रतिक्रिया
मस्त आणि वेगवान
त्रुप्त झालो !!
मस्त आणि
हे राहिल