मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समीक्षा

रावणाची सीता

डॉ.श्रीराम दिवटे ·

In reply to by वेताळ

@ डॉ दिवटे खासदार गोविंदा स्मॉल बट स्वीट भूमिकेत भाव खावून जातो. गोविंदा अजुन खासदार आहे कुठल्या मतदार संघाचा ? :? :O तो नक्क्की हिरो आहे का खासदार ? :? :)) ह्यातुन आपल्याला नक्की काय सुचवायचे आहे? :D अभी + ऐश = चित्रपट रद्दड हे ठरलेलेच आहे :)) :D ______________________________ संपादक घाश्या कोतवाल भुर्जीपाव डॉट कॉम

टारझन 20/06/2010 - 13:57
भिकारचोट अ‍ॅक्टर्स (अ‍ॅक्टर्स म्हणावं काय त्या दोघांना ? ) घेऊन पिक्चर बनवणार म्हंटल्यावर आपटावा , असं तर मनापासुनंच वाटत होतं =)) दलिंदर आहे तो अभिशेक बच्चन ... त्याचे पिक्चर्स थेटरात जाऊण बघायचे म्हणजे ... हॅहॅहॅ ... तसा त्याच्या अफलातुन विनोदी ड्याण्स मुळे मनोरंजन होतं ही गोष्ट नाकारुन चालणार नाही ... आणि ती मेणबती ऐश्वर्या ... शब्द खुंटले :)

In reply to by टारझन

छोटा डॉन 20/06/2010 - 19:07
टार्‍याशी अगदी कट टु कट सहमत. बाकी अजुन बोलण्यासारखे रहात नाही ... ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by टारझन

हुप्प्या 20/06/2010 - 19:47
अभिषेकच्या आणि ऐश्वर्याच्या अभिनयाबद्दल अस्मादिकांसारखेच अनेकांचे मत असल्याचे बघून आनंद झाला. अभिषेक बच्चन हे पात्र जर बच्चन घराण्यात उत्पन्न झाले नसते तर त्याला कुणी कुत्राही विचारत नसता. आईबाप दोघेही उत्तम अभिनेते असूनही हे ध्यान असे कसे? अगदीच बावळट प्रकरण आहे.

In reply to by हुप्प्या

मृगनयनी 21/06/2010 - 10:52
अभिषेक बच्चन हे पात्र जर बच्चन घराण्यात उत्पन्न झाले नसते तर त्याला कुणी कुत्राही विचारत नसता. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) "कुत्रा" का शब्द काळजाला भिडला! ;) =)) =)) =)) आजकाल भरपूर 'कुत्रे' फोकसमध्ये येत आहेत! त्यामुळे......डोळे..पाणा__........ असो.... =)) =)) अवांतर : भाद्रपद महिना सुरू झाला का? ;) ;) =)) =)) =)) आईबाप दोघेही उत्तम अभिनेते असूनही हे ध्यान असे कसे? अगदीच बावळट प्रकरण आहे. नाही हं! :( अगदीच वाईट्ट नाहीये 'अभि'! `त्याचा भावरहित चेहरा नुसता पाहिला, तरी कित्ती बरं वाट्टं! ;) ;) ;) यु मे से एनिथिन्ग!... बट "अभि" इस रिअली हॅन्डसम! :) त्याचा भाग्यांक "५" आहे आणि ऐश'चा भाग्यांक "१" आहे. "५"- 'बुध' हा नेहमीच "१"- 'रवि'च्या अमलाखाली येत असल्यामुळे "ऐश" प्रत्येक बाबतीत "अभि"ला डॉमिनेटिन्ग राहणार हे नक्की! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by हुप्प्या

धमाल मुलगा 21/06/2010 - 21:04

प्रियाली 20/06/2010 - 16:17
महाकाव्याची मोडतोड करून नवी साहित्यनिर्मिती करण्याबाबत चर्चा येथे झाली होतीच. बाकी, ऐश्वर्या आणि अभिषेक यांना चित्रपटात एकत्र बघण्यापेक्षा इतर कामे करणे बरे असे माझे वैयक्तिक मत आहे.

'रावण' चित्रपटावरील परीक्षणे आपल्या लेखाप्रमाणेच येत आहे. आता तो पाहू नये असे म्हटल्याने तो पाहावाच असे वाटायला लागले आहे. >>>ऐश्वर्याच्या दाद देण्याजोग्या साहसी दृश्यांसाठीच पहावा लागतो सर्वच चित्रपट समीक्षक असे म्हणत आहेत. काय आहे हो ही साहसी दृष्य ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन 20/06/2010 - 19:06
>>>ऐश्वर्याच्या दाद देण्याजोग्या साहसी दृश्यांसाठीच पहावा लागतो सर्वच चित्रपट समीक्षक असे म्हणत आहेत. काय आहे हो ही साहसी दृष्य ? हम्म्, बहुदा ऐश्वर्याने ह्या ठिकाणी अभिनय करणयचे 'साहस' केले असावे. आजपर्यंत कधी त्याची गरज पडली नाही, नुसत्या दिसण्यातच तिची भुमिका संपुन जायची. सबब, ऐश्वर्याचा जो काही असेल तो अभिनय हेच समिक्षकांच्या लेखी "साहस" असावे असे वाटते. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

मस्त कलंदर 20/06/2010 - 21:51
बहुदा ऐश्वर्याने ह्या ठिकाणी अभिनय करणयचे 'साहस' केले असावे.
हो ना. तिचा सगळा वेळ ती कशी छान छान दिसते हेच दाखवण्यात जातो.. मला ती नेहमीच कचकड्याची बाहुली वाटते @ डॉ. वेळ आणि पैसे तसेही घालवणार नव्हतेच.. पण तरीही चुकून विचारही मनात येणार नाही. वेळेतच लेख टाकल्याबद्दल धन्यवाद! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

केशवसुमार 20/06/2010 - 16:43
जालावर फुकट असून सुद्धा मी ८ मिनिटाच्या वर बघू शकलो नाही.. ह्याच मणिरत्न्म ने रोजा चित्रपट केला होता ह्या वर विश्वास बसत नाही.. (८ मिनिटे वाया गेल्याने चिडलेला) केशवसुमार

In reply to by केशवसुमार

टारझन 21/06/2010 - 09:19
काय राव केसु शेट .... आठ मिनीटं अशी वाया घालवली ? =)) त्यापेक्षा , ती आठ मिनीटं कशी सत्कारणी लावता येतील ते केवळ तुमच्याच हातात होतं , म्हणुन केसु तुम्हारा चुक्याच ! -(८ मिनीटं प्रेमी) केशरकुमार

मीनल 20/06/2010 - 18:46
खरे आहे. रामायणाचा संदर्भ घेऊन गोष्ट बदललेली आहे. उगाचच आरडा ओरडी- ( सेन्स लेस). स्टंट शो बाजी, नको इतका पाऊस( पाउण सिनेमात जोरदार पाऊस आहे)... याचे एकत्र मिश्रण. ऐश्वर्या अजिबात सुंदर दिसत नाही. डोळे सतत रक्ताळलेले आहेत. गृहिणी म्हणून दाखवलेले डान्स टिचर ही तितकीशी सुंदर नाही. एकूण काय? पैसे वसूलच नाही होत. ना दृष्टी सुख/ ना कर्ण माधुर्य /ना कथानक. अजिबात जाऊ नका `रावण` पहायला. Absolute बेकार सिनेमा ! मीनल. http://myurmee.blogspot.com/

In reply to by मीनल

करेक्ट ! एवढा पाऊस पाहून मलाच सर्दी होते का असं वाटायला लागलं होतं ! जवळपास प्रत्येक दृष्यात पाऊस. चित्रपटातल्या विवाहातील चालिरिती राजस्थानी, डोंगर द-या केरळातल्या व पाऊस चेरापुंजीचा वाटत होता. अभिषेक "चिकचिकचिका" करतो तो अभिनय अतिषय रद्दड होता. गोविंदाला कशाला घेतले काही प्रयोजन नाही. त्याला हनुमानासारख्या उड्या मारयला लावून काय साधले? बाकी चित्रिकरणाच्या जागा, कॅमेरा हे आवडले.

आशिष सुर्वे 20/06/2010 - 22:00
आपण जर थेट्रात जाऊन हा चित्रपट पाहिला असेल, तर्र आपल्या साहसाला मी दाद देतो.. ह्याबाबतीत मी भाग्यवान ठरलो.. आणि काल 'सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) पाहून आलो.. ;) ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

In reply to by आशिष सुर्वे

शिल्पा ब 20/06/2010 - 22:02
आणि काल 'सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) पाहून आलो.. Wink येउ द्या त्याचेहि परीक्शण.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by आशिष सुर्वे

एक 22/06/2010 - 05:55
????? आणि आपल्या साहसाला काय म्हणावं ;) खरं म्हणजे "काय? झोप-बिप छान लागली ना? एसी चालु होता ना? " असं विचारणार होतो...

हुप्प्या 21/06/2010 - 08:44
कितीतरी हिंदी सिनेमे येतात आणि मला पत्ताच लागत नाही. कुणी चांगली साईट सुचवाल का जिथे नव्या सिनेमांचे परीक्षण आणि बॉक्स आफिसवर नवा सिनेमा कितपत चालला आहे ते कळू शकेल? पूर्वी रिडिफवर बघायचो पण आता ती साईट विशेष आवडत नाही. टीपः रावणाच्या बाबतीत मिसळपावने मदत केली पण आणखी कुठल्या त्राटिका, शूर्पणखा आणि कुंभकर्ण येतच राहतील. तर त्यांच्या माहितीकरता साईट सुचवाल तर आपला आजन्म ऋणी राहीन.

ऋषिकेश 21/06/2010 - 09:36
काहि अपरिहार्य (!!) कारणाने चित्रपट थेटरात बघितला!!!! :( अप्रतिम क्यामेरा, काहि स्टंटस, लोकेशन्स आणि बरं संगीत सोडल्यास चित्रपट रद्दड आहे हे खरेच.. ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

धमाल मुलगा 21/06/2010 - 21:02
अहो, काय हे डॉक्टरसाहेब... का म्हणुन हो तुम्हाला असलं काहीतरी पहायची अवदसा आठवली? आयला, त्या 'रावण'चे प्रोमोज पाहुनच डोक्याची मंडई..नाय नाय..मार्केटयार्ड झालं होतं! शॉल्लेट डेअरिंग आहे राव तुमचं. आख्खा सिनेमा पाहिलात? _/\_ >>करेक्ट ! एवढा पाऊस पाहून मलाच सर्दी होते का असं वाटायला लागलं होतं ! सोम्यागोम्या... =)) =)) खल्लास! >>आता तो पाहू नये असे म्हटल्याने तो पाहावाच असे वाटायला लागले आहे. बिरुटेसाहेब... ऑल द बेश्ट! देव तुमचं भलं करो!! आकाशातला बाप तुम्हाला पुरेशी सहनशक्ती प्रदान करो!!! =))

आशिष सुर्वे 21/06/2010 - 23:11
आम्ही सुद्धा.. >>काहि अपरिहार्य (!!) कारणाने चित्रपट थेटरात बघितला!!!!>> फरक फक्त चित्रपटाचा होता.. ('सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) ) आता ते 'अपरिहार्य' कारण बाजूलाच बसले असल्याने चित्रपटाकडे विशेष लक्ष नव्हतेच.. म्हणून 'शिल्पा ब' तैंच्या विनंतीला मान देऊन परिक्षण लिहिणे शक्य नाही.. ;) ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

In reply to by आशिष सुर्वे

Manoj Katwe 22/06/2010 - 06:18
मला सुद्धा आयुष्यातली बरीच कामे हि ह्या असल्या अपरिहार्य कारणामुळेच करावी लागतात. रोज रोज कामावर सुद्धा मी ह्याच अपरिहार्य कारणामुळे येत असतो. मी तर काय सांगू , एकशे एक फालतू सिनेमे बघितले असतील, ते ह्याच अपरिहार्य कारणामुळे. (सर्व हिंदी सिनेमे मी ह्याच अपरिहार्य कारणामुळे बघतो, नाहीतर मी बरा आणि आपले इंग्लिश सिनेमे बरे. ternimator , transformer, resident evil, underworld, prince of persia, shrek हे माझे आवडते सिनेमे, आणि हीच माझी catagory . (कोनतरी समदुक्खी पाहून थोडासा आनंद झालेला. )

In reply to by वेताळ

@ डॉ दिवटे खासदार गोविंदा स्मॉल बट स्वीट भूमिकेत भाव खावून जातो. गोविंदा अजुन खासदार आहे कुठल्या मतदार संघाचा ? :? :O तो नक्क्की हिरो आहे का खासदार ? :? :)) ह्यातुन आपल्याला नक्की काय सुचवायचे आहे? :D अभी + ऐश = चित्रपट रद्दड हे ठरलेलेच आहे :)) :D ______________________________ संपादक घाश्या कोतवाल भुर्जीपाव डॉट कॉम

टारझन 20/06/2010 - 13:57
भिकारचोट अ‍ॅक्टर्स (अ‍ॅक्टर्स म्हणावं काय त्या दोघांना ? ) घेऊन पिक्चर बनवणार म्हंटल्यावर आपटावा , असं तर मनापासुनंच वाटत होतं =)) दलिंदर आहे तो अभिशेक बच्चन ... त्याचे पिक्चर्स थेटरात जाऊण बघायचे म्हणजे ... हॅहॅहॅ ... तसा त्याच्या अफलातुन विनोदी ड्याण्स मुळे मनोरंजन होतं ही गोष्ट नाकारुन चालणार नाही ... आणि ती मेणबती ऐश्वर्या ... शब्द खुंटले :)

In reply to by टारझन

छोटा डॉन 20/06/2010 - 19:07
टार्‍याशी अगदी कट टु कट सहमत. बाकी अजुन बोलण्यासारखे रहात नाही ... ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by टारझन

हुप्प्या 20/06/2010 - 19:47
अभिषेकच्या आणि ऐश्वर्याच्या अभिनयाबद्दल अस्मादिकांसारखेच अनेकांचे मत असल्याचे बघून आनंद झाला. अभिषेक बच्चन हे पात्र जर बच्चन घराण्यात उत्पन्न झाले नसते तर त्याला कुणी कुत्राही विचारत नसता. आईबाप दोघेही उत्तम अभिनेते असूनही हे ध्यान असे कसे? अगदीच बावळट प्रकरण आहे.

In reply to by हुप्प्या

मृगनयनी 21/06/2010 - 10:52
अभिषेक बच्चन हे पात्र जर बच्चन घराण्यात उत्पन्न झाले नसते तर त्याला कुणी कुत्राही विचारत नसता. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) "कुत्रा" का शब्द काळजाला भिडला! ;) =)) =)) =)) आजकाल भरपूर 'कुत्रे' फोकसमध्ये येत आहेत! त्यामुळे......डोळे..पाणा__........ असो.... =)) =)) अवांतर : भाद्रपद महिना सुरू झाला का? ;) ;) =)) =)) =)) आईबाप दोघेही उत्तम अभिनेते असूनही हे ध्यान असे कसे? अगदीच बावळट प्रकरण आहे. नाही हं! :( अगदीच वाईट्ट नाहीये 'अभि'! `त्याचा भावरहित चेहरा नुसता पाहिला, तरी कित्ती बरं वाट्टं! ;) ;) ;) यु मे से एनिथिन्ग!... बट "अभि" इस रिअली हॅन्डसम! :) त्याचा भाग्यांक "५" आहे आणि ऐश'चा भाग्यांक "१" आहे. "५"- 'बुध' हा नेहमीच "१"- 'रवि'च्या अमलाखाली येत असल्यामुळे "ऐश" प्रत्येक बाबतीत "अभि"ला डॉमिनेटिन्ग राहणार हे नक्की! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by हुप्प्या

धमाल मुलगा 21/06/2010 - 21:04

प्रियाली 20/06/2010 - 16:17
महाकाव्याची मोडतोड करून नवी साहित्यनिर्मिती करण्याबाबत चर्चा येथे झाली होतीच. बाकी, ऐश्वर्या आणि अभिषेक यांना चित्रपटात एकत्र बघण्यापेक्षा इतर कामे करणे बरे असे माझे वैयक्तिक मत आहे.

'रावण' चित्रपटावरील परीक्षणे आपल्या लेखाप्रमाणेच येत आहे. आता तो पाहू नये असे म्हटल्याने तो पाहावाच असे वाटायला लागले आहे. >>>ऐश्वर्याच्या दाद देण्याजोग्या साहसी दृश्यांसाठीच पहावा लागतो सर्वच चित्रपट समीक्षक असे म्हणत आहेत. काय आहे हो ही साहसी दृष्य ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन 20/06/2010 - 19:06
>>>ऐश्वर्याच्या दाद देण्याजोग्या साहसी दृश्यांसाठीच पहावा लागतो सर्वच चित्रपट समीक्षक असे म्हणत आहेत. काय आहे हो ही साहसी दृष्य ? हम्म्, बहुदा ऐश्वर्याने ह्या ठिकाणी अभिनय करणयचे 'साहस' केले असावे. आजपर्यंत कधी त्याची गरज पडली नाही, नुसत्या दिसण्यातच तिची भुमिका संपुन जायची. सबब, ऐश्वर्याचा जो काही असेल तो अभिनय हेच समिक्षकांच्या लेखी "साहस" असावे असे वाटते. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

मस्त कलंदर 20/06/2010 - 21:51
बहुदा ऐश्वर्याने ह्या ठिकाणी अभिनय करणयचे 'साहस' केले असावे.
हो ना. तिचा सगळा वेळ ती कशी छान छान दिसते हेच दाखवण्यात जातो.. मला ती नेहमीच कचकड्याची बाहुली वाटते @ डॉ. वेळ आणि पैसे तसेही घालवणार नव्हतेच.. पण तरीही चुकून विचारही मनात येणार नाही. वेळेतच लेख टाकल्याबद्दल धन्यवाद! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

केशवसुमार 20/06/2010 - 16:43
जालावर फुकट असून सुद्धा मी ८ मिनिटाच्या वर बघू शकलो नाही.. ह्याच मणिरत्न्म ने रोजा चित्रपट केला होता ह्या वर विश्वास बसत नाही.. (८ मिनिटे वाया गेल्याने चिडलेला) केशवसुमार

In reply to by केशवसुमार

टारझन 21/06/2010 - 09:19
काय राव केसु शेट .... आठ मिनीटं अशी वाया घालवली ? =)) त्यापेक्षा , ती आठ मिनीटं कशी सत्कारणी लावता येतील ते केवळ तुमच्याच हातात होतं , म्हणुन केसु तुम्हारा चुक्याच ! -(८ मिनीटं प्रेमी) केशरकुमार

मीनल 20/06/2010 - 18:46
खरे आहे. रामायणाचा संदर्भ घेऊन गोष्ट बदललेली आहे. उगाचच आरडा ओरडी- ( सेन्स लेस). स्टंट शो बाजी, नको इतका पाऊस( पाउण सिनेमात जोरदार पाऊस आहे)... याचे एकत्र मिश्रण. ऐश्वर्या अजिबात सुंदर दिसत नाही. डोळे सतत रक्ताळलेले आहेत. गृहिणी म्हणून दाखवलेले डान्स टिचर ही तितकीशी सुंदर नाही. एकूण काय? पैसे वसूलच नाही होत. ना दृष्टी सुख/ ना कर्ण माधुर्य /ना कथानक. अजिबात जाऊ नका `रावण` पहायला. Absolute बेकार सिनेमा ! मीनल. http://myurmee.blogspot.com/

In reply to by मीनल

करेक्ट ! एवढा पाऊस पाहून मलाच सर्दी होते का असं वाटायला लागलं होतं ! जवळपास प्रत्येक दृष्यात पाऊस. चित्रपटातल्या विवाहातील चालिरिती राजस्थानी, डोंगर द-या केरळातल्या व पाऊस चेरापुंजीचा वाटत होता. अभिषेक "चिकचिकचिका" करतो तो अभिनय अतिषय रद्दड होता. गोविंदाला कशाला घेतले काही प्रयोजन नाही. त्याला हनुमानासारख्या उड्या मारयला लावून काय साधले? बाकी चित्रिकरणाच्या जागा, कॅमेरा हे आवडले.

आशिष सुर्वे 20/06/2010 - 22:00
आपण जर थेट्रात जाऊन हा चित्रपट पाहिला असेल, तर्र आपल्या साहसाला मी दाद देतो.. ह्याबाबतीत मी भाग्यवान ठरलो.. आणि काल 'सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) पाहून आलो.. ;) ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

In reply to by आशिष सुर्वे

शिल्पा ब 20/06/2010 - 22:02
आणि काल 'सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) पाहून आलो.. Wink येउ द्या त्याचेहि परीक्शण.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by आशिष सुर्वे

एक 22/06/2010 - 05:55
????? आणि आपल्या साहसाला काय म्हणावं ;) खरं म्हणजे "काय? झोप-बिप छान लागली ना? एसी चालु होता ना? " असं विचारणार होतो...

हुप्प्या 21/06/2010 - 08:44
कितीतरी हिंदी सिनेमे येतात आणि मला पत्ताच लागत नाही. कुणी चांगली साईट सुचवाल का जिथे नव्या सिनेमांचे परीक्षण आणि बॉक्स आफिसवर नवा सिनेमा कितपत चालला आहे ते कळू शकेल? पूर्वी रिडिफवर बघायचो पण आता ती साईट विशेष आवडत नाही. टीपः रावणाच्या बाबतीत मिसळपावने मदत केली पण आणखी कुठल्या त्राटिका, शूर्पणखा आणि कुंभकर्ण येतच राहतील. तर त्यांच्या माहितीकरता साईट सुचवाल तर आपला आजन्म ऋणी राहीन.

ऋषिकेश 21/06/2010 - 09:36
काहि अपरिहार्य (!!) कारणाने चित्रपट थेटरात बघितला!!!! :( अप्रतिम क्यामेरा, काहि स्टंटस, लोकेशन्स आणि बरं संगीत सोडल्यास चित्रपट रद्दड आहे हे खरेच.. ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

धमाल मुलगा 21/06/2010 - 21:02
अहो, काय हे डॉक्टरसाहेब... का म्हणुन हो तुम्हाला असलं काहीतरी पहायची अवदसा आठवली? आयला, त्या 'रावण'चे प्रोमोज पाहुनच डोक्याची मंडई..नाय नाय..मार्केटयार्ड झालं होतं! शॉल्लेट डेअरिंग आहे राव तुमचं. आख्खा सिनेमा पाहिलात? _/\_ >>करेक्ट ! एवढा पाऊस पाहून मलाच सर्दी होते का असं वाटायला लागलं होतं ! सोम्यागोम्या... =)) =)) खल्लास! >>आता तो पाहू नये असे म्हटल्याने तो पाहावाच असे वाटायला लागले आहे. बिरुटेसाहेब... ऑल द बेश्ट! देव तुमचं भलं करो!! आकाशातला बाप तुम्हाला पुरेशी सहनशक्ती प्रदान करो!!! =))

आशिष सुर्वे 21/06/2010 - 23:11
आम्ही सुद्धा.. >>काहि अपरिहार्य (!!) कारणाने चित्रपट थेटरात बघितला!!!!>> फरक फक्त चित्रपटाचा होता.. ('सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) ) आता ते 'अपरिहार्य' कारण बाजूलाच बसले असल्याने चित्रपटाकडे विशेष लक्ष नव्हतेच.. म्हणून 'शिल्पा ब' तैंच्या विनंतीला मान देऊन परिक्षण लिहिणे शक्य नाही.. ;) ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

In reply to by आशिष सुर्वे

Manoj Katwe 22/06/2010 - 06:18
मला सुद्धा आयुष्यातली बरीच कामे हि ह्या असल्या अपरिहार्य कारणामुळेच करावी लागतात. रोज रोज कामावर सुद्धा मी ह्याच अपरिहार्य कारणामुळे येत असतो. मी तर काय सांगू , एकशे एक फालतू सिनेमे बघितले असतील, ते ह्याच अपरिहार्य कारणामुळे. (सर्व हिंदी सिनेमे मी ह्याच अपरिहार्य कारणामुळे बघतो, नाहीतर मी बरा आणि आपले इंग्लिश सिनेमे बरे. ternimator , transformer, resident evil, underworld, prince of persia, shrek हे माझे आवडते सिनेमे, आणि हीच माझी catagory . (कोनतरी समदुक्खी पाहून थोडासा आनंद झालेला. )
सीता जर रावणाला चाहू लागली अन् राम जर खलनायक ठरला तर रामायणाचे 'वामायन' होईल की नाही? अगदी तशीच स्थिती 'रावण' पाहिल्यानंतर (मायबाप दर्शकांची) होते. तब्बल साठ कोटींची दौलत ओतून, तेलगू-तमिळऱ्हिंदी अशा तिन्ही भाषेतील एकूण २२०० रिळे मणिरत्नमने अक्षरशः कचऱ्‍याच्या डबड्यात घातली आहेत. रावण पिक्चर काढून त्याला 'रत्ने' तर नाहीच पुरेसे 'मनी' देखील मिळणार नाहीत हे उघड सत्य आहे. रावणाचे ऍडव्हान्स बुकिंग तर सोडाच फर्स्ट डे फर्स्ट शो सुद्धा कुठेही हाऊसफुल्ल चा बोर्ड मिरवू शकलेला नाही.

सध्याचे वाचन - सात सक्कं त्रेचाळीस

बट्ट्याबोळ ·

नंदन 20/06/2010 - 10:43
चांगली झाली आहे, कौस्तुभराव. पण अधिक विस्ताराने लिहिलंत कादंबरीबद्दल तर वाचायला आवडेल. अवांतर - डग्लस अ‍ॅडम्सच्या 'हिचहायकर्स गाईड टू गॅलक्सी'मध्ये ४२ हे सार्‍या प्रश्नांचं उत्तर म्हणून येतं. शीर्षक निवडताना किरण नगरकरांच्या डोक्यात हा संदर्भ होता की काय, असा विचार मनात डोकावून गेला. अतिअवांतर - ४२ मागची प्रेरणा शोधण्याचा एक प्रयत्न.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

शिल्पा ब 20/06/2010 - 22:25
यावर बहुतेक एक धागा येऊन गेल्यासारखा वाटतो..इंद्रराज पवार यांनी लिहिला असावा.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

रामदास 21/06/2010 - 10:35
पुन्हा एकदा वादाची उबळ कशाला ? असो. थोडे विस्तारानी लिहीले असते तर कादंबरी कळायला मदत झाली असती . मी बर्‍याचदा वाचली कॉलेजला असताना पण कळली नव्हती.

नंदन 20/06/2010 - 10:43
चांगली झाली आहे, कौस्तुभराव. पण अधिक विस्ताराने लिहिलंत कादंबरीबद्दल तर वाचायला आवडेल. अवांतर - डग्लस अ‍ॅडम्सच्या 'हिचहायकर्स गाईड टू गॅलक्सी'मध्ये ४२ हे सार्‍या प्रश्नांचं उत्तर म्हणून येतं. शीर्षक निवडताना किरण नगरकरांच्या डोक्यात हा संदर्भ होता की काय, असा विचार मनात डोकावून गेला. अतिअवांतर - ४२ मागची प्रेरणा शोधण्याचा एक प्रयत्न.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

शिल्पा ब 20/06/2010 - 22:25
यावर बहुतेक एक धागा येऊन गेल्यासारखा वाटतो..इंद्रराज पवार यांनी लिहिला असावा.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

रामदास 21/06/2010 - 10:35
पुन्हा एकदा वादाची उबळ कशाला ? असो. थोडे विस्तारानी लिहीले असते तर कादंबरी कळायला मदत झाली असती . मी बर्‍याचदा वाचली कॉलेजला असताना पण कळली नव्हती.
नुकतेच किरण नगरकर यांचे "सात सक्कं त्रेचाळीस" हे पुस्तक वाचले ... मुख्प्रुष्ठाच्या तळाशी लिहिलय - "क्या फर्क पडता है ??" आणि त्या खाली "पडता है .. ". कादंबरी ची हीच थीम आहे. जरी कोणी म्हणलं, की "सात सक्कं त्रेचाळीस", काय फरक पडतो ? फरक पडतो ... !! "कुशांक" ला तरी पडतो ... कुशांक चा फारसा थरारक नसणारा, इन फॅक्ट "झंड" असणारा हा जीवनपट आहे. आणि त्यात जगण एवढेच प्राप्त असते. आशय बिशय घंटा शोधणार त्यात. माणसाचं "प्राणी" पण यात उघडं पडत. काय लिहिल आहे यात ते तुम्हीच वाचा. ही कादंबरी वाचावी ही त्यातल्या भाषा प्रयोगात रस घेऊन. डोक गरगरून टाकणारे हे लिखाण आहे.

द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग ३ (अंतिम)

राजेश घासकडवी ·

वाचक 13/06/2010 - 20:08
सुरेख रसग्रहण आणि विवेचन. लेखकाची रसिक दृष्टी, कवितेवरचे (कोलटकरांच्या?) प्रेम, आणि रुपकांमागच्या अंतःप्रेरणा जाणून घेण्यासाठीची पूर्वतयारी (वाचन, मनन) वाक्यावाक्याला जाणवते आहे. 'द्रोण' कविता वाचायला मिळाली असती तर ह्या रसग्रहणाचे सौंदर्य अधिक उत्कटतेने जाणून घेता आले असते :(

In reply to by वाचक

नीधप 13/06/2010 - 23:04
द्रोण ही दीर्घकविता पुस्तकरूपाने सध्या उपलब्ध आहे. पुण्यात पाथफाइंडरमधे आजच बघितलेय. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

शुचि 13/06/2010 - 20:45
काय बोलू? इतकं सुंदर, प्रभावी विवेचन. माझ्या अंगावर काटा आला वाचून या काव्यातील अद्भुतता, सखोलता. मला वाचताक्षणी जाणवलेला पैलू या कवितेचा म्हणजे - "चेंज मॅनेजमेंट". ह्या कवितेला टेकू आहे पुराणकाळातला पण तिचा रोख पूर्ण आधुनिक काळाशी सुसंगत वाटतो. घासकडवींनी जे उकलून दाखवलय केवळ त्यामुळे मी या निष्कर्षाप्रत येऊ पोचले. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

नीधप 13/06/2010 - 23:03
अधाशासारखे तिन्ही भाग वाचून काढले. दोनच महिन्यांपूर्वी द्रोण विकत घेऊन वाचून काढली होती ते गारूड उतरायचे आहेच आणि आता इतके मस्त रसग्रहण... वा. टंग ने चिक ला भोक पडावे इतके इन.... :) - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

घासकडवी, मजा आणलीत... कविता वाचून समजून घ्यायला मजा येतेय... अवांतर : साजणगहिरा शब्द मस्त .. कुठेतरी वाचल्यासारखा वाटतोय... कुठं बरं :?

रसग्रहणाचे तिन्ही भाग वाचल्यानंतरच (आणि एक पूर्ण दिवस थांबून) लिहित आहे, याला कारण म्हणजे लेखकांने अत्यंत डोळसपणे "द्रोणा"कडे पाहिले आहे आणि जरी मी 'अरुण कोलटकर' वाचला असेल, समजावून घेतला असेल, नगर वाचन मंदिरात झडलेल्या आस्वाद बैठकीत या विषयावर प्रत्य़क्ष-अप्रत्यक्ष भाग घेतला असेल, पण तरीही श्री.घासकडवी यांच्या या तीन अंकांनी द्रोण समजावून घेण्यास नि:संशय मदत झाली/होईल आणि यापुढे गावात जर या विषयावर एकत्रीत चर्चा झाली तर यातील विवेचनाचा मी नक्कीच उपयोग करेन, जेणेकरून जे लोक संस्थळावरील अशा विषयाचा लाभ घेऊ शकत नाहीत (आणि अशांची संख्या निर्विवादपणे खूप आहे...) त्यांनाही या लेखाचा आनंद देईन. श्री.कोलटकर हे नेहमीच "जरा हट के" स्वरूपाचे कवी असल्याने त्यांच्या तुलनेत समकालिन तर राहु देच, पण एकूणच मराठी कवीइतिहासात त्यांच्या सादरीकरण पध्दतीचा दुसरा कवी नाही (गद्यात त्यांच्याजवळ जावू शकणारे एकच नाव म्हणजे श्याम मनोहर...असो.), असे असूनही श्री.कोलटकर यांच्यापाशी या विषयाला आवश्यक असणारी पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्टी आहेच आहे. तसेच ते हे दोन्ही घटक केवळ घटनासापेक्ष ठेवत नाहीत तर ते वर्तमानाशी निगडित ठेवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. भाषेतील, प्रदेशातील, परंपरेतील, संस्कृतीतील समग्र उलथापालथीचे भान आपल्या अंतरंगात ठेवून श्री.कोलटकर यांनी कायम काव्यलेखन केले आहे. सर्वार्थाने श्री.अरुण कोलटकर हे खरेखुरे परंपरासमृध्द आहेत्/होते; आणि त्यांना आपल्या कालसापेक्ष आणि समकालीन स्थानाची यथार्थ जाणीव होती. श्री.घासकडवी यांनी आपल्या समर्थ शब्दांनी श्री.कोलटकरांच्या "द्रोणा"चे अंतरंग त्यातील भावावे मोहुन जाऊन असे उभे केले आहे की, ज्यांना "अरुण कोलटकर" हे अद्भुत रसायन काय आहे हे माहित नव्हते त्यांच्या मनात नक्कीच तो समजावून घेण्याची चेतना जागविली आहे. श्री.राजेश घासकडवी यांचे हार्दिक अभिनंदन...! (थोडेसे विषयांतर ~~ श्री. घासकडवी यांनी लेख लिहिण्यापूर्वी जे "डिसक्लेमर" दिले आहे, त्याबद्दल >> ....त्याची खरेच काही जरूरी होती का? मी त्यांना विनंतीपूर्वक विचारीत आहे की, ज्या अरुण कोलटकरांवर त्यांनी इतक्या आत्मियतेने लिहिले आहे त्यांना अशा बिनकिमतीच्या डिसक्लेमर्सची कधी जरूरी भासली होती का? "मला अमुकतमुक विषय भावला आहे, आणि तीवर मी तमुकामुक लिहीले आहे..." संपला त्यांच्यापुरता तो विषय, मग वाचणारे वाचतील...कौतुक करणारे करतील, नापसंती व्यक्त करणारे करणारच....शिवाय न वाचणारे त्या गल्लीत फिरणारदेखील नाहीत; मग असे जर असेल तर त्याबद्दल "सजग" करणे कितपत त्यांना मानवले असते. आज श्री.अरुण कोलटकर हयात नाहीत, पण असते तर त्यांनाही श्री.कडवी यांची "रसिकास चेतावणी" रूचली नसती. करू नका अशा डिसक्लेमर्सनी तुमच्या स्वत:च्याच लेखनाची अवहेलना ! तुमचे नाणे मूळचेच खणखणीत आहेच, ते चांगले आहे हे सांगण्यासाठी त्याला पारा कशाला लावायचा ?) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नीधप 14/06/2010 - 14:18
(गद्यात त्यांच्याजवळ जावू शकणारे एकच नाव म्हणजे श्याम मनोहर...असो.), नाही हो.. कोलटकर चार शब्दात बरंच मोठं काही मांडून जातात. श्याम मनोहर एकाच गोष्ष्टीचे किती तरी वळसे घालत रहातात. तिरकटपणा म्हणाल तर कदाचित थोडंफार जवळपास... पण तरी नाहीच. :) >>करू नका अशा डिसक्लेमर्सनी तुमच्या स्वत:च्याच लेखनाची अवहेलना ! तुमचे नाणे मूळचेच खणखणीत आहेच, ते चांगले आहे हे सांगण्यासाठी त्याला पारा कशाला लावायचा ?) याबद्दल सहमत - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

In reply to by इन्द्र्राज पवार

उत्तेजनार्थ प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
जे "डिसक्लेमर" दिले आहे, त्याबद्दल >> ....त्याची खरेच काही जरूरी होती का?
डिस्क्लेमर हे मुख्यत्वे चर्चा मर्यादित ठेवण्यासाठी लिहिलं होतं. संस्थळांवरचं लेखन व त्यावरच्या चर्चा कुठे कशा भरकटतील हे सांगता येत नाही. एखाद्या विभूतीविषयी थोडे वेगळे शब्द आले तर मूळ विषय बाजूला राहून चर्चा वाटेल तिथे जाऊ शकते.
ज्या अरुण कोलटकरांवर त्यांनी इतक्या आत्मियतेने लिहिले आहे त्यांना अशा बिनकिमतीच्या डिसक्लेमर्सची कधी जरूरी भासली होती का?
त्यांनी डिस्क्लेमर्स लिहिली नाही, पण त्यांच्या चिरीमिरीतील काही कवितांतून अश्लीलतेचा आक्षेप घेणार्‍यांवर टीका केलेली दिसते. (ती त्या लोकांना किती कळली ही गोष्ट वेगळी!) कोलटकरांना माझ्या डिस्क्लेमर्स मधला खवटपणा पसंत पडला असता असं वाटतं.

