आभाळातून बरसून ही
पानावरच्या दवासम अस्तित्व
मिसळायच नाही वाहायच नाही..
अनाहूतपणे भेटून ही
स्वप्नांचा कापसासम स्पर्श
बांधून नाही हूरहूर नाही..
भेटीची ओढ असूनही
अनवट वाटेसम गूढ
टाळणार नाही विसरणार नाही..
काव्यरस
याद्या
3676
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
छान कविता!
कविता आवडली..
In reply to छान कविता! by तुषार काळभोर
तीन ओळीच्या कवितेला हायकू म्हणतात..
In reply to कविता आवडली.. by गणेशा
जेव्हा सुचली , तेव्हा फक्त
In reply to तीन ओळीच्या कवितेला हायकू म्हणतात.. by तुषार काळभोर
सुनीत बद्दल योग्य माहिती मला
छान आहे