In reply to by इन्द्र्राज पवार

श्री पवार आपला प्रतिसाद पुस्तकी वाटला. श्री कोलटकरांची कविता हा पूर्वग्रह न ठेवता वरील रसग्रहण केले गेले आहे हे ध्यानी घ्यावे.
ज्यांना "अरुण कोलटकर" हे अद्भुत रसायन काय आहे हे माहित नव्हते त्यांच्या मनात नक्कीच तो समजावून घेण्याची चेतना जागविली आहे.
रसग्रहणाने "अरुण कोलटकर" या रसायनापेक्षा 'द्रोण' या कवितेला वाचण्याची चेतना जागविली आहे. .... 'बिनकिमतीचे' डिसक्लेमर मलातरी अत्यावश्यक वाटले. नको त्या लोकांनी संदर्भ सोडून नसते आक्षेप घेतल्यास त्यामुळे लेखमालेचा मूळ उद्देश्य दुर्लक्षित होऊ नये म्हणून या डिसक्लेमराला बरीच किंमत आहे.

कविता वाचायलाच हवी.
शेकडो वर्षांपूर्वी तुटलेल्या रेषा पुन्हा एकदा वर्तुळात येऊन मिळतात.
रसग्रहणाचा अतिशय चपखल शेवट. द्रोणाचा अर्थच उलगडतो. पानाच्या दोन बाजू जोडल्या जातात. सामावू शकणार्‍या.

नीधप, राजेश घासकडवी आणि अक्षय पुर्णपात्रे यांना एकत्रित प्रतिसाद देत आहे. १. नीधप ~~ श्याम मनोहर यांच्या बाबतीतील आपले मत मी विचारात घेत आहे; पण असे असले तरीही कोलटकर आणि श्याम मनोहर यांची जातकुळी मात्र एकाच मुशीतील आहे या मताशी मी चिकटून आहे. मी तर असे म्हणतो की विषयाची तार झंकारावयाची असेल तर या दोघांचे वाद्य एकच आहे, पण जर फरक असेल तर तो विषय चितारणार्‍या दोन चित्रकारात जितका असेल तितकाच; उदा. रेम्ब्राँटचे ऑईल्स हे डीप सेपिया, चारकोल ब्लॅक, आणि ब्लड रेड अशा उग्र रंगाचा वापर केलेले असल्याने त्याच्या कलाकृतीसमोर वॉटर कलर ने केलेली कलाकृती ही केजी गोइन्ग स्कूल विद्यार्थ्यासारखीच दिसणार.... नेमका हाच फरक वरील दोन लेखकात आहे (किंबहुना दोघेही एकाच रस्ताने पंढरीच्या वारीला जाणारे प्रवासी आहेत.) २. राजेश घासकडवी ~~ डिस्क्लेमर्स मागील तुमची भूमिका मी समजून घेतली आणि त्यातील मताशी मी अंशतः सहमत आहे, कारण अशा खुल्या संस्थळ व्यासपीठावर जेव्हा आपण लेखन करतो त्यावेळी इथे टपकणार्‍या प्रतिसादावर निश्चीत्तच आपले बंधन असू शकत नाही, त्यामुळे तुम्ही म्हणता तसे एखाद्या विभूतीवर चाललेल्या चांगल्या, अभ्यासू, आणि गंभीर चर्चेच्या राजधानी एक्स्प्रेसचे रूळ अकारण बार्शी लाईट कडे घेतले जातात आणि तो विषय सुरु करणार्‍याचे त्यातील स्वारस्यच निघून जाते. "अरुण कोलटकरांना" तुमचे डिस्क्लेमर्स प्रकटन पसंत पडले असते असे तुम्ही म्हणता. तसेही झाले असते पण म्हणून काही वाचकाचा 'सुरुवातीसच' अनुनय करावा असे त्यांनी कदापीही म्हटले नसते. ('चिरीमिरी' त त्यांनी तसे जरूर उल्लेख केले आहेत, पण मूळ कलाकृती प्रसिध्द झाल्यानंतर झडलेल्या चर्चेवर....) एलुआर्ड या फ्रेंच कवीचे एक वाक्य आहे : "A poet should never write about his own heart; other people should be his mirror." याच न्यायाने मी असे म्हणतो की, तुम्ही "द्रोण" वर लेख लिहिला ना, then let readers judge its merit on their own cognizance. ३. श्री.अक्षय पुर्णपात्रे ~~ "श्री कोलटकरांची कविता हा पूर्वग्रह न ठेवता वरील रसग्रहण केले गेले आहे हे ध्यानी घ्यावे." ~~ इथे थोडा गोंधळ आहे असे वाटते. श्री.घासकडवी यांच्या मनी (लेख लिहिण्यापूर्वी...) कवीविषयी कोणताही पूर्वग्रह नव्हता असे म्हणणे धाडसाचे होईल. याला कारण असे की, लेखक ज्यावेळी एकाद्या कवितेचे, कथेचे, कादंबरीचे वा तत्सम साहित्यावे रसग्रहण करायला घेतो त्यावेळी त्याच्या/तिच्या मनी मूळ लेखकाबद्दल भल्याबुर्‍या मताचा एक ओला कोपरा असतोच असतो; आणि त्याचे प्रत्यंतर त्या लेखात नैसर्गिकरित्या उमटतेच. (श्री.घासकडवी यांचे या बाबतीतील मत विचारात घ्यावे लागेल. असो.) "डिस्क्लेमर"च्या अनावश्यकतेबाबत मात्र मी ठाम आहे. तुम्ही म्हणता, "नको त्या लोकांनी संदर्भ सोडून नसते आक्षेप घेतल्यास त्यामुळे लेखमालेचा मूळ उद्देश्य दुर्लक्षित होऊ नये म्हणून ..." पण तुम्हाला असा विश्वास कशाच्या आधारे वाटतो की, असे आवाहन केले तरच संदर्भशून्य प्रतिसाद येण्याचे थांबतील? (मी व्यक्तीशः असा कटु अनुभव घेतला आहे, पण त्याची चर्चा इथे नको.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

प्रतिसाद शब्द डिस्क्लेमरविषयी... डिस्क्लेमरने जे टाळायचं होतं तेच झालं शेवटी... हम्म्म्म्म... चला दुसरं काही तरी बोलू.

In reply to by इन्द्र्राज पवार

अर्थातच श्री घासकडवी यांच्या मनात कवीविषयी काहीएक पूर्वग्रह होता पण कवितेविषयी नव्हता. उदा. पहिल्या लेखातील हे वाक्य पहा: केवळ कोलटकरांनी लिहिलंय म्हणून तिला कविता म्हणायची का? असाही प्रश्न पडतो. तरीही माझ्या वाक्यात थोडा बदल करत आहे. (बदल ठळक अक्षरांत)
केवळ श्री कोलटकरांची कविता असा पूर्वग्रह न ठेवता वरील रसग्रहण केले गेले आहे हे ध्यानी घ्यावे.
............... तुमच्या प्रतिसादात मात्र श्री कोलटकर हे अमुक प्रकारचे कवी आहेत, त्यांना अमुक अमुक दृष्टी आहे, त्यांची तुलना फलाण्या लेखकाशी करता येईल अशा छापाची विधाने आहेत. ज्यांचा 'द्रोण' या कवितेच्या रसग्रहणाशी फारसा संबंध नाही. कोलटकरांवर चर्चा करायची असल्यास नवा धागा काढता येईल पण या लेखमालेसाठी तो प्रतिसाद अस्थानी वाटला. .................... आतापर्यंत या धाग्यावर संदर्भशून्य प्रतिसाद आलेले नाहीत. उगीच कोणी संदर्भशून्य बरळू लागल्यास डिस्क्लेमराकडे बोट दाखवता येते.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

मुक्तसुनीत 15/06/2010 - 17:24
कोलटकरांच्या कवितेवरील धाग्यात एकंदर कोलटकरांवरचा दृष्टीक्षेप अस्थानी नव्हे असे मला वाटते. उदाहरणार्थ मला "द्रोण" पेक्षा बळवंतबुवाच्या कविता फारच जास्त आवडल्या आहेत. दोन्ही संग्रहांमधे संकल्पनेच्या "एकत्वा"बद्दल, रचनेबद्दल साम्यस्थळे आहेतच - आणि अर्थातच महत्त्वाचे भेदसुद्धा. दोन्हींचा परिणाम वेगळा होतो. अशा वेळी मी द्रोण बरोबर बळवंतबुवाबद्दल बोलायला लागलो तर ते अस्थानी ठरणार नाही. थोडक्यात, अन्य धाग्यांवर चाललेल्या अवांतरापेक्षा येथे होणारे अशा स्वरूपाचे अवांतर मला फारच आवडते.

In reply to by मुक्तसुनीत

कोलटकरांच्या कवितेवरील धाग्यात एकंदर कोलटकरांवरचा दृष्टीक्षेप अस्थानी नव्हे असे मला वाटते.
हे योग्यच आहे. असा दृष्टीक्षेप व्यक्त करायचा असल्यास त्याचा प्रस्तुत कवितेशी संबंध जोडला जावा इतकेच. केवळ नावांची जंत्री असू नये असे माझे मत आहे. श्री पवार यांना 'द्रोण' व कोल्हटकरांच्या इतर कविता यावर विस्तृत भाष्य करता येईल असे वाटते. त्यांनी तसे न करता एखाद्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर असतो तशा छापाचा प्रतिसाद लिहिला आहे. जो मला अस्थानी वाटतो.

In reply to by इन्द्र्राज पवार

मी कोलटकरांची पहिली कविता चार महिन्यांपूर्वी वाचली. (धन्यवाद मुसु) त्यानंतर आणखीन एक दोन कविता वाचल्या (धन्यवाद मुसु, अक्षय) त्यात काही वेगळेपण जाणवलं. विशेषतः त्यांची रूपकांत बोलण्याची पद्धत. त्यानंतर द्रोण व चिरीमिरी वाचले. त्यात कवीच्या लेखनाचा, प्रतिभेचा आवाका जाणवत गेला. तो काय लिहितो व का लिहितो हे कळतंय असं वाटायला लागलं. काही कोडी उलगडत गेली. जितकं जास्त व जास्त वेळा वाचतो तसं अधिक गवसल्यासारखं वाटतं. यालाच कवीविषयी पूर्वग्रह म्हणता येईल का? कवी आणि कविता वेगळी काढता येते का?

In reply to by राजेश घासकडवी

मुक्तसुनीत 15/06/2010 - 22:54
इथे करंदीकरांचे प्रसिद्ध विधान आठवते : "कविता कशी भोगावी ? कपडे काढून भोगावी !"यामधे एकंदरीत पूर्वग्रहाना बाजूला ठेवून सामोरे जाण्याबद्दल सूचन आहे असे वाटते. हे सर्व कठीण आहे खरे. विशेषतः काव्यसंग्रहावर कवीचे नाव असताना, त्याच्याच कविता एकामागोमाग एक वाचताना आपली दृष्टी क्रमाक्रमाने संस्कारित होत जाते. शैली अंगवळणी पडत जाते. आपण नकळत कंडिशन्ड बनत जातो. यादृष्टीने सुचलेले अवांतर : म्हणूनच दिवाळी अंकांबद्दल अजूनी उत्सुकता वाटते. एकेका लेखक/कवीची "एकल" कृती आपण अनुभवतो. अनुभवांमधे सुटेपणा, स्वायत्तता असते. पुनःपुन्हा वाचनानंतर उलगडण्याबाबत राजेशने येथे बोलावे हा योगायोग खरा. कोलटकर आपल्या कवितेची प्रसंगी दोन-दोनशे परिष्करणे करत असा प्रवाद होता.

मला असा वाचक होत येईल का असा विचार करतो आहे. राजेश, खूपच सुंदर रसग्रहण. मूळ दीर्घकविता वाचली नाहीये. त्यामुळे बाकी काहीच टिप्पणी नाही. बिपिन कार्यकर्ते

"...आतापर्यंत या धाग्यावर संदर्भशून्य प्रतिसाद आलेले नाहीत. उगीच कोणी संदर्भशून्य बरळू लागल्यास डिस्क्लेमराकडे बोट दाखवता येते...." हे मान्य. पण इथे झाले नाही म्हणजे यापूर्वी झालेले नाही असा अर्थ होत नाही, आणि तसे झालेले आहेच, त्यामुळेच डिस्क्लेमर्सची सूचना घेणारा किती गांभिर्याने घेईल किंवा घेतो याबद्दल वादच आहे. पण असो...निदान जे काही १०-१२ प्रतिसाद आहेत ते नक्कीच भरकटलेले नाहीत. आता तुमचा मुद्दा ~~ "कोलटकरांवर चर्चा करायची असल्यास नवा धागा काढता येईल पण या लेखमालेसाठी तो प्रतिसाद अस्थानी वाटला." ~~ नाही...., कोणत्याही वाङ्मयीन चर्चेत त्या त्या लेखकाची/कवीची पूर्वपिठीका येणे अपरिहार्य असते. जरी श्री.राजेश घासकडवी यांनी निव्वळ 'द्रोण' वर आपले कलम केन्द्रीत केलेले असले तरी प्रतिसाद देणार्‍यांनी द्रोणाभोवतालीच घुटमळावे असे काही बंधन नसते. श्री.अरूण कोलटकरावर चर्चा करत असताना त्यांच्या प्रतिभेचा आवाका ल़क्षात घेता समकालीन संदर्भ घेतले जातातच, त्यात आ़क्षेपार्ह काही नसते. खुद्द श्री.घासकडवी नंतर त्याच प्रस्तावनेत म्हणतात की, "त्या ओळी वाचताना आपणही तीबरोबर भरारी घेतो. आपण आधी शंका घेतली याबाबत आपण मनोमन कोलटकरांची क्षमा मागतो." म्हणजेच "क्षमा मागण्याइतपत" ते मनाचा मोठेपणा दाखवतात याचाच अर्थ असा की, 'द्रोण'पूर्वीचेदेखील कोलटकर त्यांना भावलेले आहेत, इतकेच माझे म्हणणे. श्री. मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे काहीवेळा त्या त्या कवीच्या गुणदोषाबाबत अपरिहार्यपणे होणारी अवांतर चर्चा ही मूळ लेखाला पूरक तर असते पण अप्रत्यक्षरित्या त्या लेखकाच्या (पक्षी : श्री.राजेश घासकडवी...) अभ्यासाला दिलेली प्रशंसेची पावती असते. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

श्री.अरूण कोलटकरावर चर्चा करत असताना त्यांच्या प्रतिभेचा आवाका ल़क्षात घेता समकालीन संदर्भ घेतले जातातच, त्यात आ़क्षेपार्ह काही नसते.
हे बरोबरच आहे. वर श्री सुनीत यांना लिहिलेल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या संदर्भांना संदर्भ म्हणता यावेत इतपत बळ पुरविले जावे, निव्वळ शेरेबाजी नसावी.

मनिष 15/06/2010 - 19:59
मराठी आंतरजालावर इतके समृध्द करणारे लिखाण अपवादानेच आढळते. इतक्या सुंदर लेखाबद्द्ल राजेश घासकडवी यांचे अभिनंदन. हा लेख वाचून द्रोण वाचायची इच्छा झाली आहे.

In reply to by मनिष

अभिज्ञ 15/06/2010 - 22:55
मनिषशी पुर्णतः सहमत. असे लेख जालावर कमी सापडणे हे खरोखर दुर्दैवच. मिपावर देखील आजकाल फारसे "वाचनीय" लेख येत नाहित ह्याची खंत वाटते. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

हेच म्हणतो. धागा वाचनखूण म्हणून साठवला आहे. राजेश, मुसु, अक्षय, इंद्रराज यांना खास धन्यवाद. खाली जंतुंचा एक प्रतिसाद दिसतोय. ते पण या चर्चेत उतरले तर दुधात साखर. बिपिन कार्यकर्ते

सहज 16/06/2010 - 09:31
त्या झाडाच्या पानांपासून, नवनिर्माणाच्या प्रतीकांपासूनच हे द्रोण बनतात. हे द्रोण म्हणजे शक्ती, सामर्थ्य... जेम्स कॅमेरानच्या अवतार सिनेमाची आठवण झाली. :-) पुन्हा एकदा द्रोण हे प्रतिक व नक्की सामर्थ्य कसे यावर काही ओळी लिहाव्या ही विनंती.

In reply to by सहज

पुन्हा एकदा द्रोण हे प्रतिक व नक्की सामर्थ्य कसे यावर काही ओळी लिहाव्या ही विनंती.
एखाद्या समाजात, टोळीत, राष्ट्रात जेव्हा प्रस्थापित व्यवस्था एका गटाला दडपत असते तेव्हा त्यांच्यापुढे दोन पर्याय असतात. एक म्हणजे व्यवस्थेविरुद्ध लढून ती बदलणे. दुसरा म्हणजे तीपासून दूर जाऊन (स्वातंत्र्य मिळवून) सवतासुभा बनवणे. इथे दुसर्‍या मार्गाविषयी लिहिलं आहे. यासाठीही काही भांडवल लागतं. हे कुठून मिळणार, तर निसर्ग व आसपासच्या परिस्थितीतून. त्याच गटातील लोक हेही या परिस्थितीचा भाग असतात. या सर्वांचं प्रतीक म्हणून सीता येते. ती रामाच्या अधीन असली, तरी या वानरांना देखील काही देणं लागते. तिच्याकडून घेतलेली शक्ती म्हणजे हे द्रोण. यांचीच पुढे गलबतं होतात - त्यांच्याच जोरावर ही वानरं दूरवर जाऊ शकतात.

In reply to by सहज

महात्मा गांधीना द. अफ्रिकेत भारतीय व्यापारी, मजुरांची मदत, लगान मधील मेमसाबची मदत वगैरे आठवले. "द्रोण" किती साली लिहले होते?
कोणत्याही शोषणाधारित व्यवस्थेमध्ये शोषक व शोषित यांची एक मोठी साखळी असते, असं मला वाटतं. त्या साखळीतले काही दुवे वरच्यांचं शोषण सहन करून खालच्यांचं शोषण करतात. उदा: जमीनदाराकडे पिढ्यान् पिढ्या राबणारा एखादा शेतमजूर घरी येऊन बायकोला मारझोड करत असू शकतो. इथे सीता व वानरं दोन्ही शोषित आहेत, पण सीता (रामाची बायको असल्यानं) साखळीत वानरांपेक्षा वर आहे. सीतेचं वर्तन याउलटही होऊ शकलं असतं - म्हणजे सासूकडून सासुरवास भोगल्यावर एखादी स्त्री आपल्या सुनेचा आणखीच छळ करून वड्याचं तेल वांग्यावर काढते तसं. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की अशा शोषितांच्या साखळीतले भले-बुरे दुवे हे खूप वैश्विक आहेत, कारण ते वेगवेगळ्या प्रकारांच्या शोषणांत सापडतात. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

या कवितेत सीता ही रामाची अंकित आहे. राम हा तिचा स्वामी आहे. राजाचं राज्याच्या संपत्तीवर ज्या अर्थाने स्वामीत्व असतं त्या. पण ती त्याच बरोबर दयाळू व थोडीशी तटस्थ, आपल्या सृजनतेमध्ये मग्न आहे. म्हणून ती समाजाचा अगर व्यवस्थेचा एक घटक असण्याऐवजी या सर्वांच्या पार्श्वभूमीला असलेली शक्ती आहे. जीवर हा सर्व व्याप चालतो ती ऊर्जा आहे. म्हणजे शेतात पिकणारं धान्य, जनतेची कष्ट क्षमता व बुद्धी. त्यामुळे ती मला साखळीचा भाग अगर दुवा वाटत नाही. साखळी बनवू शकणारी भट्टी, ऐरण व घणाचे घाव ती आहे.

In reply to by राजेश घासकडवी

"....यांचीच पुढे गलबतं होतात - त्यांच्याच जोरावर ही वानरं दूरवर जाऊ शकतात....." बरोबर. "द्रोण" हे गलबताचं प्रतीक असून त्यातून सामर्थ्य आले (किंवा वाहुन नेले) असे कवीला वाटते. कोलटकरांना 'द्रोण' हे ‘Container’ म्हणून अभिप्रेत आहे. सर्वसाधारणतः आपण "द्रोण' शब्द उच्चारतो तो पत्रावळीच्या संदर्भात, त्यामुळे कविता वाचताना काहीसा गोंधळ होतो. पण जसजसे प्रतिके समजत जातात तसतसे धुक्याचे पडदे दूर होण्यास सुरुवात होते. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

"द्रोण" हे गलबताचं प्रतीक असून त्यातून सामर्थ्य आले (किंवा वाहुन नेले) असे कवीला वाटते. कोलटकरांना 'द्रोण' हे ‘Container’ म्हणून अभिप्रेत आहे.
द्रोण सीता बनवते, हेही महत्त्वाचं आहे. स्त्रीची सर्जनशीलता काहीतरी सामर्थ्यवान घडवते. ते मुळात अस्तित्वात नव्हतं. द्रोणाचा आकारही खोलगट म्हणजे काहीतरी सामावून घेणारा असतो. टोकदार शस्त्रं वगैरे पुरुषी सामर्थ्य दर्शवणार्‍या प्रतिकांपेक्षा हा सामर्थ्यवान आकार सौम्य, शांत आणि म्हणून सीतेला अधिक साजेसा आहे. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

छान चर्चा आहे. आम्हाला कवितेतले मुळात काही फारसे कळत नाही. 'द्रोण' वाचलेली नाही. त्यामुळे यावर काही टिप्पणी करण्याची लायकी नाही. पण काही शंका आहेत.
प्रस्थापित व्यवस्था पददलितांना कमीतकमी 'मोबदला' देऊन वापरून कशी घेते याचं हे चपखल उदाहरण आहे. ब्रिटिशांना जेव्हा भारताचं शोषण करण्याच्या योजना राबवण्यासाठी भारतातल्याच वानरांची गरज पडली तेव्हा त्यांनी इथल्या नेटिव्हांना शिकवलं, पण तेवढ्यापुरतंच. त्यांना अर्थातच गोऱ्यांचं स्थान मिळालं नाही. जेते आणि जीत, परकीय राज्यकर्ते व त्यांच्या जुलमाखाली भरडली जाणारी नेटीव्ह रयत यांचं हे असं नातं कायमच राहिलेलं आहे. ही कथा शेकडो ठिकाणी पुन्हा पुन्हा घडलेली आहे.
वानर शोषित कसे काय? रूपक आहे हे समजले. पण रामायणाचे रूपक घ्यायचे तर त्या कथानकाच्या आत्म्याला धक्का लावून सोयीप्रमाणे रूपक बनवायचे का? वर वाचलं की इंग्रज राज्यकर्त्यांनी इथल्या नेटीव्ह लोकांना (वानरांना) त्यांच्यासारखं बनवून आपल्या फायद्यासाठी वापरून घेतलं. पण रामानं रावणाशी युद्ध करण्यासाठी वानरांना माणसाचं रूप दिलं नव्हतं. जर ते तसं रामानं केलं असतं, आणि आपलं काम झाल्यावर पुन्हा त्यांना वानर बनवून टाकलं असतं तर म्हणता आलं असतं की बिचार्‍या वानरांचं शोषण झालं. शिवाय रामानं किष्किंधेचं राज्य ना स्वतः घेतलं होतं, ना त्याने कुठला रिमोट कंट्रोल ठेवला होता. किष्किंधेतून कर वसूल करून ना तो आपल्यासाठी काही घेत होता ना अयोध्येला काही पाठवत होता. मग वानर हे भरडले जाणारे पददलित कसे काय ठरतात? मुळात ते पददलित नव्हतेच. त्यांचं स्वतःचं राज्य होतं. त्यांच्यात नल नील यांसारखे तज्ञ शिल्पी होते. त्यांचे युद्धशास्त्र पुढारलेले होते, आणि म्हणून तर ते रावणाच्या त्रिखंडजेत्या सेनेशी लढू शकले. मारूती तर श्रेष्ठ आध्यात्मिक व्यक्ती होता. त्याला बुद्धीमंतांचा अग्रणी म्हटलेले आहे. तर असे हे वानर ना पददलित होते, ना भरडलेले होते. तसेच राम काही परकीय राज्यकर्ता वगैरे नव्हता. ना तो जेता होता, ना वानर हे जित. कवितेतली ही पार्टी कुठे झाली? लंकेत की अयोध्येत? जितांच्या अवशेषांवर आणि 'लुटी'वर झाली म्हणजे लंकेतच झाली असावी. वानरांना माणूस होण्याची संधी देऊन इतर माणसांच्या बरोबरीला आणले म्हणजे तिथे माणसं होती तरी किती? राम, लक्ष्मण आणि सीता सोडलं तर तिथं कुणी माणूसच नव्हता. वानरांना माणूस करायची गरजच नव्हती. कुठल्या वानरानं आपल्याला पाच मिनिटांसाठी माणूस होता आलं तर किती बरं होईल असाही विचार केला असण्याची शक्यता वाटत नाही. लंकादेखील लुटली वगैरे जाण्याचे कुठे संदर्भ वाचण्यात आलेले नाहीत. रामाच्या संस्कृतीनं इंगाच्या संस्कृतीला भरडलं, त्यावर उपाय म्हणून रामाच्याच संस्कृतीच्या एका आस्पेक्टनं इंगाला सामर्थ्य दिलं. ते वापरून तो बाहेर पडला. तिथं मोठा झाला. मग त्याचे वंशज म्हणजे इंग्रज जणू सूड घेतल्याप्रमाणे परत रामाच्या संस्कृतीला भरडायला आले. आणि वर्तुळ पूर्ण झाले म्हणे. पटत नाही. कवीला काहीतरी वाटत असते, ते रूपकामध्ये बसवण्यासाठी एखाद्या सेट झालेल्या कथानकाची उगीच मोडतोड करायची काय गरज आहे? विचार चांगला आहे. जेते, जित, अन-ट्यापड रिसोर्सेस, नवीन तंत्रज्ञानाचे बळ, संस्कृतींचा संघर्ष इत्यादि. चर्चाही चांगली चाललेली आहे. बरेच नवीन मुद्दे समोर येत आहेत. स्त्रीची समावेशक सृजनता, पुरुषांची आक्रमक विध्वंसक वृत्ती. सीता म्हणजे शक्ती, जनतेची एकत्रित सामायिक उपलब्धी, इत्यादि. राम लय भारी वगैरे होता, आदर्श मर्यादा पुरुषोत्तम होता, की शंबूकाला मारणारा, सीतेला नाकारणारा टिपिकल व्यवस्थारक्षक होता या वादात मला पडायचे नाही. तसेच पंचतंत्रात सिंह कसा बोलेल, सिंहाला बोलता येतं का, असल्या शंकाही काढायच्या नाहीत. पण रूपक चुकीचे वापरले आहे असे आमचे स्पष्ट (आणि अडाणि) मत आहे. (अडाण्यांचा) राजा

In reply to by आळश्यांचा राजा

वरचा प्रतिसाद पुन्हापुन्हा वाचला... ( तसंही इथे लिहिलेलं सगळंच मला तरी पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय कळत नाहीच म्हणा..ते असो..) आणि सेट कथेची मोडतोड झालेली आहे असे मलाही वाटले... ( दिवसातून तीनचार वेळा या धाग्यावर येऊन प्रतिसाद वाचतो, नवीन माहिती चर्चा थोडीफार समजते, बरीचशी कळत नाही... आपल्याला कविता नक्की आवडेल की नाही याचा काही अंदाज येत नाही....आपल्याला नक्की काय वाटतेय , हे सालं शब्दांत सांगताही येत नाही असा चरफडेश अनुभव घेण्याची गंमत अनुभवत राहतो..) एकूण वरच्या आळश्यांच्या राजा यांच्या प्रतिसादाने चर्चेला अधिक वेगळे आणि विधायक वळण लागावे अशी अपेक्षा...

In reply to by आळश्यांचा राजा

प्रियाली 17/06/2010 - 03:12
सर्वप्रथम थोडासा वेगळा भासणारा आपला प्रतिसाद आवडला हे नमूद करते.
पण रामायणाचे रूपक घ्यायचे तर त्या कथानकाच्या आत्म्याला धक्का लावून सोयीप्रमाणे रूपक बनवायचे का?
कथानकाला जाणूनबुजून धक्का लावायचा हेतू असेल/ नसेल किंवा रूपक वापरले/ नाही वापरले तरीही महाकाव्यांतून स्फुरलेले साहित्य निर्माण करताना मूळ गाभ्याला धक्का लागतो असे दिसून येईल. उदा. जांभुळाख्यानात द्रौपदी कर्णावर भाळते असे दाखवले आहे. साध्वी समजली गेलेली द्रौपदी परपुरुषावर भाळते यातही कथानकाच्या आत्म्याला, लोकांच्या समजुतीला धक्का आहे. खुद्द उत्तर रामायण प्रक्षिप्त मानले आणि मूळ वाल्मिकी रामायणातील नाही असे पकडले तर रामायणाच्या उत्तरार्धाला किंवा रामाच्या प्रतिमेला काहीजणांच्यामते धक्का पोहोचतो. मलाही राम आदर्श/ चूक की बरोबर यात पडायचे नाही. एकदा कवीने किंवा रसग्राहकाने जाहीर केले की ही कथा वाल्मिकी रामायणातील नाही की मग पुढील प्रश्न - पार्टीला मानव कसे/ किती असतील? पार्टी लंकेतच झाली का? वगैरे बाद ठरतात. राहतो फक्त राम हा राजा/ आदर्श पुरुष, सीता ही त्याची पत्नी, वानर हे त्याचे सोबती/ अंकित/ मदतकर्ते हा मूळ ढांचा. त्या ढाच्यात बसणार्‍या कथेला नंतर हवे तसे वाकवता येते, रंगवता येते. अनेक लोककथा आणि लोककाव्यांतही असे केल्याचे आढळते. थायलंड मधील रामायणात सीता ही रावण आणि मंदोदरीची मुलगी असल्याचे सांगितले जाते. हाही धक्काच. आता कथा अशी बदलल्यावर तिला मूळ वाल्मिकी रामायणाचे संदर्भ लावण्यापेक्षा तिचा आहे त्या स्थितीत आस्वाद घेणे मला योग्य वाटते. म्हणून मला हे रसग्रहण आवडले.
वानर शोषित कसे काय?
वानरांना रामाने बरोबरीचे स्थान दिलेले नाही हे निश्चित आहे. तसे ते मूळ रामायणातही आढळते. एवढेच नाही तर श्रेष्ठत्वाचा आणि कनिष्ठ दर्जा देण्याचा प्रयासही दिसतो. कनिष्ठांचे शोषण कसे होते, येथे वानर शोषित कसे आणि त्या अनुषंगाने विचारलेल्या इतर प्रश्नांची उत्तरे राजेश देतील असे समजू. मीही वाचण्यास उत्सुक आहे.

In reply to by आळश्यांचा राजा

खाली प्रियालींनी छान उत्तर दिलेलं आहे.
एकदा कवीने किंवा रसग्राहकाने जाहीर केले की ही कथा वाल्मिकी रामायणातील नाही की मग पुढील प्रश्न - पार्टीला मानव कसे/ किती असतील? पार्टी लंकेतच झाली का? वगैरे बाद ठरतात. राहतो फक्त राम हा राजा/ आदर्श पुरुष, सीता ही त्याची पत्नी, वानर हे त्याचे सोबती/ अंकित/ मदतकर्ते हा मूळ ढांचा. त्या ढाच्यात बसणार्‍या कथेला नंतर हवे तसे वाकवता येते, रंगवता येते.
कुठच्याही कलाकृतीबद्दल असे आक्षेप घेता येतात. खर्‍या मुंबई शहरात तुम्ही बटाट्याची चाळ शोधायला गेलात तर तुम्हाला ती सापडणार नाही. पण त्या लेखनाने मुंबई शहराच्या आत्म्याला धक्का पोचतो का? हे थोडंसं टोकाचं उदाहरण झालं. कारण पुलंनी खर्‍या मुंबईत केलेला बदल हा खूपच मामूली आहे. पण नावेतील तीन प्रवासी मध्ये मिरासदारांनी महाराष्ट्रात एक नवीनच नदी तयार केलेली आहे. ते धक्का लावायला पुरेसं आहे का? मुद्दा असा आहे की साहित्यात येणार्‍या 'खर्‍या' गोष्टी या संदर्भापुरत्या येतात. शहराला पुणे, काळ पेशव्यांचा, आणि तिथला कारभारी नाना फडणवीस म्हटलं की लेखकाला चित्रनिर्मिती करणं सोपं जातं. इतर सर्व संदर्भ त्या रेफरन्स फ्रेमशी जोडले जातात. पण कथेत जे येतं ते खरं तर 'पुण्यासारखं शहर, काळ पेशव्यांच्या कालासारखा, तिथला कारभारी नाना फडणवीसासारखा' असंच असतं. त्यापलिकडचं सगळं लेखकाचं. हे सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ करता न आल्यामुळेच घाशीराम वर अनैतिहासिकतेचे आरोप झाले. `म्हणून आत्म्याला धक्का, सेट कथेची मोडतोड वगैरे आक्षेप बाद होतात. कोलटकरांनी वानर हे रूपक वापरताना 'वानरांना माणसं खालच्या प्रतीची समजत' हे गृहित धरलेलं आहे. माकडापासून (प्रगत होऊन) माणूस झाला ही समजूत देखील त्यांनी वापरली आहे.
रामाच्या संस्कृतीनं इंगाच्या संस्कृतीला भरडलं, त्यावर उपाय म्हणून रामाच्याच संस्कृतीच्या एका आस्पेक्टनं इंगाला सामर्थ्य दिलं. ते वापरून तो बाहेर पडला. तिथं मोठा झाला. मग त्याचे वंशज म्हणजे इंग्रज जणू सूड घेतल्याप्रमाणे परत रामाच्या संस्कृतीला भरडायला आले.
यातलं 'उपाय' व 'जणू सूड' हे शब्द बरोबर वाटत नाहीत. संस्कृतींच्या विजयाचे वारे कधी इथून तिथी तर कधी तिथून इथे वाहातात इतकंच.

वातावरणनिर्मिती साठी रामायणाचा संदर्भ घेऊन एक रूपक बनवलेले आहे. कथानकाची मोडतोड हा मुद्दा ग्राह्य नाही. मान्य. वानर शोषित होते, हे एक गृहीतकच, काय सांगायचे आहे याच्या सोयीसाठी, हेही मान्य. मग वेगळीच गोष्ट लिहिता आली असती. रामायणाचे रूपक वापरायचे तर त्यात रामायण असले तर पाहिजे. त्यात रामायणच नाही तर ते कसले रूपक? असो. हे वानरांनी लिहिलेले रामायण आहे असे लेखमालेच्या पहिल्या भागात लिहिलेले आहेच. शिवाय हे रूपक म्हणजे काही रामायणाचे इंटरप्रिटेशन नाही. घाशीराम कोतवाल ला झालेल्या विरोधा स्टाईल काही विरोधही इथे मांडायचा नाही. या मोडतोडीमुळे कवीला काय सांगायचे आहे ते थोडे सुलभ होते हेपण मान्य. त्यामुळे या मुद्याची चर्चा मी बंद करतो. माझे शंकासमाधान झालेले नाही हा भाग वेगळा. साहित्याच्या थोड्या अभ्यासाची गरज आहे बहुदा! अजून एक मुद्दा. रसग्रहण फार विचारपूर्वक लिहिले आहे, ओरिजिनल विचार मांडले आहेत यात वादच नाही. मजा आली वाचताना. कविता वाचायची उत्सुकता वाढली आहेच आहे. अजून एक विचार मनात आला, शेवटच्या काही ओळी वाचून- अर्थात मी ती कविता वाचलेली नसल्यामुळे माझे वाटणे संदर्भाला सोडून असू शकते. -
आणि पृथ्वीचा पचका करणार होत्या, हे त्याला कसं माहीत असणार? विनाकारण हळहळत तो तसाच बसून राहिला तिथे वाळूत. आपण किती भाग्यवान आहोत हे त्याला समजलेलंच नव्हतं शेपटीचं गतवैभव त्याला परत मिळालेलं होतं निरुपयोगी नाकाच्या बदल्यात. इथे पाचवं सर्ग व कविता संपते. कवीचं मत पहिल्यांदाच व्यक्त करत. नंतर राहातो तो उपोद्घात.
कवीचे मत असे, की माणूस न होता वानरच राहिलेला वानर भाग्यवान. शेपूट हे त्याचे वैभव. नाक निरूपयोगी. म्हणजे, निसर्गाने जसं घडवलं, तसं राहणं परवडलं, पण निरूपयोगी 'नाक', अर्थात बाह्य सौंदर्य आणि त्या अनुषंगाने येणारी 'प्रगत' संस्कृती, तिने केलेला पृथ्वीचा पचका नको. सीतामाईनं फार मोठं बळ दिलं, समावेशकता दिली. पण झेपली का ती वानरांना? पृथ्वीचा पचकाच केला. गड्या आपुला गाव बरा, जुने ते सोने, या प्रकारचा एक "luddite" विचार दिसतो. काही विचारवंत वानर पूर्वी म्हणालेले असतात - थोडा वेळ गंमत म्हणून हे माणूस होणं ठीक आहे. अज्ञाताची भीति, नवीन गोष्टींविषयी संशय या भावना यात येतात. शेवटच्या सर्गात आपले मत व्यक्त करून कवीने सुचवलेले आहे, की ते विचारवंत वानर बरोबरच होते. असे वाटते. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

कवीचे मत असे, की माणूस न होता वानरच राहिलेला वानर भाग्यवान. शेपूट हे त्याचे वैभव. नाक निरूपयोगी.
कवीचं मत त्या बाजूला झुकतंय असं वाटतं खरं. सुसंस्कृतपणा बरोबर जर सीतामाईच्या आईलाच काळीमा फासण्याची जबाबदारी येत असेल तर त्याऐवजी मुळात सीतेकडून दान न घेणंच बरोबर, असं कवी म्हणतोयसं दिसतं. त्यात वर आलेलं नाक हे शिष्ठपणाचं प्रतीक असावं, तर शेपूट हे निसर्गाशी असलेल्या धाग्याचं प्रतीक असावं. किंवा शेपूट हे माणसाने जे गमवलं आहे त्याची गोळाबेरीज असेल. पण पुन्हा हे काव्य वानरांनी लिहिलेलं आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते खरोखरच कवीचे विचार आहेत की त्याने 'पपईमुख' चे विचार नोंदवले आहेत हे कळणं कठीण आहे. राजेश

वाचक 13/06/2010 - 20:08
सुरेख रसग्रहण आणि विवेचन. लेखकाची रसिक दृष्टी, कवितेवरचे (कोलटकरांच्या?) प्रेम, आणि रुपकांमागच्या अंतःप्रेरणा जाणून घेण्यासाठीची पूर्वतयारी (वाचन, मनन) वाक्यावाक्याला जाणवते आहे. 'द्रोण' कविता वाचायला मिळाली असती तर ह्या रसग्रहणाचे सौंदर्य अधिक उत्कटतेने जाणून घेता आले असते :(

In reply to by वाचक

नीधप 13/06/2010 - 23:04
द्रोण ही दीर्घकविता पुस्तकरूपाने सध्या उपलब्ध आहे. पुण्यात पाथफाइंडरमधे आजच बघितलेय. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

शुचि 13/06/2010 - 20:45
काय बोलू? इतकं सुंदर, प्रभावी विवेचन. माझ्या अंगावर काटा आला वाचून या काव्यातील अद्भुतता, सखोलता. मला वाचताक्षणी जाणवलेला पैलू या कवितेचा म्हणजे - "चेंज मॅनेजमेंट". ह्या कवितेला टेकू आहे पुराणकाळातला पण तिचा रोख पूर्ण आधुनिक काळाशी सुसंगत वाटतो. घासकडवींनी जे उकलून दाखवलय केवळ त्यामुळे मी या निष्कर्षाप्रत येऊ पोचले. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

नीधप 13/06/2010 - 23:03
अधाशासारखे तिन्ही भाग वाचून काढले. दोनच महिन्यांपूर्वी द्रोण विकत घेऊन वाचून काढली होती ते गारूड उतरायचे आहेच आणि आता इतके मस्त रसग्रहण... वा. टंग ने चिक ला भोक पडावे इतके इन.... :) - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

घासकडवी, मजा आणलीत... कविता वाचून समजून घ्यायला मजा येतेय... अवांतर : साजणगहिरा शब्द मस्त .. कुठेतरी वाचल्यासारखा वाटतोय... कुठं बरं :?

रसग्रहणाचे तिन्ही भाग वाचल्यानंतरच (आणि एक पूर्ण दिवस थांबून) लिहित आहे, याला कारण म्हणजे लेखकांने अत्यंत डोळसपणे "द्रोणा"कडे पाहिले आहे आणि जरी मी 'अरुण कोलटकर' वाचला असेल, समजावून घेतला असेल, नगर वाचन मंदिरात झडलेल्या आस्वाद बैठकीत या विषयावर प्रत्य़क्ष-अप्रत्यक्ष भाग घेतला असेल, पण तरीही श्री.घासकडवी यांच्या या तीन अंकांनी द्रोण समजावून घेण्यास नि:संशय मदत झाली/होईल आणि यापुढे गावात जर या विषयावर एकत्रीत चर्चा झाली तर यातील विवेचनाचा मी नक्कीच उपयोग करेन, जेणेकरून जे लोक संस्थळावरील अशा विषयाचा लाभ घेऊ शकत नाहीत (आणि अशांची संख्या निर्विवादपणे खूप आहे...) त्यांनाही या लेखाचा आनंद देईन. श्री.कोलटकर हे नेहमीच "जरा हट के" स्वरूपाचे कवी असल्याने त्यांच्या तुलनेत समकालिन तर राहु देच, पण एकूणच मराठी कवीइतिहासात त्यांच्या सादरीकरण पध्दतीचा दुसरा कवी नाही (गद्यात त्यांच्याजवळ जावू शकणारे एकच नाव म्हणजे श्याम मनोहर...असो.), असे असूनही श्री.कोलटकर यांच्यापाशी या विषयाला आवश्यक असणारी पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्टी आहेच आहे. तसेच ते हे दोन्ही घटक केवळ घटनासापेक्ष ठेवत नाहीत तर ते वर्तमानाशी निगडित ठेवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. भाषेतील, प्रदेशातील, परंपरेतील, संस्कृतीतील समग्र उलथापालथीचे भान आपल्या अंतरंगात ठेवून श्री.कोलटकर यांनी कायम काव्यलेखन केले आहे. सर्वार्थाने श्री.अरुण कोलटकर हे खरेखुरे परंपरासमृध्द आहेत्/होते; आणि त्यांना आपल्या कालसापेक्ष आणि समकालीन स्थानाची यथार्थ जाणीव होती. श्री.घासकडवी यांनी आपल्या समर्थ शब्दांनी श्री.कोलटकरांच्या "द्रोणा"चे अंतरंग त्यातील भावावे मोहुन जाऊन असे उभे केले आहे की, ज्यांना "अरुण कोलटकर" हे अद्भुत रसायन काय आहे हे माहित नव्हते त्यांच्या मनात नक्कीच तो समजावून घेण्याची चेतना जागविली आहे. श्री.राजेश घासकडवी यांचे हार्दिक अभिनंदन...! (थोडेसे विषयांतर ~~ श्री. घासकडवी यांनी लेख लिहिण्यापूर्वी जे "डिसक्लेमर" दिले आहे, त्याबद्दल >> ....त्याची खरेच काही जरूरी होती का? मी त्यांना विनंतीपूर्वक विचारीत आहे की, ज्या अरुण कोलटकरांवर त्यांनी इतक्या आत्मियतेने लिहिले आहे त्यांना अशा बिनकिमतीच्या डिसक्लेमर्सची कधी जरूरी भासली होती का? "मला अमुकतमुक विषय भावला आहे, आणि तीवर मी तमुकामुक लिहीले आहे..." संपला त्यांच्यापुरता तो विषय, मग वाचणारे वाचतील...कौतुक करणारे करतील, नापसंती व्यक्त करणारे करणारच....शिवाय न वाचणारे त्या गल्लीत फिरणारदेखील नाहीत; मग असे जर असेल तर त्याबद्दल "सजग" करणे कितपत त्यांना मानवले असते. आज श्री.अरुण कोलटकर हयात नाहीत, पण असते तर त्यांनाही श्री.कडवी यांची "रसिकास चेतावणी" रूचली नसती. करू नका अशा डिसक्लेमर्सनी तुमच्या स्वत:च्याच लेखनाची अवहेलना ! तुमचे नाणे मूळचेच खणखणीत आहेच, ते चांगले आहे हे सांगण्यासाठी त्याला पारा कशाला लावायचा ?) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नीधप 14/06/2010 - 14:18
(गद्यात त्यांच्याजवळ जावू शकणारे एकच नाव म्हणजे श्याम मनोहर...असो.), नाही हो.. कोलटकर चार शब्दात बरंच मोठं काही मांडून जातात. श्याम मनोहर एकाच गोष्ष्टीचे किती तरी वळसे घालत रहातात. तिरकटपणा म्हणाल तर कदाचित थोडंफार जवळपास... पण तरी नाहीच. :) >>करू नका अशा डिसक्लेमर्सनी तुमच्या स्वत:च्याच लेखनाची अवहेलना ! तुमचे नाणे मूळचेच खणखणीत आहेच, ते चांगले आहे हे सांगण्यासाठी त्याला पारा कशाला लावायचा ?) याबद्दल सहमत - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

In reply to by इन्द्र्राज पवार

उत्तेजनार्थ प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
जे "डिसक्लेमर" दिले आहे, त्याबद्दल >> ....त्याची खरेच काही जरूरी होती का?
डिस्क्लेमर हे मुख्यत्वे चर्चा मर्यादित ठेवण्यासाठी लिहिलं होतं. संस्थळांवरचं लेखन व त्यावरच्या चर्चा कुठे कशा भरकटतील हे सांगता येत नाही. एखाद्या विभूतीविषयी थोडे वेगळे शब्द आले तर मूळ विषय बाजूला राहून चर्चा वाटेल तिथे जाऊ शकते.
ज्या अरुण कोलटकरांवर त्यांनी इतक्या आत्मियतेने लिहिले आहे त्यांना अशा बिनकिमतीच्या डिसक्लेमर्सची कधी जरूरी भासली होती का?
त्यांनी डिस्क्लेमर्स लिहिली नाही, पण त्यांच्या चिरीमिरीतील काही कवितांतून अश्लीलतेचा आक्षेप घेणार्‍यांवर टीका केलेली दिसते. (ती त्या लोकांना किती कळली ही गोष्ट वेगळी!) कोलटकरांना माझ्या डिस्क्लेमर्स मधला खवटपणा पसंत पडला असता असं वाटतं.

In reply to by इन्द्र्राज पवार

श्री पवार आपला प्रतिसाद पुस्तकी वाटला. श्री कोलटकरांची कविता हा पूर्वग्रह न ठेवता वरील रसग्रहण केले गेले आहे हे ध्यानी घ्यावे.
ज्यांना "अरुण कोलटकर" हे अद्भुत रसायन काय आहे हे माहित नव्हते त्यांच्या मनात नक्कीच तो समजावून घेण्याची चेतना जागविली आहे.
रसग्रहणाने "अरुण कोलटकर" या रसायनापेक्षा 'द्रोण' या कवितेला वाचण्याची चेतना जागविली आहे. .... 'बिनकिमतीचे' डिसक्लेमर मलातरी अत्यावश्यक वाटले. नको त्या लोकांनी संदर्भ सोडून नसते आक्षेप घेतल्यास त्यामुळे लेखमालेचा मूळ उद्देश्य दुर्लक्षित होऊ नये म्हणून या डिसक्लेमराला बरीच किंमत आहे.

कविता वाचायलाच हवी.
शेकडो वर्षांपूर्वी तुटलेल्या रेषा पुन्हा एकदा वर्तुळात येऊन मिळतात.
रसग्रहणाचा अतिशय चपखल शेवट. द्रोणाचा अर्थच उलगडतो. पानाच्या दोन बाजू जोडल्या जातात. सामावू शकणार्‍या.

नीधप, राजेश घासकडवी आणि अक्षय पुर्णपात्रे यांना एकत्रित प्रतिसाद देत आहे. १. नीधप ~~ श्याम मनोहर यांच्या बाबतीतील आपले मत मी विचारात घेत आहे; पण असे असले तरीही कोलटकर आणि श्याम मनोहर यांची जातकुळी मात्र एकाच मुशीतील आहे या मताशी मी चिकटून आहे. मी तर असे म्हणतो की विषयाची तार झंकारावयाची असेल तर या दोघांचे वाद्य एकच आहे, पण जर फरक असेल तर तो विषय चितारणार्‍या दोन चित्रकारात जितका असेल तितकाच; उदा. रेम्ब्राँटचे ऑईल्स हे डीप सेपिया, चारकोल ब्लॅक, आणि ब्लड रेड अशा उग्र रंगाचा वापर केलेले असल्याने त्याच्या कलाकृतीसमोर वॉटर कलर ने केलेली कलाकृती ही केजी गोइन्ग स्कूल विद्यार्थ्यासारखीच दिसणार.... नेमका हाच फरक वरील दोन लेखकात आहे (किंबहुना दोघेही एकाच रस्ताने पंढरीच्या वारीला जाणारे प्रवासी आहेत.) २. राजेश घासकडवी ~~ डिस्क्लेमर्स मागील तुमची भूमिका मी समजून घेतली आणि त्यातील मताशी मी अंशतः सहमत आहे, कारण अशा खुल्या संस्थळ व्यासपीठावर जेव्हा आपण लेखन करतो त्यावेळी इथे टपकणार्‍या प्रतिसादावर निश्चीत्तच आपले बंधन असू शकत नाही, त्यामुळे तुम्ही म्हणता तसे एखाद्या विभूतीवर चाललेल्या चांगल्या, अभ्यासू, आणि गंभीर चर्चेच्या राजधानी एक्स्प्रेसचे रूळ अकारण बार्शी लाईट कडे घेतले जातात आणि तो विषय सुरु करणार्‍याचे त्यातील स्वारस्यच निघून जाते. "अरुण कोलटकरांना" तुमचे डिस्क्लेमर्स प्रकटन पसंत पडले असते असे तुम्ही म्हणता. तसेही झाले असते पण म्हणून काही वाचकाचा 'सुरुवातीसच' अनुनय करावा असे त्यांनी कदापीही म्हटले नसते. ('चिरीमिरी' त त्यांनी तसे जरूर उल्लेख केले आहेत, पण मूळ कलाकृती प्रसिध्द झाल्यानंतर झडलेल्या चर्चेवर....) एलुआर्ड या फ्रेंच कवीचे एक वाक्य आहे : "A poet should never write about his own heart; other people should be his mirror." याच न्यायाने मी असे म्हणतो की, तुम्ही "द्रोण" वर लेख लिहिला ना, then let readers judge its merit on their own cognizance. ३. श्री.अक्षय पुर्णपात्रे ~~ "श्री कोलटकरांची कविता हा पूर्वग्रह न ठेवता वरील रसग्रहण केले गेले आहे हे ध्यानी घ्यावे." ~~ इथे थोडा गोंधळ आहे असे वाटते. श्री.घासकडवी यांच्या मनी (लेख लिहिण्यापूर्वी...) कवीविषयी कोणताही पूर्वग्रह नव्हता असे म्हणणे धाडसाचे होईल. याला कारण असे की, लेखक ज्यावेळी एकाद्या कवितेचे, कथेचे, कादंबरीचे वा तत्सम साहित्यावे रसग्रहण करायला घेतो त्यावेळी त्याच्या/तिच्या मनी मूळ लेखकाबद्दल भल्याबुर्‍या मताचा एक ओला कोपरा असतोच असतो; आणि त्याचे प्रत्यंतर त्या लेखात नैसर्गिकरित्या उमटतेच. (श्री.घासकडवी यांचे या बाबतीतील मत विचारात घ्यावे लागेल. असो.) "डिस्क्लेमर"च्या अनावश्यकतेबाबत मात्र मी ठाम आहे. तुम्ही म्हणता, "नको त्या लोकांनी संदर्भ सोडून नसते आक्षेप घेतल्यास त्यामुळे लेखमालेचा मूळ उद्देश्य दुर्लक्षित होऊ नये म्हणून ..." पण तुम्हाला असा विश्वास कशाच्या आधारे वाटतो की, असे आवाहन केले तरच संदर्भशून्य प्रतिसाद येण्याचे थांबतील? (मी व्यक्तीशः असा कटु अनुभव घेतला आहे, पण त्याची चर्चा इथे नको.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

प्रतिसाद शब्द डिस्क्लेमरविषयी... डिस्क्लेमरने जे टाळायचं होतं तेच झालं शेवटी... हम्म्म्म्म... चला दुसरं काही तरी बोलू.

In reply to by इन्द्र्राज पवार

अर्थातच श्री घासकडवी यांच्या मनात कवीविषयी काहीएक पूर्वग्रह होता पण कवितेविषयी नव्हता. उदा. पहिल्या लेखातील हे वाक्य पहा: केवळ कोलटकरांनी लिहिलंय म्हणून तिला कविता म्हणायची का? असाही प्रश्न पडतो. तरीही माझ्या वाक्यात थोडा बदल करत आहे. (बदल ठळक अक्षरांत)
केवळ श्री कोलटकरांची कविता असा पूर्वग्रह न ठेवता वरील रसग्रहण केले गेले आहे हे ध्यानी घ्यावे.
............... तुमच्या प्रतिसादात मात्र श्री कोलटकर हे अमुक प्रकारचे कवी आहेत, त्यांना अमुक अमुक दृष्टी आहे, त्यांची तुलना फलाण्या लेखकाशी करता येईल अशा छापाची विधाने आहेत. ज्यांचा 'द्रोण' या कवितेच्या रसग्रहणाशी फारसा संबंध नाही. कोलटकरांवर चर्चा करायची असल्यास नवा धागा काढता येईल पण या लेखमालेसाठी तो प्रतिसाद अस्थानी वाटला. .................... आतापर्यंत या धाग्यावर संदर्भशून्य प्रतिसाद आलेले नाहीत. उगीच कोणी संदर्भशून्य बरळू लागल्यास डिस्क्लेमराकडे बोट दाखवता येते.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

मुक्तसुनीत 15/06/2010 - 17:24
कोलटकरांच्या कवितेवरील धाग्यात एकंदर कोलटकरांवरचा दृष्टीक्षेप अस्थानी नव्हे असे मला वाटते. उदाहरणार्थ मला "द्रोण" पेक्षा बळवंतबुवाच्या कविता फारच जास्त आवडल्या आहेत. दोन्ही संग्रहांमधे संकल्पनेच्या "एकत्वा"बद्दल, रचनेबद्दल साम्यस्थळे आहेतच - आणि अर्थातच महत्त्वाचे भेदसुद्धा. दोन्हींचा परिणाम वेगळा होतो. अशा वेळी मी द्रोण बरोबर बळवंतबुवाबद्दल बोलायला लागलो तर ते अस्थानी ठरणार नाही. थोडक्यात, अन्य धाग्यांवर चाललेल्या अवांतरापेक्षा येथे होणारे अशा स्वरूपाचे अवांतर मला फारच आवडते.

In reply to by मुक्तसुनीत

कोलटकरांच्या कवितेवरील धाग्यात एकंदर कोलटकरांवरचा दृष्टीक्षेप अस्थानी नव्हे असे मला वाटते.
हे योग्यच आहे. असा दृष्टीक्षेप व्यक्त करायचा असल्यास त्याचा प्रस्तुत कवितेशी संबंध जोडला जावा इतकेच. केवळ नावांची जंत्री असू नये असे माझे मत आहे. श्री पवार यांना 'द्रोण' व कोल्हटकरांच्या इतर कविता यावर विस्तृत भाष्य करता येईल असे वाटते. त्यांनी तसे न करता एखाद्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर असतो तशा छापाचा प्रतिसाद लिहिला आहे. जो मला अस्थानी वाटतो.

In reply to by इन्द्र्राज पवार

मी कोलटकरांची पहिली कविता चार महिन्यांपूर्वी वाचली. (धन्यवाद मुसु) त्यानंतर आणखीन एक दोन कविता वाचल्या (धन्यवाद मुसु, अक्षय) त्यात काही वेगळेपण जाणवलं. विशेषतः त्यांची रूपकांत बोलण्याची पद्धत. त्यानंतर द्रोण व चिरीमिरी वाचले. त्यात कवीच्या लेखनाचा, प्रतिभेचा आवाका जाणवत गेला. तो काय लिहितो व का लिहितो हे कळतंय असं वाटायला लागलं. काही कोडी उलगडत गेली. जितकं जास्त व जास्त वेळा वाचतो तसं अधिक गवसल्यासारखं वाटतं. यालाच कवीविषयी पूर्वग्रह म्हणता येईल का? कवी आणि कविता वेगळी काढता येते का?

In reply to by राजेश घासकडवी

मुक्तसुनीत 15/06/2010 - 22:54
इथे करंदीकरांचे प्रसिद्ध विधान आठवते : "कविता कशी भोगावी ? कपडे काढून भोगावी !"यामधे एकंदरीत पूर्वग्रहाना बाजूला ठेवून सामोरे जाण्याबद्दल सूचन आहे असे वाटते. हे सर्व कठीण आहे खरे. विशेषतः काव्यसंग्रहावर कवीचे नाव असताना, त्याच्याच कविता एकामागोमाग एक वाचताना आपली दृष्टी क्रमाक्रमाने संस्कारित होत जाते. शैली अंगवळणी पडत जाते. आपण नकळत कंडिशन्ड बनत जातो. यादृष्टीने सुचलेले अवांतर : म्हणूनच दिवाळी अंकांबद्दल अजूनी उत्सुकता वाटते. एकेका लेखक/कवीची "एकल" कृती आपण अनुभवतो. अनुभवांमधे सुटेपणा, स्वायत्तता असते. पुनःपुन्हा वाचनानंतर उलगडण्याबाबत राजेशने येथे बोलावे हा योगायोग खरा. कोलटकर आपल्या कवितेची प्रसंगी दोन-दोनशे परिष्करणे करत असा प्रवाद होता.

मला असा वाचक होत येईल का असा विचार करतो आहे. राजेश, खूपच सुंदर रसग्रहण. मूळ दीर्घकविता वाचली नाहीये. त्यामुळे बाकी काहीच टिप्पणी नाही. बिपिन कार्यकर्ते

"...आतापर्यंत या धाग्यावर संदर्भशून्य प्रतिसाद आलेले नाहीत. उगीच कोणी संदर्भशून्य बरळू लागल्यास डिस्क्लेमराकडे बोट दाखवता येते...." हे मान्य. पण इथे झाले नाही म्हणजे यापूर्वी झालेले नाही असा अर्थ होत नाही, आणि तसे झालेले आहेच, त्यामुळेच डिस्क्लेमर्सची सूचना घेणारा किती गांभिर्याने घेईल किंवा घेतो याबद्दल वादच आहे. पण असो...निदान जे काही १०-१२ प्रतिसाद आहेत ते नक्कीच भरकटलेले नाहीत. आता तुमचा मुद्दा ~~ "कोलटकरांवर चर्चा करायची असल्यास नवा धागा काढता येईल पण या लेखमालेसाठी तो प्रतिसाद अस्थानी वाटला." ~~ नाही...., कोणत्याही वाङ्मयीन चर्चेत त्या त्या लेखकाची/कवीची पूर्वपिठीका येणे अपरिहार्य असते. जरी श्री.राजेश घासकडवी यांनी निव्वळ 'द्रोण' वर आपले कलम केन्द्रीत केलेले असले तरी प्रतिसाद देणार्‍यांनी द्रोणाभोवतालीच घुटमळावे असे काही बंधन नसते. श्री.अरूण कोलटकरावर चर्चा करत असताना त्यांच्या प्रतिभेचा आवाका ल़क्षात घेता समकालीन संदर्भ घेतले जातातच, त्यात आ़क्षेपार्ह काही नसते. खुद्द श्री.घासकडवी नंतर त्याच प्रस्तावनेत म्हणतात की, "त्या ओळी वाचताना आपणही तीबरोबर भरारी घेतो. आपण आधी शंका घेतली याबाबत आपण मनोमन कोलटकरांची क्षमा मागतो." म्हणजेच "क्षमा मागण्याइतपत" ते मनाचा मोठेपणा दाखवतात याचाच अर्थ असा की, 'द्रोण'पूर्वीचेदेखील कोलटकर त्यांना भावलेले आहेत, इतकेच माझे म्हणणे. श्री. मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे काहीवेळा त्या त्या कवीच्या गुणदोषाबाबत अपरिहार्यपणे होणारी अवांतर चर्चा ही मूळ लेखाला पूरक तर असते पण अप्रत्यक्षरित्या त्या लेखकाच्या (पक्षी : श्री.राजेश घासकडवी...) अभ्यासाला दिलेली प्रशंसेची पावती असते. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

श्री.अरूण कोलटकरावर चर्चा करत असताना त्यांच्या प्रतिभेचा आवाका ल़क्षात घेता समकालीन संदर्भ घेतले जातातच, त्यात आ़क्षेपार्ह काही नसते.
हे बरोबरच आहे. वर श्री सुनीत यांना लिहिलेल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या संदर्भांना संदर्भ म्हणता यावेत इतपत बळ पुरविले जावे, निव्वळ शेरेबाजी नसावी.

मनिष 15/06/2010 - 19:59
मराठी आंतरजालावर इतके समृध्द करणारे लिखाण अपवादानेच आढळते. इतक्या सुंदर लेखाबद्द्ल राजेश घासकडवी यांचे अभिनंदन. हा लेख वाचून द्रोण वाचायची इच्छा झाली आहे.

In reply to by मनिष

अभिज्ञ 15/06/2010 - 22:55
मनिषशी पुर्णतः सहमत. असे लेख जालावर कमी सापडणे हे खरोखर दुर्दैवच. मिपावर देखील आजकाल फारसे "वाचनीय" लेख येत नाहित ह्याची खंत वाटते. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

हेच म्हणतो. धागा वाचनखूण म्हणून साठवला आहे. राजेश, मुसु, अक्षय, इंद्रराज यांना खास धन्यवाद. खाली जंतुंचा एक प्रतिसाद दिसतोय. ते पण या चर्चेत उतरले तर दुधात साखर. बिपिन कार्यकर्ते

सहज 16/06/2010 - 09:31
त्या झाडाच्या पानांपासून, नवनिर्माणाच्या प्रतीकांपासूनच हे द्रोण बनतात. हे द्रोण म्हणजे शक्ती, सामर्थ्य... जेम्स कॅमेरानच्या अवतार सिनेमाची आठवण झाली. :-) पुन्हा एकदा द्रोण हे प्रतिक व नक्की सामर्थ्य कसे यावर काही ओळी लिहाव्या ही विनंती.

In reply to by सहज

पुन्हा एकदा द्रोण हे प्रतिक व नक्की सामर्थ्य कसे यावर काही ओळी लिहाव्या ही विनंती.
एखाद्या समाजात, टोळीत, राष्ट्रात जेव्हा प्रस्थापित व्यवस्था एका गटाला दडपत असते तेव्हा त्यांच्यापुढे दोन पर्याय असतात. एक म्हणजे व्यवस्थेविरुद्ध लढून ती बदलणे. दुसरा म्हणजे तीपासून दूर जाऊन (स्वातंत्र्य मिळवून) सवतासुभा बनवणे. इथे दुसर्‍या मार्गाविषयी लिहिलं आहे. यासाठीही काही भांडवल लागतं. हे कुठून मिळणार, तर निसर्ग व आसपासच्या परिस्थितीतून. त्याच गटातील लोक हेही या परिस्थितीचा भाग असतात. या सर्वांचं प्रतीक म्हणून सीता येते. ती रामाच्या अधीन असली, तरी या वानरांना देखील काही देणं लागते. तिच्याकडून घेतलेली शक्ती म्हणजे हे द्रोण. यांचीच पुढे गलबतं होतात - त्यांच्याच जोरावर ही वानरं दूरवर जाऊ शकतात.

In reply to by सहज

महात्मा गांधीना द. अफ्रिकेत भारतीय व्यापारी, मजुरांची मदत, लगान मधील मेमसाबची मदत वगैरे आठवले. "द्रोण" किती साली लिहले होते?
कोणत्याही शोषणाधारित व्यवस्थेमध्ये शोषक व शोषित यांची एक मोठी साखळी असते, असं मला वाटतं. त्या साखळीतले काही दुवे वरच्यांचं शोषण सहन करून खालच्यांचं शोषण करतात. उदा: जमीनदाराकडे पिढ्यान् पिढ्या राबणारा एखादा शेतमजूर घरी येऊन बायकोला मारझोड करत असू शकतो. इथे सीता व वानरं दोन्ही शोषित आहेत, पण सीता (रामाची बायको असल्यानं) साखळीत वानरांपेक्षा वर आहे. सीतेचं वर्तन याउलटही होऊ शकलं असतं - म्हणजे सासूकडून सासुरवास भोगल्यावर एखादी स्त्री आपल्या सुनेचा आणखीच छळ करून वड्याचं तेल वांग्यावर काढते तसं. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की अशा शोषितांच्या साखळीतले भले-बुरे दुवे हे खूप वैश्विक आहेत, कारण ते वेगवेगळ्या प्रकारांच्या शोषणांत सापडतात. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

या कवितेत सीता ही रामाची अंकित आहे. राम हा तिचा स्वामी आहे. राजाचं राज्याच्या संपत्तीवर ज्या अर्थाने स्वामीत्व असतं त्या. पण ती त्याच बरोबर दयाळू व थोडीशी तटस्थ, आपल्या सृजनतेमध्ये मग्न आहे. म्हणून ती समाजाचा अगर व्यवस्थेचा एक घटक असण्याऐवजी या सर्वांच्या पार्श्वभूमीला असलेली शक्ती आहे. जीवर हा सर्व व्याप चालतो ती ऊर्जा आहे. म्हणजे शेतात पिकणारं धान्य, जनतेची कष्ट क्षमता व बुद्धी. त्यामुळे ती मला साखळीचा भाग अगर दुवा वाटत नाही. साखळी बनवू शकणारी भट्टी, ऐरण व घणाचे घाव ती आहे.

In reply to by राजेश घासकडवी

"....यांचीच पुढे गलबतं होतात - त्यांच्याच जोरावर ही वानरं दूरवर जाऊ शकतात....." बरोबर. "द्रोण" हे गलबताचं प्रतीक असून त्यातून सामर्थ्य आले (किंवा वाहुन नेले) असे कवीला वाटते. कोलटकरांना 'द्रोण' हे ‘Container’ म्हणून अभिप्रेत आहे. सर्वसाधारणतः आपण "द्रोण' शब्द उच्चारतो तो पत्रावळीच्या संदर्भात, त्यामुळे कविता वाचताना काहीसा गोंधळ होतो. पण जसजसे प्रतिके समजत जातात तसतसे धुक्याचे पडदे दूर होण्यास सुरुवात होते. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

"द्रोण" हे गलबताचं प्रतीक असून त्यातून सामर्थ्य आले (किंवा वाहुन नेले) असे कवीला वाटते. कोलटकरांना 'द्रोण' हे ‘Container’ म्हणून अभिप्रेत आहे.
द्रोण सीता बनवते, हेही महत्त्वाचं आहे. स्त्रीची सर्जनशीलता काहीतरी सामर्थ्यवान घडवते. ते मुळात अस्तित्वात नव्हतं. द्रोणाचा आकारही खोलगट म्हणजे काहीतरी सामावून घेणारा असतो. टोकदार शस्त्रं वगैरे पुरुषी सामर्थ्य दर्शवणार्‍या प्रतिकांपेक्षा हा सामर्थ्यवान आकार सौम्य, शांत आणि म्हणून सीतेला अधिक साजेसा आहे. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

छान चर्चा आहे. आम्हाला कवितेतले मुळात काही फारसे कळत नाही. 'द्रोण' वाचलेली नाही. त्यामुळे यावर काही टिप्पणी करण्याची लायकी नाही. पण काही शंका आहेत.
प्रस्थापित व्यवस्था पददलितांना कमीतकमी 'मोबदला' देऊन वापरून कशी घेते याचं हे चपखल उदाहरण आहे. ब्रिटिशांना जेव्हा भारताचं शोषण करण्याच्या योजना राबवण्यासाठी भारतातल्याच वानरांची गरज पडली तेव्हा त्यांनी इथल्या नेटिव्हांना शिकवलं, पण तेवढ्यापुरतंच. त्यांना अर्थातच गोऱ्यांचं स्थान मिळालं नाही. जेते आणि जीत, परकीय राज्यकर्ते व त्यांच्या जुलमाखाली भरडली जाणारी नेटीव्ह रयत यांचं हे असं नातं कायमच राहिलेलं आहे. ही कथा शेकडो ठिकाणी पुन्हा पुन्हा घडलेली आहे.
वानर शोषित कसे काय? रूपक आहे हे समजले. पण रामायणाचे रूपक घ्यायचे तर त्या कथानकाच्या आत्म्याला धक्का लावून सोयीप्रमाणे रूपक बनवायचे का? वर वाचलं की इंग्रज राज्यकर्त्यांनी इथल्या नेटीव्ह लोकांना (वानरांना) त्यांच्यासारखं बनवून आपल्या फायद्यासाठी वापरून घेतलं. पण रामानं रावणाशी युद्ध करण्यासाठी वानरांना माणसाचं रूप दिलं नव्हतं. जर ते तसं रामानं केलं असतं, आणि आपलं काम झाल्यावर पुन्हा त्यांना वानर बनवून टाकलं असतं तर म्हणता आलं असतं की बिचार्‍या वानरांचं शोषण झालं. शिवाय रामानं किष्किंधेचं राज्य ना स्वतः घेतलं होतं, ना त्याने कुठला रिमोट कंट्रोल ठेवला होता. किष्किंधेतून कर वसूल करून ना तो आपल्यासाठी काही घेत होता ना अयोध्येला काही पाठवत होता. मग वानर हे भरडले जाणारे पददलित कसे काय ठरतात? मुळात ते पददलित नव्हतेच. त्यांचं स्वतःचं राज्य होतं. त्यांच्यात नल नील यांसारखे तज्ञ शिल्पी होते. त्यांचे युद्धशास्त्र पुढारलेले होते, आणि म्हणून तर ते रावणाच्या त्रिखंडजेत्या सेनेशी लढू शकले. मारूती तर श्रेष्ठ आध्यात्मिक व्यक्ती होता. त्याला बुद्धीमंतांचा अग्रणी म्हटलेले आहे. तर असे हे वानर ना पददलित होते, ना भरडलेले होते. तसेच राम काही परकीय राज्यकर्ता वगैरे नव्हता. ना तो जेता होता, ना वानर हे जित. कवितेतली ही पार्टी कुठे झाली? लंकेत की अयोध्येत? जितांच्या अवशेषांवर आणि 'लुटी'वर झाली म्हणजे लंकेतच झाली असावी. वानरांना माणूस होण्याची संधी देऊन इतर माणसांच्या बरोबरीला आणले म्हणजे तिथे माणसं होती तरी किती? राम, लक्ष्मण आणि सीता सोडलं तर तिथं कुणी माणूसच नव्हता. वानरांना माणूस करायची गरजच नव्हती. कुठल्या वानरानं आपल्याला पाच मिनिटांसाठी माणूस होता आलं तर किती बरं होईल असाही विचार केला असण्याची शक्यता वाटत नाही. लंकादेखील लुटली वगैरे जाण्याचे कुठे संदर्भ वाचण्यात आलेले नाहीत. रामाच्या संस्कृतीनं इंगाच्या संस्कृतीला भरडलं, त्यावर उपाय म्हणून रामाच्याच संस्कृतीच्या एका आस्पेक्टनं इंगाला सामर्थ्य दिलं. ते वापरून तो बाहेर पडला. तिथं मोठा झाला. मग त्याचे वंशज म्हणजे इंग्रज जणू सूड घेतल्याप्रमाणे परत रामाच्या संस्कृतीला भरडायला आले. आणि वर्तुळ पूर्ण झाले म्हणे. पटत नाही. कवीला काहीतरी वाटत असते, ते रूपकामध्ये बसवण्यासाठी एखाद्या सेट झालेल्या कथानकाची उगीच मोडतोड करायची काय गरज आहे? विचार चांगला आहे. जेते, जित, अन-ट्यापड रिसोर्सेस, नवीन तंत्रज्ञानाचे बळ, संस्कृतींचा संघर्ष इत्यादि. चर्चाही चांगली चाललेली आहे. बरेच नवीन मुद्दे समोर येत आहेत. स्त्रीची समावेशक सृजनता, पुरुषांची आक्रमक विध्वंसक वृत्ती. सीता म्हणजे शक्ती, जनतेची एकत्रित सामायिक उपलब्धी, इत्यादि. राम लय भारी वगैरे होता, आदर्श मर्यादा पुरुषोत्तम होता, की शंबूकाला मारणारा, सीतेला नाकारणारा टिपिकल व्यवस्थारक्षक होता या वादात मला पडायचे नाही. तसेच पंचतंत्रात सिंह कसा बोलेल, सिंहाला बोलता येतं का, असल्या शंकाही काढायच्या नाहीत. पण रूपक चुकीचे वापरले आहे असे आमचे स्पष्ट (आणि अडाणि) मत आहे. (अडाण्यांचा) राजा

In reply to by आळश्यांचा राजा

वरचा प्रतिसाद पुन्हापुन्हा वाचला... ( तसंही इथे लिहिलेलं सगळंच मला तरी पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय कळत नाहीच म्हणा..ते असो..) आणि सेट कथेची मोडतोड झालेली आहे असे मलाही वाटले... ( दिवसातून तीनचार वेळा या धाग्यावर येऊन प्रतिसाद वाचतो, नवीन माहिती चर्चा थोडीफार समजते, बरीचशी कळत नाही... आपल्याला कविता नक्की आवडेल की नाही याचा काही अंदाज येत नाही....आपल्याला नक्की काय वाटतेय , हे सालं शब्दांत सांगताही येत नाही असा चरफडेश अनुभव घेण्याची गंमत अनुभवत राहतो..) एकूण वरच्या आळश्यांच्या राजा यांच्या प्रतिसादाने चर्चेला अधिक वेगळे आणि विधायक वळण लागावे अशी अपेक्षा...

In reply to by आळश्यांचा राजा

प्रियाली 17/06/2010 - 03:12
सर्वप्रथम थोडासा वेगळा भासणारा आपला प्रतिसाद आवडला हे नमूद करते.
पण रामायणाचे रूपक घ्यायचे तर त्या कथानकाच्या आत्म्याला धक्का लावून सोयीप्रमाणे रूपक बनवायचे का?
कथानकाला जाणूनबुजून धक्का लावायचा हेतू असेल/ नसेल किंवा रूपक वापरले/ नाही वापरले तरीही महाकाव्यांतून स्फुरलेले साहित्य निर्माण करताना मूळ गाभ्याला धक्का लागतो असे दिसून येईल. उदा. जांभुळाख्यानात द्रौपदी कर्णावर भाळते असे दाखवले आहे. साध्वी समजली गेलेली द्रौपदी परपुरुषावर भाळते यातही कथानकाच्या आत्म्याला, लोकांच्या समजुतीला धक्का आहे. खुद्द उत्तर रामायण प्रक्षिप्त मानले आणि मूळ वाल्मिकी रामायणातील नाही असे पकडले तर रामायणाच्या उत्तरार्धाला किंवा रामाच्या प्रतिमेला काहीजणांच्यामते धक्का पोहोचतो. मलाही राम आदर्श/ चूक की बरोबर यात पडायचे नाही. एकदा कवीने किंवा रसग्राहकाने जाहीर केले की ही कथा वाल्मिकी रामायणातील नाही की मग पुढील प्रश्न - पार्टीला मानव कसे/ किती असतील? पार्टी लंकेतच झाली का? वगैरे बाद ठरतात. राहतो फक्त राम हा राजा/ आदर्श पुरुष, सीता ही त्याची पत्नी, वानर हे त्याचे सोबती/ अंकित/ मदतकर्ते हा मूळ ढांचा. त्या ढाच्यात बसणार्‍या कथेला नंतर हवे तसे वाकवता येते, रंगवता येते. अनेक लोककथा आणि लोककाव्यांतही असे केल्याचे आढळते. थायलंड मधील रामायणात सीता ही रावण आणि मंदोदरीची मुलगी असल्याचे सांगितले जाते. हाही धक्काच. आता कथा अशी बदलल्यावर तिला मूळ वाल्मिकी रामायणाचे संदर्भ लावण्यापेक्षा तिचा आहे त्या स्थितीत आस्वाद घेणे मला योग्य वाटते. म्हणून मला हे रसग्रहण आवडले.
वानर शोषित कसे काय?
वानरांना रामाने बरोबरीचे स्थान दिलेले नाही हे निश्चित आहे. तसे ते मूळ रामायणातही आढळते. एवढेच नाही तर श्रेष्ठत्वाचा आणि कनिष्ठ दर्जा देण्याचा प्रयासही दिसतो. कनिष्ठांचे शोषण कसे होते, येथे वानर शोषित कसे आणि त्या अनुषंगाने विचारलेल्या इतर प्रश्नांची उत्तरे राजेश देतील असे समजू. मीही वाचण्यास उत्सुक आहे.

In reply to by आळश्यांचा राजा

खाली प्रियालींनी छान उत्तर दिलेलं आहे.
एकदा कवीने किंवा रसग्राहकाने जाहीर केले की ही कथा वाल्मिकी रामायणातील नाही की मग पुढील प्रश्न - पार्टीला मानव कसे/ किती असतील? पार्टी लंकेतच झाली का? वगैरे बाद ठरतात. राहतो फक्त राम हा राजा/ आदर्श पुरुष, सीता ही त्याची पत्नी, वानर हे त्याचे सोबती/ अंकित/ मदतकर्ते हा मूळ ढांचा. त्या ढाच्यात बसणार्‍या कथेला नंतर हवे तसे वाकवता येते, रंगवता येते.
कुठच्याही कलाकृतीबद्दल असे आक्षेप घेता येतात. खर्‍या मुंबई शहरात तुम्ही बटाट्याची चाळ शोधायला गेलात तर तुम्हाला ती सापडणार नाही. पण त्या लेखनाने मुंबई शहराच्या आत्म्याला धक्का पोचतो का? हे थोडंसं टोकाचं उदाहरण झालं. कारण पुलंनी खर्‍या मुंबईत केलेला बदल हा खूपच मामूली आहे. पण नावेतील तीन प्रवासी मध्ये मिरासदारांनी महाराष्ट्रात एक नवीनच नदी तयार केलेली आहे. ते धक्का लावायला पुरेसं आहे का? मुद्दा असा आहे की साहित्यात येणार्‍या 'खर्‍या' गोष्टी या संदर्भापुरत्या येतात. शहराला पुणे, काळ पेशव्यांचा, आणि तिथला कारभारी नाना फडणवीस म्हटलं की लेखकाला चित्रनिर्मिती करणं सोपं जातं. इतर सर्व संदर्भ त्या रेफरन्स फ्रेमशी जोडले जातात. पण कथेत जे येतं ते खरं तर 'पुण्यासारखं शहर, काळ पेशव्यांच्या कालासारखा, तिथला कारभारी नाना फडणवीसासारखा' असंच असतं. त्यापलिकडचं सगळं लेखकाचं. हे सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ करता न आल्यामुळेच घाशीराम वर अनैतिहासिकतेचे आरोप झाले. `म्हणून आत्म्याला धक्का, सेट कथेची मोडतोड वगैरे आक्षेप बाद होतात. कोलटकरांनी वानर हे रूपक वापरताना 'वानरांना माणसं खालच्या प्रतीची समजत' हे गृहित धरलेलं आहे. माकडापासून (प्रगत होऊन) माणूस झाला ही समजूत देखील त्यांनी वापरली आहे.
रामाच्या संस्कृतीनं इंगाच्या संस्कृतीला भरडलं, त्यावर उपाय म्हणून रामाच्याच संस्कृतीच्या एका आस्पेक्टनं इंगाला सामर्थ्य दिलं. ते वापरून तो बाहेर पडला. तिथं मोठा झाला. मग त्याचे वंशज म्हणजे इंग्रज जणू सूड घेतल्याप्रमाणे परत रामाच्या संस्कृतीला भरडायला आले.
यातलं 'उपाय' व 'जणू सूड' हे शब्द बरोबर वाटत नाहीत. संस्कृतींच्या विजयाचे वारे कधी इथून तिथी तर कधी तिथून इथे वाहातात इतकंच.

वातावरणनिर्मिती साठी रामायणाचा संदर्भ घेऊन एक रूपक बनवलेले आहे. कथानकाची मोडतोड हा मुद्दा ग्राह्य नाही. मान्य. वानर शोषित होते, हे एक गृहीतकच, काय सांगायचे आहे याच्या सोयीसाठी, हेही मान्य. मग वेगळीच गोष्ट लिहिता आली असती. रामायणाचे रूपक वापरायचे तर त्यात रामायण असले तर पाहिजे. त्यात रामायणच नाही तर ते कसले रूपक? असो. हे वानरांनी लिहिलेले रामायण आहे असे लेखमालेच्या पहिल्या भागात लिहिलेले आहेच. शिवाय हे रूपक म्हणजे काही रामायणाचे इंटरप्रिटेशन नाही. घाशीराम कोतवाल ला झालेल्या विरोधा स्टाईल काही विरोधही इथे मांडायचा नाही. या मोडतोडीमुळे कवीला काय सांगायचे आहे ते थोडे सुलभ होते हेपण मान्य. त्यामुळे या मुद्याची चर्चा मी बंद करतो. माझे शंकासमाधान झालेले नाही हा भाग वेगळा. साहित्याच्या थोड्या अभ्यासाची गरज आहे बहुदा! अजून एक मुद्दा. रसग्रहण फार विचारपूर्वक लिहिले आहे, ओरिजिनल विचार मांडले आहेत यात वादच नाही. मजा आली वाचताना. कविता वाचायची उत्सुकता वाढली आहेच आहे. अजून एक विचार मनात आला, शेवटच्या काही ओळी वाचून- अर्थात मी ती कविता वाचलेली नसल्यामुळे माझे वाटणे संदर्भाला सोडून असू शकते. -
आणि पृथ्वीचा पचका करणार होत्या, हे त्याला कसं माहीत असणार? विनाकारण हळहळत तो तसाच बसून राहिला तिथे वाळूत. आपण किती भाग्यवान आहोत हे त्याला समजलेलंच नव्हतं शेपटीचं गतवैभव त्याला परत मिळालेलं होतं निरुपयोगी नाकाच्या बदल्यात. इथे पाचवं सर्ग व कविता संपते. कवीचं मत पहिल्यांदाच व्यक्त करत. नंतर राहातो तो उपोद्घात.
कवीचे मत असे, की माणूस न होता वानरच राहिलेला वानर भाग्यवान. शेपूट हे त्याचे वैभव. नाक निरूपयोगी. म्हणजे, निसर्गाने जसं घडवलं, तसं राहणं परवडलं, पण निरूपयोगी 'नाक', अर्थात बाह्य सौंदर्य आणि त्या अनुषंगाने येणारी 'प्रगत' संस्कृती, तिने केलेला पृथ्वीचा पचका नको. सीतामाईनं फार मोठं बळ दिलं, समावेशकता दिली. पण झेपली का ती वानरांना? पृथ्वीचा पचकाच केला. गड्या आपुला गाव बरा, जुने ते सोने, या प्रकारचा एक "luddite" विचार दिसतो. काही विचारवंत वानर पूर्वी म्हणालेले असतात - थोडा वेळ गंमत म्हणून हे माणूस होणं ठीक आहे. अज्ञाताची भीति, नवीन गोष्टींविषयी संशय या भावना यात येतात. शेवटच्या सर्गात आपले मत व्यक्त करून कवीने सुचवलेले आहे, की ते विचारवंत वानर बरोबरच होते. असे वाटते. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

कवीचे मत असे, की माणूस न होता वानरच राहिलेला वानर भाग्यवान. शेपूट हे त्याचे वैभव. नाक निरूपयोगी.
कवीचं मत त्या बाजूला झुकतंय असं वाटतं खरं. सुसंस्कृतपणा बरोबर जर सीतामाईच्या आईलाच काळीमा फासण्याची जबाबदारी येत असेल तर त्याऐवजी मुळात सीतेकडून दान न घेणंच बरोबर, असं कवी म्हणतोयसं दिसतं. त्यात वर आलेलं नाक हे शिष्ठपणाचं प्रतीक असावं, तर शेपूट हे निसर्गाशी असलेल्या धाग्याचं प्रतीक असावं. किंवा शेपूट हे माणसाने जे गमवलं आहे त्याची गोळाबेरीज असेल. पण पुन्हा हे काव्य वानरांनी लिहिलेलं आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते खरोखरच कवीचे विचार आहेत की त्याने 'पपईमुख' चे विचार नोंदवले आहेत हे कळणं कठीण आहे. राजेश
3

द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग १

राजेश घासकडवी ·

मुक्तसुनीत 13/06/2010 - 18:18
लेखमाला अन्यत्र वाचतच होतो. येथेसुद्धा टाकल्याबद्दल आनंद वाटतो. "द्रोण" इतकेच - किंबहुना काकणभर अधिकच - बळवंतबुवा आणि "निवडक कविता" मधल्या कवितांबद्दल वाचायची उत्सुकता आहे. अधिक वाचनाअंती लिहितो. लेखमालेबद्दल करावे तेव्हढे अभिनंदन कमीच.

मुक्तसुनीत 13/06/2010 - 18:18
लेखमाला अन्यत्र वाचतच होतो. येथेसुद्धा टाकल्याबद्दल आनंद वाटतो. "द्रोण" इतकेच - किंबहुना काकणभर अधिकच - बळवंतबुवा आणि "निवडक कविता" मधल्या कवितांबद्दल वाचायची उत्सुकता आहे. अधिक वाचनाअंती लिहितो. लेखमालेबद्दल करावे तेव्हढे अभिनंदन कमीच.
3

मनश्री

जयवी ·

वेदश्री 03/06/2010 - 11:02
अरे वा! संग्रही असावे असेच पुस्तक दिसतेय हे. पुस्तकाची पूर्ण माहिती देऊ शकाल का? जसे की प्रकाशन, किंमत, पुण्यात कुठे मिळू शकेल वगैरे.. मनश्रीला पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

वेदश्री 03/06/2010 - 11:02
अरे वा! संग्रही असावे असेच पुस्तक दिसतेय हे. पुस्तकाची पूर्ण माहिती देऊ शकाल का? जसे की प्रकाशन, किंमत, पुण्यात कुठे मिळू शकेल वगैरे.. मनश्रीला पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
मनश्री…..एका दृष्टिहीन मुलीची “नेत्रदीपक” यशोगाथा…….!! सुमेध वडावाला (रिसबूड) ह्यांनी शब्दबद्ध केलेली “मनश्री उदय सोमण” ह्या अंध मुलीची गाथा आपले “डोळे” खाडकन उघडते. एका नेत्रहीन मुलीने ज्या काही हिंमतीने तिच्या व्यंगावर मात करुन यश मिळवलंय ते वाचून आपण आश्चर्याने थक्क होतो. तिच्या जन्मापासून तर तिच्या “बालश्री” हा पुरस्कार मिळण्यापर्यंतच्या तिच्या प्रवासात लेखकाने तिची आई, वडील, तिची बहिण, खुद्द मनश्री ह्यांच्या शब्दातून तिची जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वासाचं जिवंत शब्दचित्र चितारलंय. हे वाचताना पदोपदी डोळे भरुन येतात…..

ट्वायलाईट : एक अजब प्रेमकहाणी

परिकथेतील राजकुमार ·

सहज 31/05/2010 - 13:27
अनुभवली आहे. मला दोन्ही भाग आवडले आता युयुत्सु व अदिती या दोघांपेक्षा जास्त आतुरतेने एक्लिप्सची वाट पहात आहे. ;-) टिपीकल टिनएज हॉलीडे मुव्ही असे वाटले होते पण मस्त टिपी झाला. याचे कारण या कथा लिहणारी एक बाई आहे हे असावे का? कथा व मांडणी छान भारी त्यामुळेच बाकी सगळे दुय्यम असुनही इंटरेस्ट टिकून राहीला.

मस्त रे परा, हा सिनेमा आणि बाकिचे भागही बघायला हवेच असे तुझे रसग्रहण वाचल्यावर वाटते आहे, स्वाती

Dhananjay Borgaonkar 31/05/2010 - 14:01
चांगला आहे हा सिनेमा. शेवटची फाईट तर लै भारी आहे. बेला पण बेस्ट आहे.खुप innocent वाटते. :P

एकूणच व्हॅम्पायर , मानवी गंध, शाकाहारी असले तरी प्राण्यांचे रक्त पिणारे वगैरे प्रकारांची भीती वाटते... :& दोन दिवसांत तीन वेळा ट्वायलाईट पाहणार्‍या परापासून त्याच्या क्याफेत जाणार्‍या मंडळींनी जपून राहावे असे सांगावेसे वाटते... #:S #:S ता.क. .. परा, मानवी गंधाविषयी तुझे मत काय आहे???

छोटा डॉन 31/05/2010 - 16:13
ह्या पिक्चरचे दोन्ही भाग भारी होते. त्यातला पहिल्या भागाचे मस्त परिक्षण केले आहेस, दुसर्‍या भागाची वाट पहात आहे. पटकन येऊदेत ... ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

शानबा५१२ 31/05/2010 - 19:37
खुप दीवसांनी mobile मधल wattpad च version update केल तर 'featured work' मधे vampire आणि love,romance ह्याच विषयावर जास्त लिहल होत.मी बोललो काय साल्या एकाच विषयावर लिहलय....... कारण मी crime story शोधत होतो.........हे आता मला कळल त्या लेखकांवर कसल भुत चढलेल ते!! आम्हाला आमच्या आवड्त्या कथा ज्या चित्रपटामुळे नाही भेटु शकल्या त्या चित्रपटाचा आम्ही निषेध करतो!! आणि अशा पकाउ विषयाला रोचक रुप दील्याबद्द्ल 'परा' ह्यांचे आभार.....तुमच्या मुळे त्या चित्रपटाला आजुन प्रेक्षक भेटतील. The Dark Knight पण भलताच गाजला पण तोही मला download करुन बघावसा नाही वाटला........सांगायचा भाग हा की.......हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. शेणबा,श्यानबा,कोदा,ज्ञानबा,शिवबा,कडबा.............ई. साभार........... प्रणयकथेतील खाजकुमार! (आता फिट्टुस झाल............you can stop or you can continue!) ************************************************* You want to cope with 'Global Warming'? Then ban porn movies!!

मी चित्रपट पाहिला.... आणि "व्हँपायर" या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित चित्रपटदेखील किती काव्यात्मकरित्या घेता येतात याचे सुंदर उदाहरण म्हणजे "ट्वायलाईट". निव्वळ ते कॉलेज, तो परिसर, कॅन्टिन, क्लासरूम, बेलाचे अन्य मित्रमैत्रिणीबरोबर समुद्रकिनार्‍यावर पिकनिकला जाणे, आणि एडवर्डचा तिथे येण्यास ठाम नकार....त्यामुळे बेलाचा गोंधळ.... या सर्व गोष्टींचे इतक्या सुंदररितीने चित्रीकरण झाले आहे की, हा एक भयपट आहे हे लक्षातच येत नाही. ("बेला" पात्रासाठी तरी सर्वांनी हा चित्रपट पाहायला हवा...!) (राजकुमार ~~ जेकब आणि त्याच्या वडिलांकडून "बेला" ला वेळीच सावध करण्याचे प्रयत्न.... याबद्दल लेखात उल्लेख केला असता तर चालले असते असे मला वाटते.... अर्थात त्यामुळे बेलाच्या निर्णयात काही फरक पडत नाही ही गोष्ट अलाहिदा...! एनी वे... नाईस रिपोर्टिंग !) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता 01/06/2010 - 08:23
अच्छा अच्छा. काही शब्द मराठीतून काढून टाकावेत. तुम्हाला काय वाटते ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अमोल केळकर 31/05/2010 - 19:16
मस्त माहिती आणि चित्रे ही अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

हर्षद आनंदी 31/05/2010 - 19:34
मुव्हीज वर थोडासा चित्रपट पाहीला.. पण बाहेर जावे लागल्याने बाकीचा नाही बघता आला, म्हणुन लगेच त्याच रात्री डी-व्हीडी आणुन २ वेळा पाहीला..चित्रपटाची कल्पना भन्नाट आहे. "प्रेम" आणि प्रेमासाठी सारे काही.. मग तो रक्तपिपासु व्हंपायर का असेना!! बॅकग्राऊंडवर बेला सांगत असते... I never given much thought on how to DIE.. . . . . . . but DIE in place of someone I LOVED seems better way to DIE! आणि फ्रंटला तो हरीणाचा शॉट्!! त्या क्षणापासुन चित्रपट पकड घेतो तो शेवटच्या बॉल डान्स पर्यंत.. वाटत हा प्रवास संपुच नये!!! दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

स्वाती२ 31/05/2010 - 19:36
मस्त ओळख. इथल्या मिडल्स्कूलर्स मधे खूप पॉप्युलर आहेत या सिरीजमधली पुस्तकं.

आवशीचो घोव् 31/05/2010 - 20:48
एडवर्ड बेलाकडे का आकर्षित होतो याचं कारण तुम्ही दिलं नाहीत. चारच दिवसांपूर्वी न्यू मून पाहिला. एक्लिप्स पुढच्या महिन्यात येतोय. :)

फटू 31/05/2010 - 21:30
आतापर्यंत पोस्टरवरुन हॅरी पॉटर टाईपचा वाटत होता म्हणून पाहणं टाळत होतो. तुझ्या या परीक्षणाने चित्रपट पाहावा असं वाटू लागलं आहे. निदान बेलासाठी तरी ;) फटू

मदनबाण 31/05/2010 - 21:36
छान परिक्षण... मदनबाण..... Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it. Cullen Hightower

टारझन 31/05/2010 - 21:47
मस्त परिक्षण रे !! तु पेपरात लिहायला लाग ... पुढारी वगैरे "आकडे" छापुन येणार्‍या पेपरांत तुझे हे परिक्षण छापुन आले तर त्या पेपरची सुद्धा इमेज सुधारेल . :)

रामदास 31/05/2010 - 22:09
तेव्हा घरात बघीतले होते खरे. मी ,टीनएजर्सनी वाचायचे पुस्तक असेल म्हणून कव्हर बघून बाजूला ठेवून दिले होते.आता वाचावे म्हणतो. काही सिनेमे परीक्षण वाचून बघीतले होते आणि बर्‍याच वेळ सिनेमापेक्षा परीक्षण चांगले वाटले होते.यावेळी तसेच होवो. संधी मिळाली तर सिनेमा बघीन.मला डायलाग कळत नाहीत.सब टायटलवाला सिनेमा मिळतो आहे का ?

In reply to by रामदास

फटू 31/05/2010 - 23:23
इंग्रजी चित्रपटांमधले संवाद न कळण्याची समस्या काका लोकांनाही सतावते तर. मी आपला उगाचच मनाशीच खट्टू होत होतो की आपल्यालाच इंग्रजी चित्रपटांचे संवाद कसे कळत नाहीत... फटू

बघायला पाहिजे. आपल्याला आवडतात असले सिनेमे. काय लहान पोरांसारखे असले सिनेमे बघतो या टिप्पण्या (बायकोच्या, आणखी कुणाच्या!) कानाआड करून परत परत या प्रकारचे सिनेमे बघण्यात मस्त मजा आहे. (तुम्हा पुण्यात राहणार्‍या लोकांचं बरं आहे बाबा. छान थेटरं आहेत असले छान सिनेमे बघायला! ) आळश्यांचा राजा

चिन्मना 01/06/2010 - 05:53
चांगले परीक्षण. आजच नेटफ्लीक्स् वर चित्रपटाचे दोन्ही भाग क्यू मध्ये टाकले आहेत. परीक्षण आणि प्रतिक्रियांवरून चांगले असतील असं वाटतंय. चिन

Pain 01/06/2010 - 06:13
उत्तम परिक्षण पण तेवढाच बकवास आणि भंगार चित्रपट. Typical teenage lovestory. Action, thriller, suspense वगैरेची आवड असेल तर अजिबात बघु नका. मी वेअरवुल्फ आणि व्हँपायरसाठि पाहिले आणि पस्तावलो. ~X( इतका फ्रस्ट्रेट मी फक्त "जानी दुश्मन" पाहिल्यानंतर झालो होतो. कथेमधे अनेक loose ends/अपुर्ण भाग असून तिच्या प्रेमळ आणि समजूतदार वडिलांसारखेच त्यांना फाट्यावर मारण्यात येते. २ तासापैकी एकुण action चा भाग ४-५ मि. असेल. कदाचित वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे बाईने लिहिल्यामुळे असेल पण प्रेमकथेला ९५-९७% महत्व ? आवरा. ज्यांना टीनएज लव्हस्टोरिज आवडतात त्यांच्यासाठी पर्वणी. बराच वेळ आपण वाट बघत रहातो आणि काहीच होत नाही X( खरे action/ game originated आवडणार्‍यांसाठी : नविन आलेला प्रिन्स ऑफ पर्शिया चांगला आहे. अतिशय वेगवान. कुठेही आपण झक मारली किंवा डोक्यावरचे केस उपटावे असे वाटत नाही.

In reply to by Pain

फटू 01/06/2010 - 12:33
बराच वेळ आपण वाट बघत रहातो आणि काहीच होत नाही आम्ही ईंजिनीयरींगला असताना सुमडीत बी ग्रेडचे पिच्चर पाहायलो जायचो. बराच वेळ आता येईल तसला सीन मग येईल अशी खुप वेळ वाट पाहायचो. पण तसले सीन काही यायचे नाहीत. उगाच आपली लहान मुलांची समजूत घालावे असे छोटे मोठे सीन मात्र खुप असायचे. :P फटू

उत्तम परिक्षण! पण मास्तर म्हणतो तसे परापासून जरा जपूनच राहिले पाहिजे.. चिलखत- जिरेटोप घालूनच त्याच्या नखांचा सामना करावा लागेल. उत्कंठा निश्चितच वाढली आहे..

परा नक्की पाहणार रे चित्रपट निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

सहज 31/05/2010 - 13:27
अनुभवली आहे. मला दोन्ही भाग आवडले आता युयुत्सु व अदिती या दोघांपेक्षा जास्त आतुरतेने एक्लिप्सची वाट पहात आहे. ;-) टिपीकल टिनएज हॉलीडे मुव्ही असे वाटले होते पण मस्त टिपी झाला. याचे कारण या कथा लिहणारी एक बाई आहे हे असावे का? कथा व मांडणी छान भारी त्यामुळेच बाकी सगळे दुय्यम असुनही इंटरेस्ट टिकून राहीला.

मस्त रे परा, हा सिनेमा आणि बाकिचे भागही बघायला हवेच असे तुझे रसग्रहण वाचल्यावर वाटते आहे, स्वाती

Dhananjay Borgaonkar 31/05/2010 - 14:01
चांगला आहे हा सिनेमा. शेवटची फाईट तर लै भारी आहे. बेला पण बेस्ट आहे.खुप innocent वाटते. :P

एकूणच व्हॅम्पायर , मानवी गंध, शाकाहारी असले तरी प्राण्यांचे रक्त पिणारे वगैरे प्रकारांची भीती वाटते... :& दोन दिवसांत तीन वेळा ट्वायलाईट पाहणार्‍या परापासून त्याच्या क्याफेत जाणार्‍या मंडळींनी जपून राहावे असे सांगावेसे वाटते... #:S #:S ता.क. .. परा, मानवी गंधाविषयी तुझे मत काय आहे???

छोटा डॉन 31/05/2010 - 16:13
ह्या पिक्चरचे दोन्ही भाग भारी होते. त्यातला पहिल्या भागाचे मस्त परिक्षण केले आहेस, दुसर्‍या भागाची वाट पहात आहे. पटकन येऊदेत ... ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

शानबा५१२ 31/05/2010 - 19:37
खुप दीवसांनी mobile मधल wattpad च version update केल तर 'featured work' मधे vampire आणि love,romance ह्याच विषयावर जास्त लिहल होत.मी बोललो काय साल्या एकाच विषयावर लिहलय....... कारण मी crime story शोधत होतो.........हे आता मला कळल त्या लेखकांवर कसल भुत चढलेल ते!! आम्हाला आमच्या आवड्त्या कथा ज्या चित्रपटामुळे नाही भेटु शकल्या त्या चित्रपटाचा आम्ही निषेध करतो!! आणि अशा पकाउ विषयाला रोचक रुप दील्याबद्द्ल 'परा' ह्यांचे आभार.....तुमच्या मुळे त्या चित्रपटाला आजुन प्रेक्षक भेटतील. The Dark Knight पण भलताच गाजला पण तोही मला download करुन बघावसा नाही वाटला........सांगायचा भाग हा की.......हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. शेणबा,श्यानबा,कोदा,ज्ञानबा,शिवबा,कडबा.............ई. साभार........... प्रणयकथेतील खाजकुमार! (आता फिट्टुस झाल............you can stop or you can continue!) ************************************************* You want to cope with 'Global Warming'? Then ban porn movies!!

मी चित्रपट पाहिला.... आणि "व्हँपायर" या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित चित्रपटदेखील किती काव्यात्मकरित्या घेता येतात याचे सुंदर उदाहरण म्हणजे "ट्वायलाईट". निव्वळ ते कॉलेज, तो परिसर, कॅन्टिन, क्लासरूम, बेलाचे अन्य मित्रमैत्रिणीबरोबर समुद्रकिनार्‍यावर पिकनिकला जाणे, आणि एडवर्डचा तिथे येण्यास ठाम नकार....त्यामुळे बेलाचा गोंधळ.... या सर्व गोष्टींचे इतक्या सुंदररितीने चित्रीकरण झाले आहे की, हा एक भयपट आहे हे लक्षातच येत नाही. ("बेला" पात्रासाठी तरी सर्वांनी हा चित्रपट पाहायला हवा...!) (राजकुमार ~~ जेकब आणि त्याच्या वडिलांकडून "बेला" ला वेळीच सावध करण्याचे प्रयत्न.... याबद्दल लेखात उल्लेख केला असता तर चालले असते असे मला वाटते.... अर्थात त्यामुळे बेलाच्या निर्णयात काही फरक पडत नाही ही गोष्ट अलाहिदा...! एनी वे... नाईस रिपोर्टिंग !) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता 01/06/2010 - 08:23
अच्छा अच्छा. काही शब्द मराठीतून काढून टाकावेत. तुम्हाला काय वाटते ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अमोल केळकर 31/05/2010 - 19:16
मस्त माहिती आणि चित्रे ही अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

हर्षद आनंदी 31/05/2010 - 19:34
मुव्हीज वर थोडासा चित्रपट पाहीला.. पण बाहेर जावे लागल्याने बाकीचा नाही बघता आला, म्हणुन लगेच त्याच रात्री डी-व्हीडी आणुन २ वेळा पाहीला..चित्रपटाची कल्पना भन्नाट आहे. "प्रेम" आणि प्रेमासाठी सारे काही.. मग तो रक्तपिपासु व्हंपायर का असेना!! बॅकग्राऊंडवर बेला सांगत असते... I never given much thought on how to DIE.. . . . . . . but DIE in place of someone I LOVED seems better way to DIE! आणि फ्रंटला तो हरीणाचा शॉट्!! त्या क्षणापासुन चित्रपट पकड घेतो तो शेवटच्या बॉल डान्स पर्यंत.. वाटत हा प्रवास संपुच नये!!! दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

स्वाती२ 31/05/2010 - 19:36
मस्त ओळख. इथल्या मिडल्स्कूलर्स मधे खूप पॉप्युलर आहेत या सिरीजमधली पुस्तकं.

आवशीचो घोव् 31/05/2010 - 20:48
एडवर्ड बेलाकडे का आकर्षित होतो याचं कारण तुम्ही दिलं नाहीत. चारच दिवसांपूर्वी न्यू मून पाहिला. एक्लिप्स पुढच्या महिन्यात येतोय. :)

फटू 31/05/2010 - 21:30
आतापर्यंत पोस्टरवरुन हॅरी पॉटर टाईपचा वाटत होता म्हणून पाहणं टाळत होतो. तुझ्या या परीक्षणाने चित्रपट पाहावा असं वाटू लागलं आहे. निदान बेलासाठी तरी ;) फटू

मदनबाण 31/05/2010 - 21:36
छान परिक्षण... मदनबाण..... Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it. Cullen Hightower

टारझन 31/05/2010 - 21:47
मस्त परिक्षण रे !! तु पेपरात लिहायला लाग ... पुढारी वगैरे "आकडे" छापुन येणार्‍या पेपरांत तुझे हे परिक्षण छापुन आले तर त्या पेपरची सुद्धा इमेज सुधारेल . :)

रामदास 31/05/2010 - 22:09
तेव्हा घरात बघीतले होते खरे. मी ,टीनएजर्सनी वाचायचे पुस्तक असेल म्हणून कव्हर बघून बाजूला ठेवून दिले होते.आता वाचावे म्हणतो. काही सिनेमे परीक्षण वाचून बघीतले होते आणि बर्‍याच वेळ सिनेमापेक्षा परीक्षण चांगले वाटले होते.यावेळी तसेच होवो. संधी मिळाली तर सिनेमा बघीन.मला डायलाग कळत नाहीत.सब टायटलवाला सिनेमा मिळतो आहे का ?

In reply to by रामदास

फटू 31/05/2010 - 23:23
इंग्रजी चित्रपटांमधले संवाद न कळण्याची समस्या काका लोकांनाही सतावते तर. मी आपला उगाचच मनाशीच खट्टू होत होतो की आपल्यालाच इंग्रजी चित्रपटांचे संवाद कसे कळत नाहीत... फटू

बघायला पाहिजे. आपल्याला आवडतात असले सिनेमे. काय लहान पोरांसारखे असले सिनेमे बघतो या टिप्पण्या (बायकोच्या, आणखी कुणाच्या!) कानाआड करून परत परत या प्रकारचे सिनेमे बघण्यात मस्त मजा आहे. (तुम्हा पुण्यात राहणार्‍या लोकांचं बरं आहे बाबा. छान थेटरं आहेत असले छान सिनेमे बघायला! ) आळश्यांचा राजा

चिन्मना 01/06/2010 - 05:53
चांगले परीक्षण. आजच नेटफ्लीक्स् वर चित्रपटाचे दोन्ही भाग क्यू मध्ये टाकले आहेत. परीक्षण आणि प्रतिक्रियांवरून चांगले असतील असं वाटतंय. चिन

Pain 01/06/2010 - 06:13
उत्तम परिक्षण पण तेवढाच बकवास आणि भंगार चित्रपट. Typical teenage lovestory. Action, thriller, suspense वगैरेची आवड असेल तर अजिबात बघु नका. मी वेअरवुल्फ आणि व्हँपायरसाठि पाहिले आणि पस्तावलो. ~X( इतका फ्रस्ट्रेट मी फक्त "जानी दुश्मन" पाहिल्यानंतर झालो होतो. कथेमधे अनेक loose ends/अपुर्ण भाग असून तिच्या प्रेमळ आणि समजूतदार वडिलांसारखेच त्यांना फाट्यावर मारण्यात येते. २ तासापैकी एकुण action चा भाग ४-५ मि. असेल. कदाचित वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे बाईने लिहिल्यामुळे असेल पण प्रेमकथेला ९५-९७% महत्व ? आवरा. ज्यांना टीनएज लव्हस्टोरिज आवडतात त्यांच्यासाठी पर्वणी. बराच वेळ आपण वाट बघत रहातो आणि काहीच होत नाही X( खरे action/ game originated आवडणार्‍यांसाठी : नविन आलेला प्रिन्स ऑफ पर्शिया चांगला आहे. अतिशय वेगवान. कुठेही आपण झक मारली किंवा डोक्यावरचे केस उपटावे असे वाटत नाही.

In reply to by Pain

फटू 01/06/2010 - 12:33
बराच वेळ आपण वाट बघत रहातो आणि काहीच होत नाही आम्ही ईंजिनीयरींगला असताना सुमडीत बी ग्रेडचे पिच्चर पाहायलो जायचो. बराच वेळ आता येईल तसला सीन मग येईल अशी खुप वेळ वाट पाहायचो. पण तसले सीन काही यायचे नाहीत. उगाच आपली लहान मुलांची समजूत घालावे असे छोटे मोठे सीन मात्र खुप असायचे. :P फटू

उत्तम परिक्षण! पण मास्तर म्हणतो तसे परापासून जरा जपूनच राहिले पाहिजे.. चिलखत- जिरेटोप घालूनच त्याच्या नखांचा सामना करावा लागेल. उत्कंठा निश्चितच वाढली आहे..

परा नक्की पाहणार रे चित्रपट निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
बरेच दिवस लिहिन लिहिन म्हणता म्हणता ह्या चित्रपटावर लिहायचा आज मुहुर्त उजाडला. शुक्रवारी काहीच काम धाम नसल्याने ट्वायालईट चौथ्यांदा बघितला, चित्रपटाचा फारच परिणाम पुन्हा एकदा मनावर झाल्याने शनिवारी देखील परत बघितला आणी काल चक्क रात्री जागुन पुन्हा एकदा स्टार मुव्हिजवर बघितला. येवढे आहे तरी काय ह्या चित्रपटात ? ह्यात आहे एक अनोखी प्रेम कहाणी.

नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तेच...

निमिष सोनार ·

योगी९०० 30/05/2010 - 23:44
आणखी काही.. १) जेव्हा तुमचे किंवा घरातल्या कोणाचे लग्नाचे बघत असले तर..जेव्हा जेव्हा भेट होईल तेव्हा तेव्हा असे लोक सर्वांसमोर प्रश्न विचारतात.."काय मग ठरले का..?" किंवा.. " परवा तो मुलगा/मुलगी पहायला आले होते ना..काय झाले त्याचे..?" २) परदेशात निघालो किंवा कधी फोन केला तर पहिला प्रश्न "कधी येणार?" ..किंवा.."अजून किती दिवस आहात तिकडे?" ३) एखाद नोकरी बघत असेल तर.."लागली का नोकरी"..किंवा "start किती आहे..? इतकाच..? आमच्या बाबूला मात्र एवढा start मिळाला". खादाडमाऊ

टारझन 31/05/2010 - 00:04
(७) पायी चालणार्‍यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय. हा हा हा .. बाकी परवा मी बाईक वर चाललो होतो , एक चोंग्या "फुटपाथ" सोडुन "रोडवरुन" चालला होता, त्याला कर्णकर्कष्य हॉर्ण देऊन देखील तो बाजुला हालला नाही, त्याला म्हंटलं , "काय गाव्वालं , आज इकडं कुटं मार्णींग वाकला ?" :) असो , लेख ओके ओके !!

In reply to by टारझन

शिल्पा ब 31/05/2010 - 00:16
काय टार्झनराव, मंग कंची बाईक हाय तुम्चाकड? साधी का आटो इस्टार्ट वाली? इरजानाची येजन्सी घ्यात्लेली सिल्पा *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

टारझन 31/05/2010 - 00:38
आमच्या गाडी ला किकंच नाय ;) फक्त बटान मारुन स्टार्ट व्हती :) ही आमची यामा , हिच्यावर आमचा शामा पेक्षा बी जास्ती जीव :)

In reply to by टारझन

Manoj Katwe 31/05/2010 - 07:33
कितीला घेतली ? हि काय एवढी चांगली नाहीये, आमच्याकडे ह्या पेक्षा चांगली आहे. आम्ही जरा standard वापरतो आमच्या गाडीला kick आणि button दोन्ही हाय आणि गरज पडली तर ढकलून सुद्धा start व्हतेया

In reply to by टारझन

रेवती 31/05/2010 - 19:09
अर्रर्र! टार्‍या, हा रंग आहे कारे तुझ्या यामाचा? यापेक्षा तो दुसरा रंग बरा आहे रे!;) रेवती

In reply to by रेवती

टारझन 04/06/2010 - 20:51
यापेक्षा तो दुसरा रंग बरा आहे रे!
हॅहॅहॅ ... कोणत्या "रंगा" बद्दल म्हणालात ? :) असो ... च्यायला आम्ही आमच्या गाडीचा रंग लाल असुन काही बोलत नाही , वर कोण तो "आमचीच लाल" म्हणतोय ? फाडा त्याची ....... पावती हो .. हेल्मेट नाही .. डायरेक्ट कवटी आहे =)) -(यामा) दरोज धावते

In reply to by टारझन

छोटा डॉन 31/05/2010 - 00:42
खुलासा : तुम्ही बाईक पुण्यात चालवत होतात असे (सोईस्कर) गृहीत धरतो. >>.. बाकी परवा मी बाईक वर चाललो होतो , एक चोंग्या "फुटपाथ" सोडुन "रोडवरुन" चालला होता, त्याला कर्णकर्कष्य हॉर्ण देऊन देखील तो बाजुला हालला नाही, त्याचे १००% बरोबर आहे, काय चुक आहे त्याची ? एक तर त्तुम्ही फुटपाथ सोडुन रस्त्यावर बाईक चालवताच का ? शिवाय त्याने तुमच्या गाडीचा हॉर्न ऐकुन बाजुला का व्हावे ? हॉर्न तुमच्या गाडीचा, वाजवणारे तुम्ही, मग त्याने का बाजुला व्हावे ? हे न पटणारे आहे, असो. ------ (रामशात्री) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

टारझन 31/05/2010 - 00:50
आगायायाया .... =)) =)) =)) =)) डाण्या , सहि चुकली लेका फक्त ... बाकी समदं आंक्षी बराबर हाय .. ते (पादचारी) छोटा डॉण असे हवे. :) -(बायका* प्रेमी) टारझन * बाईक चे अनेकवचन आहे ते.

In reply to by छोटा डॉन

शास्त्रीबुवांशी सहमत आहे. रस्त्यावर पहिला हक्क हा पदचार्‍याचाच असतो. *'टारझन तुम्हारा चुक्याच' असा लेख लिहावा काय ?* ©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by छोटा डॉन

रेवती 31/05/2010 - 19:10
हीहीही! बरोबर म्हणताहेत डॉनसाहेब!;) परवाच पुण्यात एक बाई आणि बाईकवाला भस्स्कन् जवळ येऊन थांबला. आता 'रामनाम' घेण्याची वेळ आली असे वाटल्याने मी पटकन् डोळे मिटले तर हा पठ्ठ्या हसायला लागला. आता वाटते, का म्हणून त्याने तरी बाईक हळू चालवावी?;) रेवती

Pain 31/05/2010 - 00:16
१, ४,५ फारसे आक्षेपार्ह नाहीत. (७) पायी चालणार्‍यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय पादचारीही काही कमी नसतात. बागेत फिरल्याप्रमाणे रस्त्यावर फिरणे, मनात येइल तेव्हा रस्ता क्रॉस करणे (डावी-उजवीकडे न पहाता), हिरवा सिग्नल मिळाल्यावर पुढे टपकणे वगैरे वगैरे. (९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे सांगतात आणि जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून त्या व्यक्तीच्या मुड ओफ करू त्याचे दही करतात. तुमचे पैसे वाचले ना ! पुढच्यास ठेच, मागचा शहाणा !! तसेही हल्लीचे हिंदी सिनेमे फार बकवास असतात्...

छोटा डॉन 31/05/2010 - 00:38
काही मुद्दे पटतील असे वाटले. बाय द वे, बर्‍याच वेळा ह्या गोष्टी सापेक्ष असतात. असो. >>वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे, रस्ता मोकळा न करने. -१, १००% असहमत ... आम्हाला असे वरातीत रस्त्यावर नाचायला लै आवडते. त्यात एक वेगळीच मज्जा आहे हो,एकदा अनुभव तर घेऊन पहा ;) बाकी आम्हाला नेहमीच खटकणारा प्रश्न "काय साहेब, आज आमच्या गरिबाच्या मिपा/मीम वर कसे ? " ;) बाकी सविस्तर नंतर :) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by कुंदन

II विकास II 01/06/2010 - 19:09
आम्हाला नेहमीच खटकणारा प्रश्न "काय साहेब, मिळाले का पैसे परत?" == सध्या आम्हालाही हाच प्रश्न विचारतात. असतात, नशीबचे भोग. काय करायचे !!!

पांथस्थ 31/05/2010 - 10:03
(८) तोंडाला रुमाल/हात न लावता सार्वजनिक थुंकणे, शिंकणे; वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे, रस्ता मोकळा न करने.
" सार्वजनिक थुंकणे" म्हणजे काय वो? आणि थुंकतांना तोंडावर रुमाल/हात ठेवुन कसे थुंकतात?
(९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे सांगतात आणि जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून त्या व्यक्तीच्या मुड ओफ करू त्याचे दही करतात.
च्यामारी तुमचे पैसे वाचवले कि राव. उगा भंगार सिनेमा का बघावा? "जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून" बाकी ह्याचे स्पेशालिस्ट मिपावरती आहेत. यादित भरः १०. डोक्याला रुमाल/हाताला आवर न घालता सार्वजणिक संस्थळावरती (जसे मिपा) नको नको ते धागे टाकुन वाचकांच्या मुडचा ओफ करुन त्याचे दही घालतात/ आणंदावर विरजण घालतात. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

निमिष सोनार 31/05/2010 - 11:25
आपल्या प्रतिक्रियांवरून मला लक्षात आले की... काही ठीकाणी अनवधानाने काही मुद्दे लिहायचे राहीले किंवा चुकीच्या पद्धतीने लिहिले गेले, ते मी आता बरोबर केले आहेत. कृपया पुन्हा लेख वाचावा. तसदी बद्दल क्षमस्व! (उदा : सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रुमाल/हात न लावता शिंकणे; रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणे; .. असा बदल केला आहे) धन्यवाद! माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या- http://nimishthinkcity.blogspot.com

>> झेरॉक्स काढायला येणार्‍या व्यक्तीचे खासगी कागदपत्रके, याकडे हे लोक ढुंकून बघण्याचा प्रयत्न करतात. याबाबतीत मी एकदा व्होडाफोनच्या दुकानातल्या माणसाला फैलावर घेतला होता. पोस्टपेड कनेक्शनसाठी बँकेच्या पासबुकाची कॉपी हवी होती. त्याने पहिलं पान बघायला मागितलं, पत्ता नीट लिहीला आहे ना बघायला आणि पुढची पानं उलटायला लागला. मी टोकलं. तर म्हणे, "तुम्हाला याची कॉपी द्यावी लागेलच कंपनीला, नाहीतर पोस्टपेड कनेक्शन कसं देणार ते!" मी पासबुक आधी हिसकावून घेतलं, "तुम्ही कनेक्शन अ‍ॅप्रूव्ह करणार का कंपनीवाले? तुम्ही करणार नसाल तर माझ्या एकाही डॉक्यूमेंटमधे डोकावून पाहिलंत तर खबरदार! तुमचं काम डॉक्यूमेंट इथून तिथे पाठवायचं आहे तर उगाच भोचकपणा बंद करा." माझं कनेक्शनचं कामही चटकन झालं! ;-) अदिती

वेदश्री 31/05/2010 - 12:15
१. "कुठे आहेस?" - पृथ्वीवर! "आजूबाजूला आवाज कसला येतोय?" - शांततेचा! "कुठे पिक्चर मधे आहात वाटतं?" - नाही. सिनेमात आहे अशा कल्पनेत आहे! "लग्नाची वरात चाललीय वाटतं तुमच्या जवळून!" - अय्या! कित्ती तो मनकवडेपणा! "आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे.. ३. "एखादी आनंदाची बातमी आहे का?" - आहे की. तुम्ही एक्स्पेक्टींग आहात ५६व्यांदा असे ऐकलेय! ४. "कुठे? बाहेर चाल्लेत का?" - नाही. घरात चाललेय.. १८० अंशातून! ५. "केवढ्याला घेतली?" - विचारून सांगते.. गिफ्टमध्ये मिळालेय ना! ६. "पगार किती मिळतो?" - मिळतो कसला हो? उलट नोकरीवर ठेवल्याबद्दल आम्हालाच पैसे द्यावे लागतात कंपनीला..! ९. "बघू नका, भंगार सिनेमा आहे" - तुम्ही भंगार विकत घेण्याचा कार्यक्रम कधीपासून सुरू केलात?

In reply to by वेदश्री

छोटा डॉन 31/05/2010 - 19:10
एकदम क्लास उत्तरे आहेत ... >> आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे... ऑ ??? अहो हे ऐकल्यावर तो मित्र आमच्या पेकाटात लाथ घालायला धावुन येणार नाही का ? उगाच त्यावरुन 'महाभारत' व्हायचे ... ------ (पितामह)छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

टारझन 31/05/2010 - 21:41
>> आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे... ऑ ??? अहो हे ऐकल्यावर तो मित्र आमच्या पेकाटात लाथ घालायला धावुन येणार नाही का ?
हॅहॅहॅ .. सहमत आहे :) ------ (दु:शासन) टारझन

Pain 31/05/2010 - 12:27
बहुतांश हिंदी सिनेमे भंगार असतात आणि या असल्या लोकांमुळे ते फालतू चित्रपट बनवणार्‍यांचे फावते.

त्यापेक्षा सगळ्यात सोपं म्हणजे "कुठे आहेस?" विचारण्या ऐवजी- "नमस्कार! कसा आहेस? बिझी आहेस/आहात काय? ही वेळ बोलायला योग्य आहे का, की नंतर फोन करू?" असे आपण विचारू शकतो! ही तर क्रेडीट कार्ड/पर्सनल लोन गळ्यात मारणार्यांची ट्रेन्ड भाषा झाली हो.! हे असे प्रास्तविक ऐकले की तोंडातुन आपोआप "नॉट इंटरेस्टेड" हे ट्रेन्ड उत्तर आपोआप बाहेर पडते. त्यापेक्षा "कुठे आहेस?" लाखपटीने परवडले. उगाच बिनबुडाची औपचारिकता नको. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

(३) हे लोक लग्न झालेल्या पण अजूनपर्यंत मूल नसलेल्या जोडप्याला प्रत्येकच भेटीत, फोनवर, समारंभात सर्वांसमोर "एखादी आनंदाची बातमी आहे का?" हेच विचारत सुटतात. (यांच्या अशा "सुटलेल्या" प्रशनामागचा हेतू हाच की "सुटलेले "पोट यांना लवकर दिसावे ) लग्न झालेल्या व मूल न झालेल्या जोडप्याला अजुन काय प्रश्न विचारु शकतो ते सांगा बरे.? (विशेषतः त्या जोडप्याची तुमची जुजबीच ओळख असेल आणि दोघांनाही (तुम्हालाही आणि समोरच्या जोडप्यालाही) एकमेकांशी काय बोलावे हा प्रश्न पडत असेल तर.फक्त हसुन पुढे जाणे म्हणजे शिष्ठपणा दाखविल्यासारखे होते.) (५) आपण काही वस्तू खरेदी केली की, आपल्याला ते विचारतात "केवढ्याला घेतली?" अगदी विचारतातच! एखादी नवी वस्तु तुम्ही खरेदी केली आणि दुसर्याला दाखविली तर त्या दुसर्या व्यक्तिकडुन तुम्हाला काय अपेक्षित आहे बुवा. त्यांनी काय फक्त वा वा छान छान असे म्हणणे..! दुसर्या व्यक्तिच्या बाजुने विचार केला तर ती असेही म्हणेल की काही लोकांना उगाच नव्या वस्तु खरेदी करुन लोकांना दाखवायची फार हौस असते बुवा. इनफॅक्ट आजकाल सर्वत्र होणारी फसवाफसवी पाहता हा प्रश्न तर अगदीच औचित्यपूर्ण ठरतो.कुठुन काय किती किमतीत मिळेल ह्याचा अंदाज येतो.विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या बाबतीत तर फारच फसवाफसवी होण्याची शक्यता असते. (४) बाहेर जात असलो की हे विचारतात -"कुठे? बाहेर चाल्लेत का? कामात काम झाले तर बिघडले कुठे हो? तुम्ही जिकडे जाणार असाल तिकडेच त्या विचारणार्यांचे काही काम असेल तर? हा प्रश्न गैरवाजवी कसा? बाहेर जाताना स्वतःहुन सांगुन जाणे उत्तम. विशेषतः काही महाभाग घरात न सांगता बाहेर जातात आणि मोबाईल ही विसरतात.मग त्यांच्या मोबाईलवर आलेले कॉल अटेन्ड करा आणि कुठे गेला?कधी येणार असा प्रश्न आला तर काय उत्तर द्यावे हा प्रश्नच! बाकी .. लोकांचे कशामुळे काय बिनसेल काही सांगता येत नाही बुवा.. सर्व उत्तरे ह.घ्या. (भोचक वाचक) योगेश --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

निमिष सोनार 31/05/2010 - 15:40
(मी विवाहीत असून मला सहा वर्षाचा मुलगा आहे) हे सगळे अनुभव मलाच आले असून कंटाळून मी हे लिहिले आहे असे नाही. मित्रमंडळी, इतर नातेवाईक यांच्या अनुभवावर सुद्धा हे आधारित आहे. आणि हो, सर्व उत्तरे ह. च घेतली आहेत मी... :-) डोंट वरी! तुमचे मुद्दे बरोबर आहेत, माझा आक्षेप फक्त खालील प्रकारांना आहे- (३) माझ्या ओळखीच्या जोडप्यांना असे अनुभव आलेत की, बरेचदा आमचा अजून विचार नाही असे सांगून टाकलेल्यांना सुद्धा पुन्हा पुन्हा असे प्रश्न विचारले जातात. तसेच, खुप चेकप होवून ही कुणात दोष नसूनही एखाद्या जोडप्याला मूल होत नाही असे माहिती असूनही, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारले जातात. हे चूक आहे. (४) कुठे चालले असे उगाचच टोकू नये असे मला वाटते. नाट, नजर लागते. असो ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे! (५) नवीन घेतलेली वस्तू उगाच याला त्याला प्रत्येकाला दाखवत बसणं, हा निदान माझा तरी स्वभाव नाही. पण, मला असे अनुभव आलेत की, मी वस्तू न दाखवताही मला विचारेल जाते. एकदा मी बुट घेतले. घालून जात असतांना एकाने विचारले- "नवीन घेतलेत वाटते. केवढ्याला? कोठून घेतले...." वगैरे.. :-) जाहिरात- माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या- http://nimishthinkcity.blogspot.com

निमिष सोनार 31/05/2010 - 15:45
प्रश्न विचारूच नये असे नाही, पण बरेचदा समोरच्याला मुद्दाम डिवचणासाठी जेव्हा असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते चूक आहे.

छोटा डॉन 31/05/2010 - 16:08
मला वारंवार छळणारे आणि वैताग आणणारे काही प्रश्न : १. आयला, आज इतका लवकर कसा हापिसात ? ( आता मला सांगा एवढ्या उन्हाचे ११.३० / १२ ला हापिसात आल्यावर हा प्रश्न विचारणे माणुसकीला सोडुन नाही का ? ) २. अरे त्या टास्कचे काय झाले ? झाला का डिलिव्हर ? ३. दर शुक्रवारी हमखास विचारला जाणारा प्रश्न : काय मग, आज हाफ-डे का ? ( बर्‍याचदा हे विचारणारे आंतरजालीय मित्र असतात हा भाग अलहिदा ) बाकी अजुन आठवल तसे .... ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मी भवानी टँक येथे नेहमीप्रमाणे सकाळी स्विमिंग करीत होतो. त्याचवेळी तेथे आपल्या नातवाला घेऊन आलेले आमचे एक ज्येष्ठ पाहुणे मला पोहताना पाहुन म्हणाले, "अरे व्वा... इन्द्रा, काय पोहायला आलायं वाटतं?" काय उत्तर देणार.... "नाही, फिरायला आलोयं बागेत" ??? ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

रेवती 31/05/2010 - 19:02
खी खी खी! आणि ज्येष्ठ व्यक्ती असले कारणाने काही बोलताही येत नाही. रेवती

धमाल मुलगा 31/05/2010 - 18:17
एक से एक उत्तरं! खरंय, फालतु प्रश्न विचारुन कधीकधी डोकं पार भंजाळुन टाकतात लोक. मला वैताग आणणारा प्रश्नः (सोमवार ते शुक्रवार सर्वसाधारणपणे रात्री ९-९:३० पर्यंत माणुस हापिसात काम(!) करत असतो हे तसं सगळ्यांना ठाऊक असतं, पण्ण....) एखाद्या दुपारी/संध्याकाळी आपण कामाच्या गडबडीत असताना फोन खणाणतो.. मी: हॅलो? फोन करणारा/री: कुठेयस? मी (मोठा नि:श्वास सोडत) :ऑफिस! आणखी कुठे असणार? फोन करणारा/री : काय करतोयस? (ह्या वाक्यावर, फोनमध्ये शिरुन समोरच्याचं कानठाळ रंगवण्याची तीव्र इच्छा दाबावी लागते.) मी: ब्रेबॉन स्टेडियमवर वॉटरपोलो खेळतोय..येतोयस? बाकी, मी लहान असताना, "कुठे चाललात?" हा माझा तिर्थरुपांना विचारण्याचा नेहमीचा प्रश्न! आणि त्यांचं राग आवरुन द्यायचं नेहमीचं उत्तरः "खड्ड्यातल्या गणपतीला चाललोय." =))

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 31/05/2010 - 19:05
>>मी: ब्रेबॉन स्टेडियमवर वॉटरपोलो खेळतोय..येतोयस? ??? अरे पण तु वॉटरपोलो खेळायल पुण्यातुन खास बेबॉर्न स्टेडियम ( मुक्काम मुंबई ) इथे कशाला जातोस ? पुण्यात सोय आहे की नेहरु स्टेडियम आणि सणस मैदानावर ... तु एवढ्या लांब का जातोस रे ? ------ ( चौकस )छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 31/05/2010 - 19:11
पण हे असे प्रश्न वारंवार 'तुम्हालाच' का विचारले जातात हा मुद्दा खरोखर विचार करण्यासारखा आहे. असो, लोक तुम्हालाच का विचारतात हो असे प्रश्न ? ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 31/05/2010 - 19:28
वस्तुतः हा मुद्दा अगदी विचार करण्याजोगा आहे. एका गहन विषयालाच आपण हात घातला असे म्हणल्यास वावगे ठरु नये. आता माझ्या अल्पमतीनुसार मी जे काही आडाखे बांधले त्याप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. (वि.सु.: ह्या उत्तरासाठी आम्ही विकिपिडिया खंगाळला नाही, ऑनलाईन लायब्र्यांची पानं उचकली नाहीत, की कुणाला फोनाफोनी करुन आकडेमोड वगैरेची मदत घेतलेली नाही, त्यामुळे हे उत्तर विश्वासार्ह असेलच ह्याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. उत्तर आवडलं, ठीक! नाही आवडलं, तरीपण ऐकायचं :D ) तर, असे प्रश्न आमच्यासारख्यांनाच का विचारले जात असावेत ह्यावर आम्ही सखोल चिंतन केलं. त्यावरुन साधारणतः असं लक्षात आलं, की आम्ही अशा प्रश्नांना समोरच्याला "अरेरे, अ‍ॅग्गद्दी कॅसॅही असला आपल्यातलाच आहे. आपणच नाही लक्ष दिलं तर कोण आहे बिचार्‍याला? ह्यांना आपलं म्हणूया" अशा उदात्त दृष्टीकोनातुन उत्तरं देत रहातो, कधी विचारणार्‍याच्या वयामुळे, कधी भिडस्तपणामुळे इ.इ. अशामुळं होतं काय की, ह्या प्रश्नप्रसवविद्वानांना वाटते की, चला, कुणापुढेतरी जुदाईमधला परेशरावल होता येतंय...चान्स सोडता कामा नये." तेच जर एखाद्यानं 'तुमचं चालु द्या. माझ्यापुरता विषय संपला" असं म्हणलं तर पुन्हा कशाला कोण हिंग लाऊन विचारायला जाईल अशा व्यक्तीला? अहो, शेवटी आपण माणसं जोडतो, त्यांचं आपल्यावर प्रेम असतं, त्यातुन ते बिचारे असं काहीबाही विचारत बसतात. आम्ही जमेल तेव्हढी उत्तरं देतो प्रेमानं. न जमेल तेव्हा, "आज तुला फारच पातळ प्रश्न लागले आहेत रे.." असं म्हणुन कटवतो. :D असो, माझ्या ह्या संक्षिप्त आणि चिमुकल्या प्रतिसादातुन माझे मनोगत समजले असेल अशी आशा करतो आणि हा प्रतिसाद इथेच आवरता घेतो. प्रतिसाद देण्याची संधी दिल्याबद्दल मी श्री.निमिष सोनार, प्रश्न विचारल्याबद्दल श्री. छोटा डॉन, मिसळपाव.कॉम तयार केल्याबद्दल श्री.नीलकांत, मराठीत टंकनसुविधा देणारे गमभनकार श्री.ॐकार, इंटरनेट कनेक्शन वापरु दिल्याबद्दल आमची कुंपणी, त्या नेटवर्कवर मिपा उघडु देत असलेल्या सिस्टिम्स डिपार्टमेंट, मला शाळेत मराठी शिकवणारे श्री.भावे गुरुजी ह्या सर्वांचे मनापासुन आभार मानुन माझे चार शब्द संपवतो. _/\_ जय हिंद, जय महाराष्ट्र!

In reply to by धमाल मुलगा

बरं बरं यादी पावली; पण संगणक बनवणार्‍या अ‍ॅलन ट्यूरीनला नाही का धन्यवाद? असो. धम्या, तू वॉटरपोलो का रे खेळतोस, त्यापेक्षा कबड्डी खेळत जा! पैलवानांनी असे खेळ खेळावेत.

रेवती 31/05/2010 - 19:07
निमिषभौ, लेखन आवडले. आपण म्हणता त्याप्रकारचे प्रश्न विचारून लोक आपल्याला अडचणीत आणतात खरे! आपल्याकडे तर फुल्ल ष्टॉक आहे अश्या प्रश्नांचा (मला विचारलेल्या)! :) रेवती

निमिष सोनार 04/06/2010 - 16:13
बॅंक, रिझर्वेशन काउंटर, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी हे लोक आपल्याला पेन मागतात. आणि आपले भरायचे राहून जाते आणि पेन परत मिळेपर्यंत मनाची चलबिचल होते.....

योगी९०० 30/05/2010 - 23:44
आणखी काही.. १) जेव्हा तुमचे किंवा घरातल्या कोणाचे लग्नाचे बघत असले तर..जेव्हा जेव्हा भेट होईल तेव्हा तेव्हा असे लोक सर्वांसमोर प्रश्न विचारतात.."काय मग ठरले का..?" किंवा.. " परवा तो मुलगा/मुलगी पहायला आले होते ना..काय झाले त्याचे..?" २) परदेशात निघालो किंवा कधी फोन केला तर पहिला प्रश्न "कधी येणार?" ..किंवा.."अजून किती दिवस आहात तिकडे?" ३) एखाद नोकरी बघत असेल तर.."लागली का नोकरी"..किंवा "start किती आहे..? इतकाच..? आमच्या बाबूला मात्र एवढा start मिळाला". खादाडमाऊ

टारझन 31/05/2010 - 00:04
(७) पायी चालणार्‍यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय. हा हा हा .. बाकी परवा मी बाईक वर चाललो होतो , एक चोंग्या "फुटपाथ" सोडुन "रोडवरुन" चालला होता, त्याला कर्णकर्कष्य हॉर्ण देऊन देखील तो बाजुला हालला नाही, त्याला म्हंटलं , "काय गाव्वालं , आज इकडं कुटं मार्णींग वाकला ?" :) असो , लेख ओके ओके !!

In reply to by टारझन

शिल्पा ब 31/05/2010 - 00:16
काय टार्झनराव, मंग कंची बाईक हाय तुम्चाकड? साधी का आटो इस्टार्ट वाली? इरजानाची येजन्सी घ्यात्लेली सिल्पा *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

टारझन 31/05/2010 - 00:38
आमच्या गाडी ला किकंच नाय ;) फक्त बटान मारुन स्टार्ट व्हती :) ही आमची यामा , हिच्यावर आमचा शामा पेक्षा बी जास्ती जीव :)

In reply to by टारझन

Manoj Katwe 31/05/2010 - 07:33
कितीला घेतली ? हि काय एवढी चांगली नाहीये, आमच्याकडे ह्या पेक्षा चांगली आहे. आम्ही जरा standard वापरतो आमच्या गाडीला kick आणि button दोन्ही हाय आणि गरज पडली तर ढकलून सुद्धा start व्हतेया

In reply to by टारझन

रेवती 31/05/2010 - 19:09
अर्रर्र! टार्‍या, हा रंग आहे कारे तुझ्या यामाचा? यापेक्षा तो दुसरा रंग बरा आहे रे!;) रेवती

In reply to by रेवती

टारझन 04/06/2010 - 20:51
यापेक्षा तो दुसरा रंग बरा आहे रे!
हॅहॅहॅ ... कोणत्या "रंगा" बद्दल म्हणालात ? :) असो ... च्यायला आम्ही आमच्या गाडीचा रंग लाल असुन काही बोलत नाही , वर कोण तो "आमचीच लाल" म्हणतोय ? फाडा त्याची ....... पावती हो .. हेल्मेट नाही .. डायरेक्ट कवटी आहे =)) -(यामा) दरोज धावते

In reply to by टारझन

छोटा डॉन 31/05/2010 - 00:42
खुलासा : तुम्ही बाईक पुण्यात चालवत होतात असे (सोईस्कर) गृहीत धरतो. >>.. बाकी परवा मी बाईक वर चाललो होतो , एक चोंग्या "फुटपाथ" सोडुन "रोडवरुन" चालला होता, त्याला कर्णकर्कष्य हॉर्ण देऊन देखील तो बाजुला हालला नाही, त्याचे १००% बरोबर आहे, काय चुक आहे त्याची ? एक तर त्तुम्ही फुटपाथ सोडुन रस्त्यावर बाईक चालवताच का ? शिवाय त्याने तुमच्या गाडीचा हॉर्न ऐकुन बाजुला का व्हावे ? हॉर्न तुमच्या गाडीचा, वाजवणारे तुम्ही, मग त्याने का बाजुला व्हावे ? हे न पटणारे आहे, असो. ------ (रामशात्री) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

टारझन 31/05/2010 - 00:50
आगायायाया .... =)) =)) =)) =)) डाण्या , सहि चुकली लेका फक्त ... बाकी समदं आंक्षी बराबर हाय .. ते (पादचारी) छोटा डॉण असे हवे. :) -(बायका* प्रेमी) टारझन * बाईक चे अनेकवचन आहे ते.

In reply to by छोटा डॉन

शास्त्रीबुवांशी सहमत आहे. रस्त्यावर पहिला हक्क हा पदचार्‍याचाच असतो. *'टारझन तुम्हारा चुक्याच' असा लेख लिहावा काय ?* ©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by छोटा डॉन

रेवती 31/05/2010 - 19:10
हीहीही! बरोबर म्हणताहेत डॉनसाहेब!;) परवाच पुण्यात एक बाई आणि बाईकवाला भस्स्कन् जवळ येऊन थांबला. आता 'रामनाम' घेण्याची वेळ आली असे वाटल्याने मी पटकन् डोळे मिटले तर हा पठ्ठ्या हसायला लागला. आता वाटते, का म्हणून त्याने तरी बाईक हळू चालवावी?;) रेवती

Pain 31/05/2010 - 00:16
१, ४,५ फारसे आक्षेपार्ह नाहीत. (७) पायी चालणार्‍यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय पादचारीही काही कमी नसतात. बागेत फिरल्याप्रमाणे रस्त्यावर फिरणे, मनात येइल तेव्हा रस्ता क्रॉस करणे (डावी-उजवीकडे न पहाता), हिरवा सिग्नल मिळाल्यावर पुढे टपकणे वगैरे वगैरे. (९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे सांगतात आणि जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून त्या व्यक्तीच्या मुड ओफ करू त्याचे दही करतात. तुमचे पैसे वाचले ना ! पुढच्यास ठेच, मागचा शहाणा !! तसेही हल्लीचे हिंदी सिनेमे फार बकवास असतात्...

छोटा डॉन 31/05/2010 - 00:38
काही मुद्दे पटतील असे वाटले. बाय द वे, बर्‍याच वेळा ह्या गोष्टी सापेक्ष असतात. असो. >>वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे, रस्ता मोकळा न करने. -१, १००% असहमत ... आम्हाला असे वरातीत रस्त्यावर नाचायला लै आवडते. त्यात एक वेगळीच मज्जा आहे हो,एकदा अनुभव तर घेऊन पहा ;) बाकी आम्हाला नेहमीच खटकणारा प्रश्न "काय साहेब, आज आमच्या गरिबाच्या मिपा/मीम वर कसे ? " ;) बाकी सविस्तर नंतर :) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by कुंदन

II विकास II 01/06/2010 - 19:09
आम्हाला नेहमीच खटकणारा प्रश्न "काय साहेब, मिळाले का पैसे परत?" == सध्या आम्हालाही हाच प्रश्न विचारतात. असतात, नशीबचे भोग. काय करायचे !!!

पांथस्थ 31/05/2010 - 10:03
(८) तोंडाला रुमाल/हात न लावता सार्वजनिक थुंकणे, शिंकणे; वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे, रस्ता मोकळा न करने.
" सार्वजनिक थुंकणे" म्हणजे काय वो? आणि थुंकतांना तोंडावर रुमाल/हात ठेवुन कसे थुंकतात?
(९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे सांगतात आणि जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून त्या व्यक्तीच्या मुड ओफ करू त्याचे दही करतात.
च्यामारी तुमचे पैसे वाचवले कि राव. उगा भंगार सिनेमा का बघावा? "जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून" बाकी ह्याचे स्पेशालिस्ट मिपावरती आहेत. यादित भरः १०. डोक्याला रुमाल/हाताला आवर न घालता सार्वजणिक संस्थळावरती (जसे मिपा) नको नको ते धागे टाकुन वाचकांच्या मुडचा ओफ करुन त्याचे दही घालतात/ आणंदावर विरजण घालतात. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

निमिष सोनार 31/05/2010 - 11:25
आपल्या प्रतिक्रियांवरून मला लक्षात आले की... काही ठीकाणी अनवधानाने काही मुद्दे लिहायचे राहीले किंवा चुकीच्या पद्धतीने लिहिले गेले, ते मी आता बरोबर केले आहेत. कृपया पुन्हा लेख वाचावा. तसदी बद्दल क्षमस्व! (उदा : सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रुमाल/हात न लावता शिंकणे; रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणे; .. असा बदल केला आहे) धन्यवाद! माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या- http://nimishthinkcity.blogspot.com

>> झेरॉक्स काढायला येणार्‍या व्यक्तीचे खासगी कागदपत्रके, याकडे हे लोक ढुंकून बघण्याचा प्रयत्न करतात. याबाबतीत मी एकदा व्होडाफोनच्या दुकानातल्या माणसाला फैलावर घेतला होता. पोस्टपेड कनेक्शनसाठी बँकेच्या पासबुकाची कॉपी हवी होती. त्याने पहिलं पान बघायला मागितलं, पत्ता नीट लिहीला आहे ना बघायला आणि पुढची पानं उलटायला लागला. मी टोकलं. तर म्हणे, "तुम्हाला याची कॉपी द्यावी लागेलच कंपनीला, नाहीतर पोस्टपेड कनेक्शन कसं देणार ते!" मी पासबुक आधी हिसकावून घेतलं, "तुम्ही कनेक्शन अ‍ॅप्रूव्ह करणार का कंपनीवाले? तुम्ही करणार नसाल तर माझ्या एकाही डॉक्यूमेंटमधे डोकावून पाहिलंत तर खबरदार! तुमचं काम डॉक्यूमेंट इथून तिथे पाठवायचं आहे तर उगाच भोचकपणा बंद करा." माझं कनेक्शनचं कामही चटकन झालं! ;-) अदिती

वेदश्री 31/05/2010 - 12:15
१. "कुठे आहेस?" - पृथ्वीवर! "आजूबाजूला आवाज कसला येतोय?" - शांततेचा! "कुठे पिक्चर मधे आहात वाटतं?" - नाही. सिनेमात आहे अशा कल्पनेत आहे! "लग्नाची वरात चाललीय वाटतं तुमच्या जवळून!" - अय्या! कित्ती तो मनकवडेपणा! "आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे.. ३. "एखादी आनंदाची बातमी आहे का?" - आहे की. तुम्ही एक्स्पेक्टींग आहात ५६व्यांदा असे ऐकलेय! ४. "कुठे? बाहेर चाल्लेत का?" - नाही. घरात चाललेय.. १८० अंशातून! ५. "केवढ्याला घेतली?" - विचारून सांगते.. गिफ्टमध्ये मिळालेय ना! ६. "पगार किती मिळतो?" - मिळतो कसला हो? उलट नोकरीवर ठेवल्याबद्दल आम्हालाच पैसे द्यावे लागतात कंपनीला..! ९. "बघू नका, भंगार सिनेमा आहे" - तुम्ही भंगार विकत घेण्याचा कार्यक्रम कधीपासून सुरू केलात?

In reply to by वेदश्री

छोटा डॉन 31/05/2010 - 19:10
एकदम क्लास उत्तरे आहेत ... >> आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे... ऑ ??? अहो हे ऐकल्यावर तो मित्र आमच्या पेकाटात लाथ घालायला धावुन येणार नाही का ? उगाच त्यावरुन 'महाभारत' व्हायचे ... ------ (पितामह)छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

टारझन 31/05/2010 - 21:41
>> आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे... ऑ ??? अहो हे ऐकल्यावर तो मित्र आमच्या पेकाटात लाथ घालायला धावुन येणार नाही का ?
हॅहॅहॅ .. सहमत आहे :) ------ (दु:शासन) टारझन

Pain 31/05/2010 - 12:27
बहुतांश हिंदी सिनेमे भंगार असतात आणि या असल्या लोकांमुळे ते फालतू चित्रपट बनवणार्‍यांचे फावते.

त्यापेक्षा सगळ्यात सोपं म्हणजे "कुठे आहेस?" विचारण्या ऐवजी- "नमस्कार! कसा आहेस? बिझी आहेस/आहात काय? ही वेळ बोलायला योग्य आहे का, की नंतर फोन करू?" असे आपण विचारू शकतो! ही तर क्रेडीट कार्ड/पर्सनल लोन गळ्यात मारणार्यांची ट्रेन्ड भाषा झाली हो.! हे असे प्रास्तविक ऐकले की तोंडातुन आपोआप "नॉट इंटरेस्टेड" हे ट्रेन्ड उत्तर आपोआप बाहेर पडते. त्यापेक्षा "कुठे आहेस?" लाखपटीने परवडले. उगाच बिनबुडाची औपचारिकता नको. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

(३) हे लोक लग्न झालेल्या पण अजूनपर्यंत मूल नसलेल्या जोडप्याला प्रत्येकच भेटीत, फोनवर, समारंभात सर्वांसमोर "एखादी आनंदाची बातमी आहे का?" हेच विचारत सुटतात. (यांच्या अशा "सुटलेल्या" प्रशनामागचा हेतू हाच की "सुटलेले "पोट यांना लवकर दिसावे ) लग्न झालेल्या व मूल न झालेल्या जोडप्याला अजुन काय प्रश्न विचारु शकतो ते सांगा बरे.? (विशेषतः त्या जोडप्याची तुमची जुजबीच ओळख असेल आणि दोघांनाही (तुम्हालाही आणि समोरच्या जोडप्यालाही) एकमेकांशी काय बोलावे हा प्रश्न पडत असेल तर.फक्त हसुन पुढे जाणे म्हणजे शिष्ठपणा दाखविल्यासारखे होते.) (५) आपण काही वस्तू खरेदी केली की, आपल्याला ते विचारतात "केवढ्याला घेतली?" अगदी विचारतातच! एखादी नवी वस्तु तुम्ही खरेदी केली आणि दुसर्याला दाखविली तर त्या दुसर्या व्यक्तिकडुन तुम्हाला काय अपेक्षित आहे बुवा. त्यांनी काय फक्त वा वा छान छान असे म्हणणे..! दुसर्या व्यक्तिच्या बाजुने विचार केला तर ती असेही म्हणेल की काही लोकांना उगाच नव्या वस्तु खरेदी करुन लोकांना दाखवायची फार हौस असते बुवा. इनफॅक्ट आजकाल सर्वत्र होणारी फसवाफसवी पाहता हा प्रश्न तर अगदीच औचित्यपूर्ण ठरतो.कुठुन काय किती किमतीत मिळेल ह्याचा अंदाज येतो.विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या बाबतीत तर फारच फसवाफसवी होण्याची शक्यता असते. (४) बाहेर जात असलो की हे विचारतात -"कुठे? बाहेर चाल्लेत का? कामात काम झाले तर बिघडले कुठे हो? तुम्ही जिकडे जाणार असाल तिकडेच त्या विचारणार्यांचे काही काम असेल तर? हा प्रश्न गैरवाजवी कसा? बाहेर जाताना स्वतःहुन सांगुन जाणे उत्तम. विशेषतः काही महाभाग घरात न सांगता बाहेर जातात आणि मोबाईल ही विसरतात.मग त्यांच्या मोबाईलवर आलेले कॉल अटेन्ड करा आणि कुठे गेला?कधी येणार असा प्रश्न आला तर काय उत्तर द्यावे हा प्रश्नच! बाकी .. लोकांचे कशामुळे काय बिनसेल काही सांगता येत नाही बुवा.. सर्व उत्तरे ह.घ्या. (भोचक वाचक) योगेश --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

निमिष सोनार 31/05/2010 - 15:40
(मी विवाहीत असून मला सहा वर्षाचा मुलगा आहे) हे सगळे अनुभव मलाच आले असून कंटाळून मी हे लिहिले आहे असे नाही. मित्रमंडळी, इतर नातेवाईक यांच्या अनुभवावर सुद्धा हे आधारित आहे. आणि हो, सर्व उत्तरे ह. च घेतली आहेत मी... :-) डोंट वरी! तुमचे मुद्दे बरोबर आहेत, माझा आक्षेप फक्त खालील प्रकारांना आहे- (३) माझ्या ओळखीच्या जोडप्यांना असे अनुभव आलेत की, बरेचदा आमचा अजून विचार नाही असे सांगून टाकलेल्यांना सुद्धा पुन्हा पुन्हा असे प्रश्न विचारले जातात. तसेच, खुप चेकप होवून ही कुणात दोष नसूनही एखाद्या जोडप्याला मूल होत नाही असे माहिती असूनही, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारले जातात. हे चूक आहे. (४) कुठे चालले असे उगाचच टोकू नये असे मला वाटते. नाट, नजर लागते. असो ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे! (५) नवीन घेतलेली वस्तू उगाच याला त्याला प्रत्येकाला दाखवत बसणं, हा निदान माझा तरी स्वभाव नाही. पण, मला असे अनुभव आलेत की, मी वस्तू न दाखवताही मला विचारेल जाते. एकदा मी बुट घेतले. घालून जात असतांना एकाने विचारले- "नवीन घेतलेत वाटते. केवढ्याला? कोठून घेतले...." वगैरे.. :-) जाहिरात- माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या- http://nimishthinkcity.blogspot.com

निमिष सोनार 31/05/2010 - 15:45
प्रश्न विचारूच नये असे नाही, पण बरेचदा समोरच्याला मुद्दाम डिवचणासाठी जेव्हा असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते चूक आहे.

छोटा डॉन 31/05/2010 - 16:08
मला वारंवार छळणारे आणि वैताग आणणारे काही प्रश्न : १. आयला, आज इतका लवकर कसा हापिसात ? ( आता मला सांगा एवढ्या उन्हाचे ११.३० / १२ ला हापिसात आल्यावर हा प्रश्न विचारणे माणुसकीला सोडुन नाही का ? ) २. अरे त्या टास्कचे काय झाले ? झाला का डिलिव्हर ? ३. दर शुक्रवारी हमखास विचारला जाणारा प्रश्न : काय मग, आज हाफ-डे का ? ( बर्‍याचदा हे विचारणारे आंतरजालीय मित्र असतात हा भाग अलहिदा ) बाकी अजुन आठवल तसे .... ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मी भवानी टँक येथे नेहमीप्रमाणे सकाळी स्विमिंग करीत होतो. त्याचवेळी तेथे आपल्या नातवाला घेऊन आलेले आमचे एक ज्येष्ठ पाहुणे मला पोहताना पाहुन म्हणाले, "अरे व्वा... इन्द्रा, काय पोहायला आलायं वाटतं?" काय उत्तर देणार.... "नाही, फिरायला आलोयं बागेत" ??? ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

रेवती 31/05/2010 - 19:02
खी खी खी! आणि ज्येष्ठ व्यक्ती असले कारणाने काही बोलताही येत नाही. रेवती

धमाल मुलगा 31/05/2010 - 18:17
एक से एक उत्तरं! खरंय, फालतु प्रश्न विचारुन कधीकधी डोकं पार भंजाळुन टाकतात लोक. मला वैताग आणणारा प्रश्नः (सोमवार ते शुक्रवार सर्वसाधारणपणे रात्री ९-९:३० पर्यंत माणुस हापिसात काम(!) करत असतो हे तसं सगळ्यांना ठाऊक असतं, पण्ण....) एखाद्या दुपारी/संध्याकाळी आपण कामाच्या गडबडीत असताना फोन खणाणतो.. मी: हॅलो? फोन करणारा/री: कुठेयस? मी (मोठा नि:श्वास सोडत) :ऑफिस! आणखी कुठे असणार? फोन करणारा/री : काय करतोयस? (ह्या वाक्यावर, फोनमध्ये शिरुन समोरच्याचं कानठाळ रंगवण्याची तीव्र इच्छा दाबावी लागते.) मी: ब्रेबॉन स्टेडियमवर वॉटरपोलो खेळतोय..येतोयस? बाकी, मी लहान असताना, "कुठे चाललात?" हा माझा तिर्थरुपांना विचारण्याचा नेहमीचा प्रश्न! आणि त्यांचं राग आवरुन द्यायचं नेहमीचं उत्तरः "खड्ड्यातल्या गणपतीला चाललोय." =))

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 31/05/2010 - 19:05
>>मी: ब्रेबॉन स्टेडियमवर वॉटरपोलो खेळतोय..येतोयस? ??? अरे पण तु वॉटरपोलो खेळायल पुण्यातुन खास बेबॉर्न स्टेडियम ( मुक्काम मुंबई ) इथे कशाला जातोस ? पुण्यात सोय आहे की नेहरु स्टेडियम आणि सणस मैदानावर ... तु एवढ्या लांब का जातोस रे ? ------ ( चौकस )छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 31/05/2010 - 19:11
पण हे असे प्रश्न वारंवार 'तुम्हालाच' का विचारले जातात हा मुद्दा खरोखर विचार करण्यासारखा आहे. असो, लोक तुम्हालाच का विचारतात हो असे प्रश्न ? ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 31/05/2010 - 19:28
वस्तुतः हा मुद्दा अगदी विचार करण्याजोगा आहे. एका गहन विषयालाच आपण हात घातला असे म्हणल्यास वावगे ठरु नये. आता माझ्या अल्पमतीनुसार मी जे काही आडाखे बांधले त्याप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. (वि.सु.: ह्या उत्तरासाठी आम्ही विकिपिडिया खंगाळला नाही, ऑनलाईन लायब्र्यांची पानं उचकली नाहीत, की कुणाला फोनाफोनी करुन आकडेमोड वगैरेची मदत घेतलेली नाही, त्यामुळे हे उत्तर विश्वासार्ह असेलच ह्याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. उत्तर आवडलं, ठीक! नाही आवडलं, तरीपण ऐकायचं :D ) तर, असे प्रश्न आमच्यासारख्यांनाच का विचारले जात असावेत ह्यावर आम्ही सखोल चिंतन केलं. त्यावरुन साधारणतः असं लक्षात आलं, की आम्ही अशा प्रश्नांना समोरच्याला "अरेरे, अ‍ॅग्गद्दी कॅसॅही असला आपल्यातलाच आहे. आपणच नाही लक्ष दिलं तर कोण आहे बिचार्‍याला? ह्यांना आपलं म्हणूया" अशा उदात्त दृष्टीकोनातुन उत्तरं देत रहातो, कधी विचारणार्‍याच्या वयामुळे, कधी भिडस्तपणामुळे इ.इ. अशामुळं होतं काय की, ह्या प्रश्नप्रसवविद्वानांना वाटते की, चला, कुणापुढेतरी जुदाईमधला परेशरावल होता येतंय...चान्स सोडता कामा नये." तेच जर एखाद्यानं 'तुमचं चालु द्या. माझ्यापुरता विषय संपला" असं म्हणलं तर पुन्हा कशाला कोण हिंग लाऊन विचारायला जाईल अशा व्यक्तीला? अहो, शेवटी आपण माणसं जोडतो, त्यांचं आपल्यावर प्रेम असतं, त्यातुन ते बिचारे असं काहीबाही विचारत बसतात. आम्ही जमेल तेव्हढी उत्तरं देतो प्रेमानं. न जमेल तेव्हा, "आज तुला फारच पातळ प्रश्न लागले आहेत रे.." असं म्हणुन कटवतो. :D असो, माझ्या ह्या संक्षिप्त आणि चिमुकल्या प्रतिसादातुन माझे मनोगत समजले असेल अशी आशा करतो आणि हा प्रतिसाद इथेच आवरता घेतो. प्रतिसाद देण्याची संधी दिल्याबद्दल मी श्री.निमिष सोनार, प्रश्न विचारल्याबद्दल श्री. छोटा डॉन, मिसळपाव.कॉम तयार केल्याबद्दल श्री.नीलकांत, मराठीत टंकनसुविधा देणारे गमभनकार श्री.ॐकार, इंटरनेट कनेक्शन वापरु दिल्याबद्दल आमची कुंपणी, त्या नेटवर्कवर मिपा उघडु देत असलेल्या सिस्टिम्स डिपार्टमेंट, मला शाळेत मराठी शिकवणारे श्री.भावे गुरुजी ह्या सर्वांचे मनापासुन आभार मानुन माझे चार शब्द संपवतो. _/\_ जय हिंद, जय महाराष्ट्र!

In reply to by धमाल मुलगा

बरं बरं यादी पावली; पण संगणक बनवणार्‍या अ‍ॅलन ट्यूरीनला नाही का धन्यवाद? असो. धम्या, तू वॉटरपोलो का रे खेळतोस, त्यापेक्षा कबड्डी खेळत जा! पैलवानांनी असे खेळ खेळावेत.

रेवती 31/05/2010 - 19:07
निमिषभौ, लेखन आवडले. आपण म्हणता त्याप्रकारचे प्रश्न विचारून लोक आपल्याला अडचणीत आणतात खरे! आपल्याकडे तर फुल्ल ष्टॉक आहे अश्या प्रश्नांचा (मला विचारलेल्या)! :) रेवती

निमिष सोनार 04/06/2010 - 16:13
बॅंक, रिझर्वेशन काउंटर, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी हे लोक आपल्याला पेन मागतात. आणि आपले भरायचे राहून जाते आणि पेन परत मिळेपर्यंत मनाची चलबिचल होते.....
आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात. :-) ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत. तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच.

घरगुती सावरकर

भोचक ·

चांगलं संकलन आहे. माणूस आतून-बाहेरून एकच असावा याचा उत्तम आदर्श: माईंनी जेवणासाठी थांबू नये, आपल्यामागे 'घराणेशाही' सुरू होऊ नये, इ.इ. अदिती

विकास 28/05/2010 - 20:07
चांगली माहीती. सावरकरांचे "हिंदू" आणि "हिंदुत्व" शब्दावरील विचार आचार अतिशय स्पष्ट होते. त्यात अंधश्रद्धा अजिबात नव्हती. मात्र "जो पर्यंत जगात इतर धर्मांवरून ओळख होते, तो पर्यंत मी स्वतःला देखीन हिंदूच म्हणवून घेईन" अशा अर्थाचे त्यांचे म्हणणे होते. जे त्यांनी लोकांना सांगितले तेच स्वतः आचरले. त्यांच्यावर त्यांच्या येसू वहीनीचे संस्कार होते. "तू धैर्याची अससी मुर्ती, माझे वहीनी, माझे स्फुर्ती" असे त्यांच्या मला वाटते "सांत्वन" कवितेत त्यांनी येसू वहीनींना लिहीले आहे. संघाचा आणि त्यांचा तात्विक/सैद्धांतिक म्हणजे तुम्हाला कुठला अपेक्षित आहे, ते माहीत नाही, पण मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती. हिंदूत्वाचा अर्थ देखील दोघांच्या मते समानच होता/आहे. पण तो विषय वेगळा आहे. जर कुणाला अधिक बोलायचे असल्यास कृपया वेगळी चर्चा टाका. :) वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. कशा बद्दल? त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले. हे व्यक्तिगत आर्थिक प्रश्न होते का कसले? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

पंगा 28/05/2010 - 23:02
वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः
अगदी याच दोन संदर्भांबद्दल मीही साशंक आहे.
पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची.
याबद्दल आणखी माहिती आवश्यक आहे असे वाटते.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.
ही विधाने ज्या पद्धतीने लिहिली आहेत, त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. कदाचित प्रत्यक्षात तसे नसेलही, परंतु त्या परिस्थितीत अधिक स्पष्टीकरणाची (आणि या वाक्यांच्या काळजीपूर्वक पुनर्लेखनाची) आवश्यकता आहे असे सुचवावेसे वाटते. (सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, आणि म्हणूनच आज ते आकाशातून आपल्याकडे पाहत असण्याची शक्यता अतिशय कमी आहे. परंतु जर का असे झालेच, तर ते "देवा, यांना क्षमा कर. कारण हे (माझ्या नावावर) जे काही लिहितात, ते त्यांचे त्यांनाच कळत नाही." असे म्हणत असण्याची शक्यता दाट वाटते.)
सावकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी
याबद्दल अधिक माहिती लेखकाकडून मिळाल्यास आवडेल. बाकी समयोचित लेख. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

विकास 28/05/2010 - 23:44
त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. असेच वाटले म्हणून तो प्रश्न विचारला. सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, त्या काळात पटकन मान्य न होणारी गोष्ट त्यांनी स्वतःच्या बाबतीत केली होती म्हणजे मंत्रविधीविना अंत्यसंस्कार आणि तेही विद्यूतदाहीनीत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

प्रदीप 30/05/2010 - 10:48
संघाचा आणि त्यांचा ........................... मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...
ह्यावरून मला समजले ते हे की: १. सावरकरांना (अ) स्वातंत्र्यप्राप्ती व (ब) हिंदू संघटन ह्याची प्रायोरिटी होती. २. संघास (अ) राष्ट्रनिर्माण, (ब) हिंदू संघटन व (क) देशाला परमवैभवाकडे नेणे ह्यांची आस होती. आणि म्हणून पुढे तुम्हीच लिहीले आहे की...'त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती'' मग जर (अ), (ब) हे समान होते, तर त्यांच्यात नक्की मतभेद कसले होते? [हा मी निव्वळ प्रश्न उपस्थित केलेला आहे, म्हणून नवा धागा काढत नाही].

ऋषिकेश 28/05/2010 - 20:59
वा चांगले संकलन.. काहि माहिती (जसे लाखाची थैली, मजबूत घर वगैरे) नवीन आहे. धन्यवाद.. बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

पंगा 28/05/2010 - 22:39
बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन!
चाव्या अडकवण्यासाठी जानवेच कशासाठी पाहिजे? हल्ली ओळखपत्रे किंवा कार्यालयीन इमारतींत प्रवेशाकरिता लागणार्‍या चुंबकीय पट्टिका गळ्यात टांगण्याकरिता वापरतात तसले पट्टे, किंवा प्रवासात पारपत्र हरवू नये म्हणून गळ्यात लटकवण्याकरिता वापरतात तसल्या बटवावजा पिशव्या चालू शकणार नाहीत काय? फार कशाला, असले पट्टे किंवा बटवेवजा पिशव्या त्या काळात सर्रास उपलब्ध नव्हत्या असे जरी मानले, तरी त्याजागी एखादी सुतळी किंवा दुमडून दुहेरी किंवा तिहेरी केलेला आणि पीळ मारलेला पुडी बांधण्याच्या सुताचा धागा चालू शकला असता असे वाटते. सावरकरांच्या काळात सुतळ्या आणि पुडी बांधण्याचे धागे निश्चित उपलब्ध असावेत. आणि तेही चांगले मजबूत असतात. जानवे जेव्हा सर्रास वापरले जात असे, त्या काळात तसे ते बांधण्यामागे 'किल्ल्या अडकवण्यासाठी सोय' हा प्राथमिक उद्देश खचितच नव्हता. अनायासे धार्मिक कारणांसाठी जानवे बांधणे हे अपरिहार्यच आहे, तेव्हा किल्ल्या बांधण्यासाठी सोयिस्कर म्हणून तसाही उपयोग केला तर कोठे बिघडले, अशी त्यामागची सर्वसाधारण मनोभूमिका असे. मात्र 'चाव्या बांधण्यासाठी सोय' म्हणून जानवे टिकवावे, हे तर्कविसंगत वाटते. अर्थात एखाद्याने जानवे वापरावे किंवा न वापरावे, किंवा वापरल्यास कोणत्या कारणाकरिता वापरावे, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत काहीच म्हणणे नाही. पण 'चाव्या अडकवण्यासाठी जानव्याचा उपयोग' करण्यात किंवा स्वतःच्या जानव्याच्या वापराचे तसे समर्थन करण्यात 'विशेष थोर' असे काही आहे असे वाटत नाही. क्षमस्व. सांगण्याचा उद्देश, सावरकरांचा आदर करण्याकरिता, त्यांची थोरवी मानण्याकरिता इतर अनेक गोष्टी सापडू शकतील, परंतु ही त्यातली एक आहे असे वाटत नाही. 'सावरकरांच्या घरगुती आयुष्यातील एक गोष्ट' इतपतच महत्त्व या बाबीला आहे, आणि तेवढेच महत्त्व या बाबीला द्यावे, त्याहून अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वाटते. त्या दृष्टीने या लेखातील या बाबीचा उल्लेख ठीकच आहे, परंतु 'हा विचार पचवू शकणारे हिंदुत्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन' या विधानातून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, किंवा असा विचार करण्यात सावरकरांची काही विशेष थोरवी आहे, असे जे काही अध्याहृत अभिप्रेत होते, ते अस्थानी आहे असे वाटते. विशेषतः सावरकरांची थोरवी दाखवून देण्यासारख्या इतर अनेक बाबी असताना या क्षुल्लक आणि पूर्णपणे अवांतर बाबीस अवास्तव महत्त्व देऊन त्यातून सावरकरांच्या थोरवीबद्दल दावा करणे म्हणजे सावरकरांची थोरवी खरोखरच ज्या बाबींत आहे त्यांचे महत्त्व कमी करण्यासारखे वाटते. पुन्हा क्षमस्व. याशिवाय, यज्ञोपवीतवादाचा (किंवा यज्ञोपवीतवाद्यांचा किंवा तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजांचा) आणि हिंदुत्ववादाचा (किंवा हिंदुत्ववाद्यांचा - आजच्या राजकीय अर्थाने) जो अन्योन्यसंबंध या विधानातून अभिप्रेत होत आहे, त्या अनोन्यसंबंधाबद्दल जरासा साशंक आहे. (स्पष्टच सांगायचे झाले तर सर्व हिंदुत्ववादी म्हणजे विशेषत: सदाशिव-नारायण-शनवारातली भटें नव्हेत, आणि उलटपक्षी सर्व सदाशिव-नारायण-शनवारातली भटें म्हणजे हिंदुत्ववादीही नव्हेत.) त्याहूनही अधिक बोलायचे तर, आजच्या जमान्यात अगदी तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजातील हिंदुत्ववाद्यांपैकीसुद्धा सर्वजण कटाक्षाने जानवे वापरत असावेत याबद्दल साशंक आहे. या संदर्भात काही खात्रीलायक विदा उपलब्ध असल्यास जरूर मांडावा. (जे वापरत नाहीत त्यांकरिता जानव्याच्या अशा वापरासंबंधी विचार पचण्या-न पचण्याचा प्रश्न येऊ नये. आणि जे वापरतात, त्यांनासुद्धा, अगदी पूर्वीच्या काळातील कर्मठांकडूनसुद्धा जानव्याचा असा वापर सामान्यतः प्रचलित असल्याने, अपचनाचे काही कारण दिसत नाही.) थोडक्यात, सावरकरांच्या जानव्याविषयीच्या विचारांचा (बादरायण?) संबंध आजच्या किंवा भविष्यातल्या ("जेव्हा पुढे येतील") हिंदुत्ववाद्यांशी जोडणे हे एका बिनमहत्त्वाच्या बाबीला (नॉन-इश्यू किंवा नॉन-ईव्हेंट) विनाकारण अवास्तव महत्त्व देण्यासारखे आणि ओढूनताणून वाटले. (आणखी एकदा क्षमस्व.) - पंडित गागाभट्ट. (डिस्क्लेमरः मी सध्याच्या प्रचलित अर्थाने हिंदुत्ववादी आहे असे मला वाटत नाही. इतर अर्थांबाबत विचार केलेला नाही.)

Pain 29/05/2010 - 00:01
ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची ???

हुप्प्या 29/05/2010 - 01:31
मंगेशकर घराण्यातील बहुतेक मंडळी, अगदी दीनानाथांपासून सावरकरांचे चाहते/अनुयायी. सावरकरांची अनेक गाणी मंगेशकरांच्या स्वरांनी, संगीताने सजली आहेत आणि अजरामर बनली आहेत. वेळोवेळी हृदयनाथ, लताबाई यांच्या बोलण्यातून सावरकरांविषयीचा आदर जाणवतो. असे ऐकून आहे की कधी कधी लताबाई स्वतः सावरकरांकरता मांसाहारी पदार्थ करुन देत असत. कारण बहुधा सावरकरांच्या घरी ते बनत नसत. तुम्ही कोणी हे ऐकले आहे का?

वीर सावरकर यांच्याविषयीची अधिकची माहिती ~~ (१) ब्रिटिश पेन्शन >> सावरकरांना त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरूध्द पुकारलेल्या सशस्त्र हालचालीबाबत अटक होऊन त्यांना विविध कलमाखाली एकूण ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली व त्यांची रवानगी अंदमान जेलमध्ये झाली होती. तेथील दहा वर्षाच्या सक्तमजुरीच्या काळात त्यांचे अतोनात शारिरीक आणि मानसिक हाल झाले. प्रकृती इतकी ढासळली होती की त्या वातावरणात त्यांना तेथे ठेवणे जेल अधिकार्‍यांना ठीक वाटले नाही म्हणून त्यांची भारतातील तुरुंगात रवानगी करण्यात आली. इथे ४ वर्षे विविध तुरुंगात काढल्यानंतर शिक्षेची उरलेली वर्षे त्यांनी "नजरकैदेत" काढावीत असा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला व त्यांना रत्नागिरी येथील त्या छोट्या बंगल्यात आणले गेले. साल होते १९२९. सावरकर हे अजूनही ब्रिटिशांचे कैदी होते त्यामुळे त्यांना रत्नागिरी ह्द्दीत जरी फिरायची सवलत होती तरी कोणत्याही राजकीय घडामोडीत त्यांना भाग घेता येत नव्ह्ता. "ऑफिशिअल कैदी" असल्यामुळे साहजिकच त्यांच्या पोटापाण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारची होती.... आणि ती जबाबदारी म्हणजे त्यांना दरमहा मिळणारा रूपये ६०/- हा भत्ता. त्यांच्या बर्‍याच चरित्रकारांनी आपआपल्या लेखनात "त्यांना ६० रुपये पेन्शन मिळत होती..." असा उल्लेख केला आहे. मात्र रत्नागिरी कलेक्टोरेट गॅझेटमध्ये "रुपये ६०/- अलौन्स" असे शब्द आहेत, त्यामुळे त्यांना "पेन्शन" ऐवजी "उदरनिर्वाह भत्ता" मिळत होता असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल. हा भत्ता १९३७ पर्यंत चालू होता आणि तो "बंद" होण्याचे कारण दुसरेतिसरे कोणते नसून सरकारने सावरकरांची उरलेली शिक्षा माफ केली आणि ते देशात सर्वत्र फिरण्यास आणि भाषण देणे, संघटना बांधणे आदी कामे करण्यास मुक्त आहेत असे सांगण्यात आले. याच साली सावरकर सांगली मार्गे मुंबईला आले आणि हिंदु महासभेचे कार्य जोमाने सुरू झाले. (सांगलीत नथुराम गोडसे त्यांना भेटले आणि तेदेखील मुंबईत महासभेचे कार्य करण्यासाठी आले... पण हा विषय सर्वस्वी वेगळा आहे....) (२) दोन लाख रुपयांची थैली ~~ ही गोष्ट पूर्ण सत्य आहे की, वीर सावरकर यांना मुंबईत त्यांच्या चाहत्यांनी तसेच हिंदु महासभेवर विश्वास असणार्‍यांनी २ लाखाची थैली दिली... पण त्याला निमित्त होते १९४३ ला झालेली त्यांची "षष्ठ्यब्दपूर्ती". हे एक चांगले निमित्त होते त्यांच्याबाबत प्रेम आणि आदर असणार्‍या लोकात की, त्यांना त्यातून मुंबईत किमानपक्षी आरामात राहाण्यास मिळावे. पण सावरकरांच्या मनाचा मोठेपणा असा होता की यातील बरीचशी रक्कम त्यांनी "मगोरा" या लोकहितार्थ स्थापन झालेल्या संस्थेला दान दिली. ("मगोरा" = महादेव गोविंद रानडे, सामाजिक कार्यकर्ते). पुढे गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर झालेल्या खटल्यात त्यांना जवळपास ५० हजार खर्च आला होता. जरी त्या स्पेशल कोर्टाने सावरकरांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांना कुठलाही कोर्ट खर्च परत मिळाला नाही. पैशांना अशीच दिशा मिळत गेली.... आणि अखेरपर्यंत ते सर्वसाधारण जीवन जगत गेले. लेखनाच्या "रॉयल्टी" द्वारे जी काय थोडीबहुत रक्कम त्यांना मिळत असे तोच एक आधार होता. त्यांच्या घरात रेडिओ देखील आला तो आकाशवाणीने ज्यावेळी "जयोस्तुते" ही त्यांनी लिहिलेले देवीला आवाहन रितसर "शासनमान्य" गीत म्हणून स्वीकारले त्यावेळी. अजुन खूप काही सांगता येईल. (आता "घरगुती सावरकर" असा धाग्याचा विषय आहे म्हणून सांगतो ~~ सावरकरांच्या मुंबईच्या घरी पूर्णपणे शाकाहारी वातावरण, मात्र तात्यांना मासे फार आवडायचे. पण फक्त आपल्यासाठी कुणी घरात मासे करावेत ही कल्पना त्यांना मान्य नव्ह्ती. अशावेळी अधेमधे माई मंगेशकर (लतादिदींच्या आई..) त्यांना माशाचा डबा स्वतः आणायच्या.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्राजु 29/05/2010 - 02:03
इंद्रराज.. फार सुंदर माहिती. धागाही छान आहे. आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

"....आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल...." आनंद झाला मला खरंच, वरील वाक्यामुळे. वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मिसळभोक्ता 29/05/2010 - 03:36
फार मोठा माणूस. (होय, माणूसच. देव नाही.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by Pain

मिसळभोक्ता 01/06/2010 - 08:26
देवमाणूस असे कोणीही नसते. एक तर देव, नाही तर माणूस, नाही तर राक्षस. ह्या तीन योनी आहेत. तुमची योनी कुठली ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

Pain 01/06/2010 - 13:15
तसे पाहता देव आणि राक्षसही नसतात. पण एखाद्या माणसातील गुण, कर्त्रुत्व, चारित्र्य विचारात घेउन त्याला देवमाणुस किंवा राक्षस म्हणण्याची पद्धत किंवा terminology आहे.

In reply to by मिसळभोक्ता

टारझन 01/06/2010 - 21:18
तुमची योनी कुठली ?
"तुमची" हा शब्द काळजाला भिडला ... असो =)) (तुमची प्रेमी) तुमचाराम

स्पंदना 29/05/2010 - 08:11
"फार मोठा माणुस" असेच म्हणते. लेख अतिशय सुंदर. इन्द्राजदांची माहिती ही फार चांगली. भोचक आणि इन्द्राजदा तुम्हा दोघांचे आभार. (स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

In reply to by स्पंदना

विकास 29/05/2010 - 08:21
खूप नवीन माहीती कळली. धन्यवाद. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by स्पंदना

(स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) धन्यवाद अपर्णा जी... वर आत्ताच प्राजुताई यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले आहे ते तुम्हालाही लागु असल्यामुळे तेच इथे देत आहे.....:: वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 29/05/2010 - 19:36
बरीच अधिकची (आणि मला माहीत नसलेली) महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रतिसादांच्या निमित्ताने (आणि मार्फत) येत आहे, हे स्वागतार्हच आहे. यथाशक्ती ती पचवण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, एका क्षुल्लक मुद्द्याच्या अनुषंगाने एक शंका आहे.
"भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत.
ही गोष्ट काही पचनी पडली नाही. कुराण हे उर्दू भाषेत नसून अरबी भाषेत आहे अशी माझी समजूत होती. आणि कुराणाचे यदाकदाचित उर्दू भाषेत भाषांतर झाले असेलच, तर त्या भाषांतराच्या अधिकृततेबद्दल साशंक आहे. त्यामुळे उर्दू भाषा शिकून कुराण वाचून ते सटीक व्याख्यान देण्याइतपत समजणे कितपत शक्य आहे याबाबत शंका आहे. कृपया हा आपल्या मुद्द्यातील खोडी काढण्याचा प्रयत्न समजू नये. (एरवी अशा प्रकारच्या खोड्या काढण्याची माझ्यात भरपूर क्षमता असली तरीही.) कदाचित यात अधिक स्पष्टीकरण असू शकेल, त्या परिस्थितीत ते नमूद व्हावे, किंवा तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे. आभारी आहे. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

"....तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे...." जरूर.... मी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या स्त्रोताकडून (ज्यात गावातील अत्यंत ज्येष्ठ आणि अभ्यासू, अधिकारी लोकांचा समावेश आहे...) या संदर्भातील माहिती घेतो व त्यानुसार आवश्यक वाटल्यास संपादन करेन. वास्तविक ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात त्या अशा प्रकारे कुणी शंका वा चूक लक्षात आणून दिली तरच, अन्यथा लिखित स्वरूपात आले म्हणजे ते अंतीम प्रमाण असे मानले जाते. त्यामुळे मी तरी आपण "खोडी" काढली असे कधीही म्हणणार नाही, नव्हे म्हणूच शकत नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते 29/05/2010 - 10:50
>>गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! हा सुदिन सध्याच्या हिंदुत्ववादी पक्षाच्या एका राज्यात खरोखरच उगवला आहे. गोवंशाची केवळ उपयुक्तता पाहून तेथे फक्त गायींनाच जन्माला येऊ दिले जात आहे. गोवंशाचे जे घटक फारसे उपयुक्त नाहीत (पक्षी: बैल) त्यांना जन्माला येऊ दिले जात नाही. म्हणजेच आता या राज्यात गाय हा केवळ उपयुक्त पशू म्हणूनच पाहिले जात आहे. :) >>गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर.... जाणून बुजून आरोपी करण्याएवढे सावरकर त्याकाळी राजकीयदृष्ट्या सिग्निफिकंट नेते नव्हते असे मला वाटते. दुसरीकडे १. नथुरामशी सावरकरांचे संबंध होते हे उघड होते. २. गांधींच्या तथाकथित मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणावर सावरकर वेळोवेळी टीका करीत होते. ३. आपल्या उद्दिष्टांसाठी हिंसेचा वापर करण्यास प्रत्यवाय नसल्याचा सावरकरांचा ज्ञात इतिहास होता. अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. (सावरकरांची स्थानबद्धतेतून फायनल सुटका १९३७ मध्ये काँग्रेसची प्रांतिक सरकारे स्थापन झाल्यावरच झाली होती). (या धाग्यावर हे सर्व अवांतर आहे पण वरील वाक्य लिहिले गेल्याने उत्तर देणे भाग पडले. मूळ वाक्य संपादित झाल्यास माझ्या प्रतिसादातला हा भाग उडवायला हरकत नाही). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

स्वतंत्र उत्तर देत आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 29/05/2010 - 13:10
अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. सावरकरांना १९५० साली बेळगावात अटकेत ठेवले होते (पाकीस्तानी पंतप्रधानाच्या भारत भेटीच्या वेळी) हा आकस नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by वेताळ

आपले स्वागत..... शिवाय आपण इच्छुक असाल तर काही दुकानाची नावेही मी तुम्हाला देईन जिथून अशी दुर्मिळ माहितीची पुस्तके तुम्हाला मिळतील. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भारद्वाज 29/05/2010 - 12:14
@भोचक: घरगुती सावरकरांबद्दल माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. @इन्द्र्राज पवार: तुमच्यामुळे माहितीत नेहमीच नवीन भर पडत असते. तुमचेही मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by भारद्वाज

आपले आभार भारद्वाज जी.... वास्तविक अशा पध्द्तीच्या माहितीचे जे काही असेल ते श्रेय त्या धागा कर्त्यालाच दिले गेले पाहिजे. श्री.भोचक यांनी हा विषय सुरू केला नसता तर ज्या कुणी अधिकची माहिती इथे दिली ती त्यांना देता आली नसती. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भोचकराव, खूप छान धागा. बरीच नविन माहिती कळली. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. पवार साहेब, जरूर लिहा तुम्ही. वाचायला आवडेल.

नितिन जी. "गांधी हत्या" हा विषय खूप मोठा आवाका असलेला विषय आहे आणि जर त्यावर चर्चा करायचीच असेल तर त्यासाठी केवळ आपण दोघांनी नव्हे तर हा धागा (किंवा तत्सम..) वाचणार्‍यांनी त्या खटल्याशी संबंधित असलेल्या सर्व बाबींकडे अत्यंत तटस्थपणे पाहणे फार गरजेचे आहे. "मी शाखेचा/सभेचा स्वयंसेवक आहे, म्हणून केवळ सावरकरच काय तर त्या खटल्यातील सर्व संबधित निर्दोष आहेत..." असे प्रतिपादन करणे जेवढे हट्टीपणाचे आहे तितकेच "मी गांधींचा उपासक आहे म्हणून त्यांचा वध होण्यास ज्या काही बाबी कारणीभूत झाल्या त्याच्याशी निगडीत असणारे सर्वजण हे निखालस आरोपी आहेत आणि त्यांना फासावर लटकाविले पाहिजे...." हे म्हणणे देखील तितकेच अपरिपक्वतेचे लक्षण दाखविणारे आहे. मी एक "मराठा" युवक आहे.... आणि मी स्वत: सावरकर प्रेमी आहे... त्यांच्या विचाराचा भक्त आहे, पण माझे प्रेम वा भक्ती ही त्यांच्या सर्वच विचाराशी प्रवास करू शकत नाही. उदा. सावरकरांची "भाकड गायी" विषयी काय मते होती हे तुम्ही स्वत: देखील जाणताच. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेलही, त्याच्याशी मी सहमत असो वा नसो, पण "सावरकर विचाराचा मी भक्त" म्हणून उद्या सामिष भोजनासाठी मी गाय मारा असे कधीही म्हणू शकणार नाही. तीच गोष्ट "महात्मा गांधी" या महामानवाबद्दल. सावरकरांच्याबद्दल मी दहा पाने लिहिली तर दुसरीकडे गांधी यांच्या तत्त्वज्ञानावर मी १०० पाने लिहू शकेन इतका त्यांच्या जीवन आणि कार्य याविषयीचा माझा अभ्यास आहे... किंबहुना तो अभ्यास कधी संपत नाही असेच म्हणू या. नेहरूंच्या "इंग्लिश" चा तर मी अक्षरश: दिवाना आहे. हे सुरुवातीसच सांगायचे कारण इतकेच की तुमच्या आक्षेपांना उत्तर देताना आपल्या दोघांचीही पाटी (या विषयाबाबत) कोरी असणे फार गरजेचे आहे, तरच त्या घटनेवर प्रकाश टाकणे योग्य होईल. ६२ वर्षे होऊन गेली भारताच्या इतिहासातील त्या प्रसंगाला आणि खटल्याशी संबंधित सुप्रिम कोर्ट लायब्ररीत जे काही रेकॉर्ड आहे, त्या व्यतिरिक्त अधिकचे अधिकृत पुरावे गोळा करणे मला वाटते गरजेचे नसावे. त्या अनुषंगाने हे उत्तर स्वरूपातील लिखाण : "गांधी हत्या" खटल्यातील एक प्रमुख आरोपी "मदनलाल पाहवा" हा पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेला एक सर्वार्थाने उध्वस्त झालेला हिंदू युवक जो मुंबईत प्रोफ. जगदीशचंद्र जैन (रामनारायण रुईया कॉलेजमध्ये हिंदी व अर्धमागधी शिकवीत...) यांच्याकडे घरगडी म्हणून कामास होता, तो मुंबई वास्तव्यात हिंदू महासभेचा सदस्य झाला आणि गोडसे, आपटे, करकरे यांच्या संपर्कात आला. पुढे या गटाने "मुस्लिमांचा वाढता अनुनय आणि फाळणीनंतर पाकिस्तानला गांधीनी द्यायला लावलेले ५५ कोटी रुपये" या कारणास्तव त्यांचा वध करण्याचे निश्चित केले त्यावेळी (३० जानेवारी १९४८ पूर्वी) जे काय एक दोन प्रयत्न झाले त्यात प्रामुख्याने मदनलाल याने बिर्ला भवन येथे केलेला गावठी बॉम्बचा स्फोट होता. दिल्लीत मदनलाल याला अटक झाल्यावर "तो या संदर्भात (काही जहाल हिंदुत्ववादी युवक गांधींचा वध करणार आहेत...) माझ्याबरोबर एक दोन वेळा तसे तो पुसटसे बोलला होता...त्यामुळे सबब आता जर काही दुर्घटना झालेली नसली तरी पुढे होणारच नाही असे म्हणून सरकारने गांधी सुरक्षेबाबत गाफील राहू नये" असे म्हणत प्रोफ. जैन यांनी मंत्रालयात थेट मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री ना. मोरारजी देसाई यांची भेट घेतली. मोरारजीना त्यात विशेष असे काही तथ्य वाटले नाही तरीही त्यांनी कमिशनर जिमी नगरवाला यांना बोलावून त्यांची व प्रोफ. जैन यांची गाठ घालून दिली. घटना दिल्लीत आणि तक्रार रिपोर्ट मुंबईत ही बाब नगरवाला यांनी दुर्लक्षित म्हणून सोडून दिली... इतकेच नव्हे तर त्यांनी प्रोफ. जैन यांची टरदेखील उडविली. जैन निराशेने परतले पण त्यावेळी मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचा चांगला दबदबा असल्याने ते बर्‍याच ठिकाणी वैयक्तिक पातळीवर मदनलालच्या "त्या" इशार्‍याबाबत बोलत राहिले. अखेर "ती" घटना घडलीच.... आणि "वधाच्या जागेवर पकडला गेलेला युवक" हा एक ब्राह्मण असून तो महाराष्ट्रातला आहे ही बातमी विजेच्या वेगाने देशभर सर्वत्र पसरली व त्याचे परिणाम काय झाले हे सर्वाना माहित आहे. खरा धक्का बसला तो मुंबई पोलिसांना.. विशेषत: मोरारजी देसाई आणि कमिशनर जिमी नगरवाला यांना. त्यांना साक्षात्कार झाला की आपणास याची योग्यवेळी "वॉर्निंग" मिळाली होती. ३१ जानेवारीला दिल्ली पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर समजून चुकले की "गांधी वध" ही घटना केवळ एका व्यक्तीची नसून ती एक Conspiracy आहे. आता "कट" म्हटले की साहजिकच त्यात एकापेक्षा जास्त व्यक्ती असणे क्रमप्राप्त असते. नेहरू आणि पटेल यांनी तातडीने या बाबीवर खोलवर तपास सुरु करण्याचे आदेश दिले, अर्थात तो पर्यंत गोळ्या झाडणारा तरुण हा "महाराष्ट्रा"तील आहे हे समजले होतेच शिवाय नथुराम दिल्लीत "हिंदू महासभे" च्या निवासस्थानात राहत होता हे उघडकीस आल्यावर मग काय होणार ते सांगणे न लगे. ज्याअर्थी गोडसे, आपटे, करकरे, बडगे, पाहवा हे हिंदू महासभेचे अधिकृत सदस्य त्या तत्वानुसार या वधामागील कर्ताकरवितात्या संघटनेचा अग्रणी म्हणजेच "विनायक दामोदर सावरकर" हेच असणार यावर झटकन शिक्कामोर्तब झाले. आणि दिल्लीवरून आदेश आल्याक्षणी नगरवाला यांनी मुंबईत "सावरकर सदन" वर छापा घातला व सावरकरांची खाजगी कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली तीत १४३ फाईल्स व अंदाजे १०,००० पत्रे होती. पण पोलीस खात्याच्या दुर्दैवाने प्रत्यक्ष "गांधी वधा" च्या वेळेस सावरकर मुंबईत असल्याने त्यांना त्याक्षणी अटक करता येणे शक्य नव्हते.... नाहीतर मोरारजी खूपच उतावळे झाले होते त्या गोष्टीसाठी. केवळ कटात सामील असलेले तरुण 'त्यांनी स्थापित केलेल्या संघटनेचे सदस्य' या अत्यंत विरळ धाग्याच्या आधारे सावरकर अटकेस पात्र ठरत नव्हते ही बाब नगरवाला यांना चांगलीच माहित होती. केवळ प्रोफ. जैन यांनी मदनलाल पाहवा याच्या बरोबर झालेल्या बोलण्याच्या आधारे सावरकर यांना आरोपी म्हणणे पोलिसांना कागदोपत्री शाबित करणे अशक्य झाले. पण देशभरातील त्यावेळची स्थिती पाहता सरकारला "आपण काहीतरी मोठा कट शोधून काढला आहे" हे दाखविण्याची घाई झाली होती आणि जे काय चार तरुण सापडले होते त्यांची नावे तर राज्यकर्त्यांच्या नजरेत किरकोळ होती. गांधी हत्येच्या मागे "कोणीतरी बडा" असणारच ही खात्री त्यांनी मनी बाळगली होती आणि त्या दिवसात महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता. मोरारजीच्या काळात मुंबईत सरकारातील ना.स.का.पाटील सम "मराठी" पुढार्‍यांची काय पत्रास होती नेहरू आणि मोरारजींच्या विरुद्ध बोलायची ! एकदाचे "कट खटल्यात" सावरकरांचे नाव गोवले गेले आणि त्यांना दिल्लीला आणले गेले. १७ फेब्रुवारी १९४८ च्या "उलट तपासणीत" प्रोफ. जैन यांनी स्पष्ट सांगितले की, "मी पोलिसांना किंवा मोराराजीभाईंना हे कधीच सांगितले नाही कि मदनलालने मला जी गांधी हत्या योजनेची माहिती दिली त्यात सावरकर यांचे नाव त्याने घेतले होते." खुद्द मदनलाल याने (त्याला दिल्ली पोलिसानी दाखविलेल्या/दिलेल्या पाशवी छळानंतरही...) भर कोर्टात ठासून सांगितले की, "गांधी हत्या कट प्रकरणात मी प्रोफ. जैनच काय पण कुणालाही 'यात सावरकर देखील आहेत' असे सांगितले नाही.. कारण मला फक्त गोडसे, आपटे आणि करकरे यांचीच माहिती होती.... (त्यावेळी तर राहू देच पण त्याने रितसर जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर वीस वर्षांनी देखील लेखी स्वरूपात हेच विधान केले होते...) खटला जसजसा पुढे सरकू लागला तसतसे कोर्ट जस्टिस कपूर , तसेच सरकारी वकिलांची फौज यांच्या लक्षात येऊ लागले होते की गांधी वधात "सावरकर" यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा पुढे येत नाही....आणि अखेर जानेवारी १९४९ मध्ये त्यांची खटल्यातून "निर्दोष" म्हणून मुक्तता करण्यात आली. सावरकर यांना या प्रकरणात गुंतविण्याचा प्रामुख्याने नेहरू यांचा फार मोठा सहभाग होता. त्याला कारण म्हणजे सावरकर यांची हिंदुत्ववादाची भूमिका आणि नेहरूंचे ठरलेले मुस्लीम मनधरणी राजकारण. खटल्यानंतर "१६ जून १९८३" च्य पुण्याच्या श्री. एस. आर. दाते संपादित "काळ" या दैनिकात (म्हणजे सुमारे ३५ वर्षानंतर....) एक लेख प्रकाशित झाला होता. तो लेख होता सावरकरांचे लाल किल्ला खटला केस मधील वकील श्री. ल. ब. भोपटकर (आण्णासाहेब भोपटकर यांनी केलेल्या एका रहस्याभेदावर.....ते थोडक्यात खालीलप्रमाणे...) "दिल्लीत खटल्याचे कामकाज चालू असताना एके दिवशी सकाळी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी केसची कागदपत्रे वाचत असताना भोपटकरांना तेथील सेवकाने "तुम्हास फोन आला आहे" असे सांगितल्यावरून ते फोनच्या ठिकाणी गेले व फोनकर्त्याला आपली ओळख सांगीतली. पलीकडील बाजूस खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते जे नेहरू मंत्रिमंडळात "कायदा मंत्री" होते. भोपटकरांचे आश्चर्य कमी होण्याच्या अगोदरच आंबेडकरांनी त्यांना सांगितले की, "आज संध्याकाळी तुम्ही मला मथुरा रस्त्याच्या सहाव्या मैल थांब्याजवळ भेटा. मी वाट पाहतो." फोन बंद झाला. कोर्टाचे काम संपल्यानंतर भोपटकर मथुरा रस्त्यावर ठरलेल्या संकेतस्थळी गेले तर त्या अगोदरच एक कारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांची वाट पाहत होते. स्टिअरिंग व्हील वर ते स्वत:च होते. थोडावेळ तसाच पुढे प्रवास झाल्यानंतर एक ठिकाणी त्यांनी गाडी थांबविली आणि भोपटकरांच्याकडे वळून म्हणाले, "अण्णासाहेब, खरे सांगायचे म्हणजे आमच्याकडे तात्यांच्या विरुद्ध कोणताही निश्चित स्वरूपाचा आरोप नाही; पुरावा नाही. मी कायदा मंत्री आहे त्यामुळे माझ्यासमोर जे पुरावे सादर करण्यांत आले ते शून्य किंमतीचे देखील नाहीत. विश्वास ठेवा की आमच्या कॅबिनेट मंत्रीमंडळातील बहुतांशी मंत्री त्यांना (सावरकर यांना...) या खटल्यांत गुंतविण्याच्या विरुद्ध आहेत... पण केवळ एका व्यक्तीमुळे हा सारा प्रकार चालू आहे... सरदार पटेल यांना देखील आता हे पटत आहे तरीही त्या व्यक्तीच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. पण माझा शब्द प्रमाण माना, तुम्ही तुमच्या अशीलाची केस जिंकालच...." ~~ आणि झालेही तसेच. आता "ती" प्रभावशाली व्यक्ती म्हणजे जवाहरलाल नेहरू... दुसरे कोण ? ("काळ" मधील वरील प्रसंग त्यानंतर १६.२.१९८९ मध्ये "सावरकर मेमोरिअल कमिटी" ने प्रकाशीत केलेल्या गौरव अंकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

भारद्वाज 29/05/2010 - 16:53
...तर असं हाय व्हय :? तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. जय महाराष्ट्र

In reply to by इन्द्र्राज पवार

आवशीचो घोव् 29/05/2010 - 17:27
...तर असं हाय व्हय :think: तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. असेच म्हणतो. ना.स.का पाटील हॅहॅ

In reply to by इन्द्र्राज पवार

वेताळ 29/05/2010 - 17:29
जागा भयास्तव काहीही लिहायचे बाकी ठेवु नकोस.सत्य काय ते सगळ्याना कळाले पाहिजे. वेताळ

In reply to by इन्द्र्राज पवार

आनंदयात्री 29/05/2010 - 17:47
ख जि ना हा शब्द तोकडा पडावा. कित्येक पुस्तके वाचुन मिळालेले हे ज्ञान असे छान ताटलीत वाढुन समोर आलेय .. आम्ही नशिबवान खरे !!

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 29/05/2010 - 21:58
१. माझा "सावरकर दोषी होते" असा अजिबात दावा नव्हता. तुम्ही नेहरू-पटेल यांनी आकसाने आरोपी केले असे लिहिले होते त्यावरच आक्षेप होता. (नव्या उत्तरात तुम्ही खुबीने पटेलांचे नाव गाळले आहे. कारण तुमच्या संघीय विचारसरणीला ते सुटेबल नाही). २. तुम्ही एक मराठा युवक आहात या माहितीचा येथे काय संबंध हे कळले नाही. ३. तुम्ही जसे आहात तसाच मी काही बाबतीत सावरकर भक्त आहे. पण त्या काही बाबतीत स्वातंत्र्यलढा ही बाब खूप वरची नाही. विज्ञाननिष्ठा, कर्मकांडाला विरोध आणि जात्युच्छेदन या बाबी वर आहेत. ४. गांधींच्या खुनाची पार्श्वभूमी म्हणून जे तुम्ही लिहिले आहे ते १०००००००००+ वेळा ऐकले आहे. त्यापैकी ५५ कोटीचे प्रकरण खोटे आहे हेही अनेकांनी दाखवून दिले आहे.. तरीही 'नेहरूंनी आकसाने सावरकरांना आरोपी केले' या मुद्द्याशी संबंध नसताना तुम्ही ते सर्व लिहिले आहे. प्रत्यक्षात असा कटाचा आरोप ठेवणे हे स्वाभाविकच होते हे तुमच्याच लेखनातून सूचित होते. ४. सावरकर हे मोठे नेते (नेहरूंना थ्रेट निर्माण करण्यासारखे) अजिबात नव्हते. महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता या कल्पनेच्या भरार्‍या आहेत. तसे मोठे नेते असलेच तर ते पटेल आणि राजेंद्रप्रसाद असतील. ५. कटाचा आरोप ठेवण्यात दिगंबर बडगेची साक्ष हा महत्त्वाचा दुवा होता. पण त्याला कोरोबोरेट करणारे पुरावे सरकार दाखवू शकले नाही. ६. आंबेडकर आणि भोपटकर यांच्यातले संभाषण ९९% काल्पनिक असावे. काळ या भोपटकरांच्याच मालकीच्या पेपरात ते लिहून आलेले दिसते. तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. नेहरूंनी एका दृष्टीने सावरकरांवर उपकारच केले. (नाहीतर आपण संजूबाबाच्या सुटकेबद्दल बोलतो तसे त्या सुटकेबद्दलही बोलत राहिलो असतो. किंवा सावरकरांच्या अंदमानातून सुटकेविषयी बोलले जाते तसे याही सुटकेबाबत बोलले गेले असते). तपशीलातील चूकः जस्टिस कपूर हे गांधी खुनाचा खटला चालवत नव्हते. १९६६ मध्ये स्थापन केलेल्या चौकशी आयोगावर ते होते. त्यांच्या अहवालात "सावरकरांविरोधात पुरावा नसला तरी एकूण परिथिती सावरकरांच्या आणि त्यांच्या गटाच्या कटाकडेच निर्देश करते" असे म्हटले होते. ७. नेहरू आणि लियाकत अली यांच्यात एक करार झाला होता. त्या करारानुसार दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटावे अशी काळजी घेतील असे ठरले होते. त्या कराराला सावरकरांनी विरोध केला. त्यानंतर लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती. नंतर सावरकरांनी १३ जुलै १९५० रोजी आपण कुठल्याही राजकीय कार्यात भाग घेणार नाही आणि आपल्या मुंबईच्या घरातच राहू असे हमीपत्र मुंबई उच्च न्यायालयात दिल्यावर त्यांची सुटका झाली. त्यानंतर २० जुलै रोजी त्यांनी हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. पण माझा उद्देश फक्त आकसाने खटल्यात गोवले या मुद्द्याचा प्रतिवाद करणे हा आहे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

नितिन जी... या सर्व मुद्यांवर मी सविस्तर लिहू का? ~~ मात्र अकारण आपल्यात कटुता वाढणार असेल तर इथेच थांबू या. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 29/05/2010 - 22:41
कटुता वाढायचे काही कारण नाही. पण माझा एकाच मुद्द्याला आक्षेप होता. खरे तर ते वाक्य तुम्ही लिहिले नसते तर मी एवढे प्रतिसाद दिले नसते. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही. म्हणून थांबू या. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

II विकास II 30/05/2010 - 20:46
>>इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही.
; ही माहीती वाचण्यास उत्सुक आहे. फक्त नवीन धाग्यात दिली तर वाचणीय होईल.

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 29/05/2010 - 23:08
तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. मग कॉग्रेस तरीही त्यांना गांधीवधात का दोषी मानते? हा आकसच नव्हे काय? लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती सुर्हावर्दी स्वातंत्र्यानंतर (१-२ वर्ष) भारतातच होता त्याला कधी खबरदारीचा उपाय म्हणून अट़क नाही झाली. तत्कालीन कॉग्रेजीं चा खबरदारीचा दुहेरी मापदंड नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

आनंदयात्री 29/05/2010 - 23:19
सावरकरांविषयी अशी आपल्याकडे काय माहिती आहे की जी मिसळपाववर पचणार नाही असे आपणास वाट्ते ? नितिन थत्तेंना मी इथे जाहिर विनंती करतो की त्यांनी ती इथे द्यावी, माझ्यासारख्याच इतरांनाही ते जाणुन घ्यायची इच्छा असेलच.

In reply to by आनंदयात्री

नितिन थत्ते 29/05/2010 - 23:26
थांबायचे ठरवले आहे म्हणून लिहिणार नाही. मिसळपाववर पचणार नाही हे स्वानुभवाने म्हणत आहे..... पूर्वी गांधींच्या अहिंसेसंबंधी पुराव्यानिशी लेखन केल्यावर मालकांना "गांधींविषयी मिपावर काहीही लिहिण्यास बंदी" घालावीशी वाटली होती. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

आनंदयात्री 29/05/2010 - 23:33
आजच्या मिपावर असे काही होईल असे वाटत नाही. अर्थात मी इथे तसे लिहु शकत नाही, मी नीलकांतलाही ह्याबाबत विनंती करेन. मिपावरच्या क्राउडचा आपल्याला प्रॉब्लेम असल्यास मी काही करु शकत नाही पण बाकी काही अडचण असेल तर नक्की आपण मार्ग काढुयात. आपण लिहावे अशी पुन्हा विनंती करतो.

In reply to by नितिन थत्ते

भारद्वाज 30/05/2010 - 00:02
जाणून घ्यायची इच्छा तर मलासुद्धा आहे. थत्तेकाका व पवारकाका, दोघांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ही माहिती वेगळ्या धाग्यात घ्यावी. (मालक-संपादक यांची हरकत नसावी असे वाटते.)

In reply to by नितिन थत्ते

Pain 30/05/2010 - 11:28
१) पटेलांबद्दल पुरेसा पुरावा नसेल, आणि सुधारणा केली असेल किंवा नेहरुंचे नाव घेतल्यावर त्या बाजूचे सर्व लोक आले असे ग्रुहीत धरले गेले असेल. २) तो खुलासा लेखकाबद्दल ३) ५५ कोटीचे प्रकरण खोटे कसे ? मी तर आत्तापर्यंत त्याच्या बाजुचेच सगळे वाचले/ ऐकले आहे. तुम्हाला ही नविन माहिती कुठे मिळाली ? ५) विरोधी गटातील सर्वात मोठा नेता हे माहित नाही पण महरष्ट्रातील सशस्त्र लढ्याचा पुरस्कार करणार्यांचे आदर्श होते हे नक्की. आणि ते कॉग्रेसच्या विरोधात होते. ७) अ)१ देशद्रोही आणि १ देशभक्त यांना एकाच रांगेत बसवु नका. ब) भोपटकरांनी लिहिलेले काल्पनिक आणि त्या कपूर यांनी लिहिलेले खरे असे का ? ८) सारासार विचार करणार्या* कोणीही विरोध केला असता. काँग्रेस नेहमिच, प्रो-अल्पसंख्यांक नाही, प्रो-मुस्लिम धोरणे स्वीकारते. उदा. वाटेल तेवढी. (तुमचे क्र. चुकलेले आहेत. त्यामुळे माझेही चुकले. ते दुरुस्त करा म्हणजे जोड्या जुळतील) शेवटी: १) नेहरू आणि सावरकर यांच्यात स्वातन्त्र्यप्रप्ती आणि त्यानंतरच्या गोष्टी याबद्दल टोकाचे मतभेद होते. २) इतका मोठा आरोप ठेवून एकही पुरावा नसल्याने सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली. यावरून असे सिद्ध होते की "आकसाने खटल्यात गोवले" होते.

In reply to by नितिन थत्ते

हुप्प्या 01/06/2010 - 06:07
य दि फडक्यांसारख्या गांधीप्रेमाने आंधळ्या झालेल्या लोकांनी पंचावन्न कोटी प्रकरण खोटे असल्याचे म्हटले आहे. म्हणजे गांधीने उपास करण्याचे कारण भारताने ते पैसे द्यावेत म्हणून नाहीच मुळी असे म्हटले आहे. याउलट गांधींचा तिटकारा असणारे छातीठोकपणे सांगतात की या कारणाकरताच गांधींने उपोषण केले. आता खरे खोटे कसे सिद्ध करणार? नेहरू आणि अन्य तात्कालिन मंडळी ही सावरकरद्वेष्टी होती हे अनेकदा दिसून आलेले आहे. नेहरूंना सावरकर व अन्य हिंदुत्ववादी धोकादायक वाटत होते ह्याला एक उदाहरण. नथुराम गोडशांना फाशी दिल्यावर त्यांचे शव नातेवाईकांना न देता गुपचूपपणे जाळून टाकले. नंतर कुणीतरी ती जागा शोधून तेथील राख एका कलशात भरून आणली. जर थ्रेट वाटत नसती तर शवाची अशी विल्हेवाट लावायचे काय कारण? बाकी काँग्रेस आणि गांधीवाद जेते असल्याने सगळा इतिहास तेच लिहिणार आणि बहुसंख्य जनतेला तेच खरे वाटणार हेही खरेच.

In reply to by हुप्प्या

~~ खुलासा केला आहे.... ~~ ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

Pain 30/05/2010 - 09:37
यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. इथे नाही तर तुमच्या ब्लॉगवर वगैरे कुठेही लिहा, पण लिहा. आम्हाला वाचायचे आहे. टंकण्याचा कंटाळा असेल तर ध्वनिमुद्रित करा आणि rapidshare etc. वर टाकले तरी चालेल (पळेल).

In reply to by Pain

थँक्स पेन... सुचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... दिलेल्या विकल्पांचा नक्की विचार करून आपणास कळवितो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

sagarparadkar 01/06/2010 - 19:33
पवार साहेब, अतिशय तटस्थ उत्तराबद्दल अभिनंदन ! मी ह्यासंबंधी अनेक मत-प्रवाह, बातम्या, डॉ. आंबेडकरांचे मत वगैरे पूर्वी वाचलेले आठवतंय. पण स्वातन्त्र्यवीर सावरकरांना "शनिवार्-नारायण्-सदाशिव पेठेतील सिंह" असं म्हणून हिणवणार्या "सुकुमारांना" कोणीतरी ठोस उत्तर द्यायला हवेच होते. अर्थात ह्या मॅडमभक्त सुकुमार कडे माध्यमाचा ताबा असल्यामुळे तो अशा कोणत्याही समर्पक उत्तराची दखल घेणार नाहीच ...

दोघांच्या प्रतिसादातून बरीच नवीन माहिती मिळत आहे... दोघांनी संयमाने लिहिले आहे आणि योग्य पद्धतीने संवाद सुरू आहे असे माझे मत आहे... दोघांनी या विषयासंदर्भात अधिक लिहावे , अशी माझी तरी विनंती आहे... धागाकर्त्यालाही धन्यवाद

In reply to by भडकमकर मास्तर

असेच म्हणतो. @नितिन थत्ते: तू जरूर लिही. मी मागच्यावेळी (ज्यावेळचा संदर्भ तू दिला आहेस तेव्हाही) तुला लिही असेच म्हणले होते. आजही म्हणतो. शिवाय, आज मिसळपावावर अधिकृत बंदी अशी कोणत्याच विषयावर नाही. फारतर तुझे लेखन लोकांना पटणार नाही / आवडणार नाही. पण त्यामुळे गप्प बसणार्‍यातला तू नाहीस. मग एकदम असे का? लिहिच. बिपिन कार्यकर्ते

नितीन थत्ते यांनी अतिशय मुद्देसूद प्रतिसाद दिलेला आहे. पवार यांनीही सुरेख माहिती दिलेली आहे. दोघांना या विषयातील चांगली माहिती दिसत आहे. असहमती असेल दोघांच्या विचारांत. याचा अर्थ असा नाही की कटुता यावी. नितीन थत्ते काही कडवट बोलल्याचं दिसलं नाही. पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही. परंतु, धागा घरगुती सावरकर या विषयावर असल्यामुळे ही चर्चा धाग्याच्या विषयाला धरून नाही, असं वाटतं. पवार किंवा थत्ते यांनी पुढाकार घेऊन एखादा नवीन धागा काढावा ही विनंती. या ठिकाणी बरीच बुद्धीमान मंडळी येतात असं दिसतं. पण बर्‍याच वेळा टवाळीचे आणि टाईमपास करणारे धागे वरती असतात. हरकत नाही. टवाळीमध्ये पण बुद्धीचा स्पार्क दिसतो, आणि चांगली करमणूक होते. मी कुणाला ओळखत नसूनही इथे जी धमाल खेचाखेची चालते ती आवडते आपल्याला. पण अधून मधून गंभीर चर्चांच्या धाग्यांना दखल घेऊन 'जिवंत' ठेवायला हरकत नाही. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

मनिष 30/05/2010 - 00:31
सहमत!!! थत्ते आणि इंदर दोघेही संयमित लिहितात, तेंव्हा दुसर्‍या एका धाग्यात ही चर्चा होऊ द्या ही विनंती/आग्रह.

In reply to by आळश्यांचा राजा

"...पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही....." नाही.... असहमतीला कडवटपणा मी बिलकुल मानत नाही; किंबहुना तर असे मानतो की ज्ञान मिळविण्याची ज्याला आस लागून राहीली आहे त्याने कोणताही वाद हा खेळकरपणे घेतला तरच त्याच्या जाणीवेच्या कक्षा रूंदावतील. इतिहासातील घटना आणि व्यक्ती यांच्याविषयी बोलताना/लिहिताना हे भान ठेवणे फार जरूरीचे असते. मी "कटुता" शब्द एवढ्यासाठीच वापरला होता की, मला माझ्या येथील एका मित्राने मेलद्वारे "इशारा" दिला की, यापूर्वी "गांधी" विषयामुळे बर्‍याच सदस्यामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्थात "त्या" धाग्याप्रसंगी मी इथला सदस्य नसल्याने मला त्या घडामोडीबद्दल काहीच माहिती नाही. तथापि मित्राचा "कटुता" टाळण्याचा सल्ला मी मानला, इतकेच. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते 30/05/2010 - 00:58
मी सध्या ऑन साईट आहे. त्यामुळे या विषयावर काही लिहिण्यासाठी लागणारे संदर्भ, पुस्तके आत्ता माझ्याकडे नाहीत. सावरकरांच्या विषयी लिहिताना नुसत्या आठवणीतून लिहिणे योग्य होणार नाही. कोणी मी लिहिलेल्या गोष्टीस संदर्भ मागितला तर तो देता लगेच येईल असे नाही. म्हणून आत्त या विषयावर लिहिण्याची इच्छा नाही. आनंदयात्री यांच्या खरडवहीत आत्ताच लिहिल्याप्रमाणे मी सावरकर द्वेष्टा नाही. त्यामुळे नुसते बदनामीकारक मला काही लिहावयाचे नाही. सावरकर देशभक्त होते का? हा माझ्यापुढचा प्रश्न नाही. ते तर ते होतेच. माझी मते वेगळी आहेत ती फक्त गांधी आणि सावरकर यांच्या मार्गापैकी कुठला मार्ग श्रेयस्कर आणि कुठल्या मार्गाने स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता होती/असते; या मार्गांचा एकूण स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग किती आणि कोणता मार्ग स्वातंत्र्य मिळण्यास किती कारणीभूत याबाबतच आहेत. सावरकर हे फार थोर नेते होते आणि गांधी नेहरू यांच्या कारस्थानामुळे ते मागे/बाजूला पडले हे मी कदापि मान्य करणार नाही. पण आत्ता संदर्भासह लेखन करणे शक्य नाही. म्हणून थांबतो. वेगळा धागा नंतर कधीतरी काढायला हरअत नाही. या धाग्यवर तर नकोच. नितिन थत्ते

मूळ धागा कर्ते श्री. भोचक, आणि धाग्याला अभ्यासपूर्ण लिखाणासाठी श्री. नितिन थत्ते यांना, तसेच या दरम्यान चर्चा आवडल्याचे कळवून या विषयावर आम्ही (पक्षी श्री.थत्ते आणि मी...) ती पुढेही न्यावी अशी आग्रहाची विनंती करणारे विविध सदस्य या सर्वांना एकत्रीत मी सांगू इच्छितो की, ...गांधी आणि सावरकर या दोघांचे "स्वातंत्र्य" मिळविण्याचे मार्ग जरी भिन्न असले तरी त्यांच्या कट्टर देशभक्तीबाबत आपणच काय पण त्यांचे शत्रुदेखील शंका घेणार नाहीत. पुढील कित्येक पिढ्या असाच इतिहास वाचणार आहेत की, "म.गांधी नावाच्या महामानवाने अहिंसेच्या मार्गाने भारत ब्रिटिशांपासून मुक्त केला..." आणि त्यात अतिशयोक्ती बिलकुल नाही. परंतु त्यामुळे इतरांनी केलेले प्रयत्न हे जिल्हा परिषदेची एखादी बी-बियाणे योजना फसली की करा केस फाईल या धर्तीवर शून्य किंमतीची होत नाही. ...आजही ज्या ज्या वेळी मी दिल्लीत जातो त्या त्या वेळी दहा मिनिटासाठी का होईना राजघाटावर जाऊन त्या महान आत्म्याला मनोभावे वंदन करून येतो. ते थोरच होते. पण म्हणून विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा आमच्या मनातुन काढून टाकण्याचे कोणतेही प्रयोजन माझ्याकडे नाही. ...परंतू काहीवेळा असेही होते की, भावनेच्या भरात एखाद दुसर्‍या शब्दामुळे आंतरसालीला धक्का बसतो व मन नकळत हळवे बनते...मग सुरु होतो तो शब्दखेळ जिथे चंद्रापेक्षा त्यावरील डागांना महत्व प्राप्त होते आणि मूळ प्रश्न बाजुला राहून त्यात सामील होणार्‍यांच्याच डोळ्यात अबीरबुक्का जातो. ...सबब या विषयावरील "पॅन्डोरा बॉक्स" सीलबंद असलेलीच बरी ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्रमोद देव 30/05/2010 - 08:46
किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. तस्मात अशा चर्चांचं फलित काहीच निघत नाही. दुसरी गोष्ट अशी की दोन्ही बाजू आपापल्या जागी घट्ट असल्यावर त्यातून निर्णय निघण्यापेक्षा केवळ कटूताच निर्माण होत असते हेही तेवढेच ढळढळीत वास्तव आहे. मला असं प्रामाणिकपणाने वाटतं की...कोण मोठा/कोण छोटा , कोण दोषी/कोण निर्दोषी ह्यावर चर्चा करण्याऐवजी आपल्याला ज्यांचे विचार पटतात अशा मोठ्या माणसांच्या एखाद्या गुणाचे जरी आपण हेतूत: अनुकरण करू शकलो तरी खूप आहे...एरवी प्रत्यक्षात अहम-अहमिकेने चर्चा करण्या व्यतिरिक्त दुसरे काहीच न करणे म्हणजे आपले वकिली पांडित्य जगासमोर मांडणे ह्यापेक्षा जास्त काही नसावे...असाच अर्थ निघतो.

In reply to by प्रमोद देव

प्रमोद जी... "...किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. ..." हे सूत्र सार्वजनीक क्षेत्राशी निगडित असणार्‍या घडामोडीतील व्यक्तींना (भारतातीलच काय तर जगाच्या इतिहासातील जवळपास सर्वच नामवंताना...) लागू होते. पण नेहमी अंधार्‍या बाजुवर विजेरी टाकून आपण तेच सत्य एकमेव आणि अंतिम म्हणून ढोल बडवू लागलो तर कोणताही "आदर्श आरसा" आपणापुढे राहणारच नाही. सावरकरांच्या ज्या कंगोर्‍यामुळे ते मला आणि माझ्यासारखी विचारसरणी ठेवणार्‍यांना आवडतात, त्याचप्रमाणे त्यांच्यातील ज्या काही "नावडत्या" गोष्टी आहेत (त्या मलाही माहित आहेत...) त्यांच्या तुलनेत मी गेलो तर या जगात काहीच चांगले नाही असा सिद्धांत मनी ठेवूनच आयुष्याची वाटचाल आपण करायला हवी. आज "शिवाजी" हे नाव तमाम महाराष्ट्राला देवाहून प्रिय आहे...आणि ते याव्वच्चंद्रदिवाकरो तसेच राहणार आहे.... पण उद्या मी किंवा दुसर्‍या कुणी "महाराजांनी आठ बायका केल्या होत्या..." या मुद्द्यावर दळण सुरु करून "महाराज चुकले का?..." हे लिहित बसलो तर ते स्वीकृत व्हावे का? शिवाजीची योग्यता पटवून घेण्यात या घटनेला कितपत महत्व द्यावे? काळाच्या कसोटीवर काही घटना तपासल्या तर इतिहासाची पाने विचित्र दिशेने आपणासमोर फडफडू लागतात; पण ते इतिहास संशोधन म्हणजेच "रोखठोक इतिहास दर्शन" ही बाहुली आपण मनी वसविली तर आपले राज्य केवळ लिलिपुटीयन्स यांनीच भरलेले दिसेल....आणि येणार्‍या पिढीला गलिव्हर शोधायला अन्यत्र जावे लागेल. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 30/05/2010 - 14:18
व्यक्तीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मुद्दे सांगण्याबद्दल. निगेटिव्ह मुद्दा सांगताना तो सांगितल्या जात असलेल्या गुणाच्या संदर्भात असेल तर तो सांगणे योग्यच. पण संबंध नसलेला मुद्दा सांगणे चूक. उदा शिवाजी महाराजांचे कर्तृत्व सांगताना शिवाजीला आठ बायका होत्या हे सांगणे चुकीचेच. पण कोणी शिवाजीमहाराज एकपत्नी होते असे म्हणत असेल तर मात्र आठ बायका सांगणे गरजेचे. गांधींच्या अस्पृश्यता धोरणाबाबत बोलताना त्यांचे धोरण कणवयुक्त असून अस्पृष्य हे खालचे आहेत पण आपण त्यांना चांगले वागवले पाहिजे अशा स्वरूपाचे होते हे नोंदवणे गरजेचे. जरी त्यांचे कार्य पॉझिटिव्ह असले तरी. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 30/05/2010 - 17:53
म्हणजे गांधींच्या ब्रम्हचार्यपालन, साधेपणा या बद्दल कोणी सांगु लागले तर तेही खोडुन काढावेत काय? कारण वरील बाबत खुप सारी नावडती माहीती उपलब्ध आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

सुनील 30/05/2010 - 14:18
गांधी हत्या प्रकरणात तत्कालीत सरकारने (विशेषतः) नेहेरूंनी आकसाने सावरकरांना गोवले होते, ह्यात फारसे तथ्य वाटत नाही. पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे. १८ जुलै १९४८ रोजी सरदार पटेल ह्यांनी जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले होते - There is no doubt in my mind that the extreme section of the Hindu Mahasabha was involved in this conspiracy. The activities of the RSS constituted a clear threat to the existence of government and state. (प्रत्यक्ष पत्र मला मिळाले नसले तरी, त्यासंबंधीचे भरपूर पुरावे जालावर उपलब्ध आहेत.) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

आंबोळी 31/05/2010 - 15:06
>>पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे. यावरून आठवले : मधे मनसेचेही बरेच कार्यकर्ते वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकले होते.... आंबोळी

Pain 30/05/2010 - 23:59
लिंकबद्दल धन्यवाद. बघतो. खरडवही बंद असल्याने इथे उत्तर देत आहे.

श्री. पंडित गागाभट्ट यांनी "कुराण" आणि "सावरकर" यांच्या संदर्भात एक शंका उपस्थित केली होती तिचा थोडक्यात मतितार्थ असा की, मूळ कुराण हे अरेबिक भाषेत असून, सावरकरांनी उर्दू भाषेत ते जाणून घेतले, मग तसे असेल तर उर्दू भाषेतील कुराणावर ते अधिकारवाणीने कसे सटीक व्याख्यान देत? हा प्रश्न किंवा शंका चांगलीच असल्याने ती मी टिपून घेतली आणि "कुराण" या विषयावर लिहिणे/बोलणे यासाठी जे शिक्षक (मौला) येथे आहेत व ज्यांना इस्लामिक बोर्डाची "कुराण पठण" मान्यता आहे अशा दोघांना एका मुस्लीम मित्रासमवेत मी काल रविवारी व परत आज सोमवारी दुपारी भेटलो... या संदर्भात चर्चा केली अन काही टिपणे काढली... त्याचा सारांश खालीलप्रमाणे : कुराणाचा रचनाक्रम अशा पद्धतीने झाला होता की प्रेषित मुहम्मद पैगंबर जेव्हा "सूरत" (शब्दश: अर्थ "तटबंदी" पण अरेबिक भाषेत इथे "गट, विभाग, वचन, चरण") सांगत तेंव्हा ती त्यांचा सहकारी/अनुयायी लिहून घेत असे व नंतर ती अचूकपणे उतरवून घेतली आहे की नाही हे कटाक्षाने पाहत. त्यांनी सांगितलेल्या अशा सुरतींचेच पुढे कुराण स्वरुपात त्यांच्या प्रचंड संख्येने असलेल्या अनुयायात वितरण झाले. अनुयायी नमाज (प्रार्थना) वेळी या सुरती तोंडपाठ करीत. त्यावेळी कुराणाची सुरक्षितता केवळ खजूरांच्या पानावर आणि हाडे व कातडीच्या तुकड्यावरच अवलंबून होती. पण प्रामुख्याने अनुयायी त्याच्या पाठांतरावर भर देत. पुढे प्रेषित मुहम्मदांच्या निर्वाणानंतर अरबस्तानात रक्तरंजित लढाया कराव्या लागल्या आणि तीत असे हजारो मारले गेले ज्यांना कुराण तोंडपाठ झाले होते. पुढील पिढीतील हजरात उमर आणि हजारात अबुबकर यांच्या लक्षात आले की "कुराण" हे कायमस्वरूपी असे लिखाणबध्द करून ठेवणे इस्लामच्या दृष्टीने फार गरजेचे आहे व त्यासाठी त्यांनी हजरात अन्सारी यांना अधिकृत "कुराण" लिहिण्यासाठी नियुक्त केले. पुढे सर्व धर्मपंडितांनी त्या कुराणाच्या अचूकतेतीची खात्री पटवून घेतली आणि जनतेला अशी मुभा दिली की त्या प्रमाणसिद्ध प्रतीची नकल उतरवून घ्यावी. भारतासारख्या खंडप्राय देशात जसे जिल्ह्या जिल्ह्यातून भाषेची ढब, उच्चारण बदलत जाते त्याचप्रमाणे अरबस्तानातही होत गेले; त्यामुळे शेवटी असा निर्णय घेण्यात आला की मूळ कुराण "मक्का" या पवित्र शहरातील "कुरेश" लोक जी बोली बोलत असत त्या भाषेतील "प्रमाण" म्हणून मानले जावे आणि त्यानुसार तसा फतवा सर्वत्र गेला, अन तो मान्यही झाला. "मक्का" या ठिकाणाचे धर्म बोर्ड जगात ज्या ज्या भाषेत "कुराण" पोचले आहे त्या त्या भाषेतील तज्ज्ञांना त्यांच्यासमोर आलेल्या त्यांच्या भाषेतील कुराणाची प्रत ही "कुरेशी" प्रत आहे की नाही हे कटाक्षाने पाहण्यास सांगतात. अर्थात भाषांतर करणे वा केलेले भाषांतर तपासणे हे काम जी व्यक्ती करते तिला अग्रक्रमाने "मक्का" प्रत अस्खलितरित्या आली पाहिजे हे आलेच. त्यानुसारच जगभरातील ज्या ज्या भाषेत कुराणाचे अनुवाद झाले ते मूळ प्रतीबरहुकुम आहे अशी मोहोर त्यावर बोर्ड कडून दिली जाते. भारतातच काय पण युरोप आणि अमेरिका येथे देखील इंग्रजी भाषेतील कुराणाच्या ज्या प्रती उपलब्ध आहेत ते या प्रक्रियेतून गेल्या आहेत हे ओघाने आलेच. आजही ही प्रथा अव्याहत चालू आहे. हीच गोष्ट उर्दू, बंगाली, हिंदी, मराठी आदी भारतीय भाषांतील कुराणाच्या अनुवादित प्रतीबाबत म्हणता येते. त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या. एक लक्षात घेणे फार जरूरीचे आहे की, विनायक दामोदर सावरकर ही व्यक्ती अतिशय "भाषाप्रेमी" होती. मराठी भाषेतील त्यांच्या कविता पाहिल्या तर ही बाब प्रकर्षाने जाणवते की त्यांनी केलेल्या रचना आपल्या जिभेने सरळ उच्चारणेदेखील हे एक तारेवरची कसरत ठरेल. आचार्य अत्रे यांनी "कर्‍हेचे पाणी" या त्यांच्या आत्मचरित्रात "वीर सावरकर" यांच्याबद्दल जे काय आदराने लिहिले आहे त्यात अन्य बाबीपेक्षा त्यांनी मराठी भाषेला जे सौंदर्यलेणे दिले त्याचा उल्लेख प्रामुख्याने आहे.... तो जरूर वाचावा. ("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !) धन्यवाद. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 01/06/2010 - 11:03
त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या.
याबद्दलच जाणून घ्यायचे होते. माहिती काढण्याचे कष्ट घेऊन लिहिलेल्या प्रदीर्घ आणि तपशीलवार प्रतिसादाबद्दल आभार.
("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !)
आगाऊ (म्हणजे इन अडव्हान्स / बिफोर द फॅक्ट) स्वागत आहे. - पंडित गागाभट्ट.

"....आता खरे खोटे कसे सिद्ध करणार?...." ज्यावेळी एखादा चरित्रकार त्याच्या मनी असलेल्या व्यक्तीबद्दल लिहिण्यास घेतो त्यावेळी "त्याला" जे वाटत असते त्याचेच प्रतिबिंब त्याच्या लिखाणात उमटते. आपण "खरे खोटे कसे सिद्ध करणार?" असे म्हटले आहे. त्यासाठी आपणास (शक्य असल्यास....)"टाईम्स ऑफ इंडिया" मुंबईच्या लायब्ररीत जावे लागेल व खालील तारखेचे अंक पाहावे लागतील.... (ही सोय तिथे उपलब्ध आहे...). या तारखेच्या या बातम्या अंकाच्या मुखपृष्ठावर ८ कॉलमरितीने प्रकाशीत झाल्या आहेत. :: १. गुरुवार दि. १ जानेवारी १९४८ NO PAYMENT TO PAKISTAN Supply of Military Stores Stopped India against implementation of financial settlement. Demand to give up Kashmir Adventure. २. मंगळवार दि. १३ जानेवारी १९४८ MAHATAMA GANDHI STARTING FAST FROM TODAY Surprising Delhi Announcement ३. शुक्रवार दि. १६ जानेवारी १९४८ ‘INDIA’s GESTURE TO PAKISTAN” Immediate Payment of Cash Balances. Bid to Remove Cause of Suspicion. New Delhi, January 15 : The Government of India have decided to implement immediately the financial agreement with Pakistan in regard to the cash balances with a view to removing “the one cause of suspicion and friction” between Pakistan and India. “This decision,” says a communiqué issued by the Prime Minister’s Secretariat late tonight, “is the Government’s contribution to the best of their ability to the non-violent and noble effort made by Gandhiji in accordance with the glorious traditions of this great country for peace and goodwill." The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.” (या बातमी शेजारीच "महात्मा गांधी ३ दिवसांच्या उपोषणानंतर थकले असल्याचे म्हटले आहे....) आता पंतप्रधानाचे कार्यालयच जर ही बातमी अधिकृत स्वरूपात मिडियाला देत असेल तर "उपोषण हे ५५ कोटीसाठी नव्हते" असे म्हणणे केवळ आत्मवंचना ठरेल. असो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 01/06/2010 - 11:52
सर्वप्रथम इंद्रराज पवार यांनी चर्चा थांबवण्याची विनंती केली. मीही या धाग्यावर (घरगुती सावरकर असा विषय असलेल्या) ही चर्चा अवांतर आहे हे समजूनच चर्चा थांबवण्याची विनंती मान्य केली आणि नंतर अनेकांनी विनंती करूनही येथे प्रतिसाद देण्याचे नाकारले. त्यात सावरकरांविषयी नकारात्मक गोष्टींची यादी सादर करण्यासारखा मी सावरकरद्वेष्टा नाही तसेच संदर्भ देणे वगैरे गोष्टींमधील अडचणी ही कारणे काही सदस्यांच्या खरडवहीतून आणि व्यनितून सांगितल्या होत्या. त्यानंतरही काही सदस्य प्रतिसाद देत राहिले. तरीही मी काही लिहिले नाही. इंद्रराज पवार यांनी मात्र आज स्वतःहून (मी उत्तरे देत नाही असे पाहून?) पुन्हा चर्चेत उडी घेतली आहे त्याबद्दल त्यांचा सौम्य निषेध. ५५ कोटींविषयी चा एक दुवा. http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm इंद्रराज पवार यांनी दिलेल्या टाइम्सच्या बातम्यांवरूनही सरकारी प्रेस रिलीज मध्ये निर्णयाचे कारण 'संशयाचे निराकरण' असे दिले आहे. नेहरूंच्या वक्तव्यात "भारताचे उच्च आदर्श आणि गांधीजींचे उदात्त मानदंड यांना अनुसरून घेतलेल्या या निर्णयामुळे आमच्या शांततेच्या आणि सदिच्छेच्या हेतूंबाबत जगाची खात्री पटेल". गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. "गांधींनी उपोषण करणे आणि सरकारने ५५ कोटी द्यायचा निर्णय घेणे" तसेच "नथुराम हिंदुमहासभेचा सदस्य असणे आणि सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष असणे" या दोन्ही गोष्टी बहुधा सारख्याच योगायोगाच्या असाव्यात. (असो जगन फडणीस यांच्या पुस्तकात गांधींवर पूर्वीही १९३७? खुनाचा प्रयत्न झाला होता असा उल्लेख आहे. १९३७ मध्ये फाळणीही झालेली नव्हती आणि ५५ कोटींचे प्रकरणही नव्हते. तरी खुनाचा प्रयत्न झालाच होता- संदर्भ आता देणे शक्य नाही. २०-२५ दिवसांनंतर देऊ शकेन). इंद्रराज पवारांना टाइम्सचे अंक पाहणे शक्य आहे असे दिसते. त्यांनी मणिभवन च्या दुव्यावर दिलेल्या संदर्भातल्या बातम्या मिळतात का हे पहावे....उदा. गांधींच्या उपोषणासाठी त्यांनी दिलेली कारणे..... १२ जानेवारीला व्यक्त केलेला निर्धार....१३ जानेवारीच्या भाषणातील वक्तव्ये.....तत्कालीन नेत्यांनी केलेले प्रयत्न....राजेंद्रप्रसाद यांच्या समितीने गांधींना दिलेली आश्वासने वगैरे. या दुव्यावर गांधींच्या १२ जानेवारीच्या भाषणाची प्रत आहे. त्यात कोठेही ५५ कोटी पैकी 'प' सुद्धा नाही. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

समंजस 01/06/2010 - 12:39
गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. ------------------------------------------------------ मला वाटतं, नेहरूंनी कुठले शब्द वापरावेत कुठले नाही हे स्वातंत्र्य नेहरूंना असायला हवं. त्या परिस्थीत त्यांना जे शब्द योग्य वाटलेत त्यांचा वापर त्यांनी केला. -- The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.” --------------------------------------------------------------- मला तरी वाटतं की ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट आहे की, ५५कोटी रूपये देण्याच्या निर्णया मागे महात्मा गांधींचे उपोषण बर्‍याच अंशी कारणीभूत आहे. राहीला प्रश्न तो "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. याबद्दलचा तर "टाईम्स ऑफ इंडिया" मधील ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट होतं की हे स्टेटमेंट प्रसार माध्यमांना देण्यामागचा प्रधानमंत्री कार्यालयाचा उद्देश, भारत सरकार ५५कोटी रूपये पाकिस्तानला देत आहे ही घोषणा करण्याचा होता. ह्या स्टेटमेंटचा उद्देश महात्मा गांधींना उपोषण सोडण्याकरीता आवाहन देण्याचा नव्हता. (नेहरू आणि महात्मा गांधींमधील संबंध काय एवढे खराब झाले होते की, त्यांनी उपोषण सोडण्याकरीता वर्तमानपत्रां मधून आवाहन करण्याची पाळी नेहरूंवर यावी???? हे न पटण्या सारखे आहे :? तरीपण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महात्मा गांधींनी १३ जानेवारी ला उपोषण सुरू करण्यामागे काय कारणे होती(महात्मा गांधींजींच्याच शब्दात) जाणुन घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 01/06/2010 - 12:57
http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm वरील लिखाणाचा सरळ सरळ अर्थ असा पाकीस्तानातील हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रिया भारतात उमटु लागल्या वर गांधीजी उपोषणाला बसले म्हणजे हिंदुंवर अत्याचार चालु असतांना गांधीजी उपोषणाला बसले नाहीत तर हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रीया उमटली तेव्हा उपोषण चालु झाले. तेच तर नथुराम म्हणत होता आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 01/06/2010 - 13:28
गोल पोष्ट काय घेउन बसलात. इथे क्रिकेट च्या मैदानात फुटबॉल अगोदरच चालु झाला आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते.
नितिन, तू जी दोन वाक्ये लिहिली आहेस, त्याचा अर्थ तुला वेगळा वाटतो? मला तरी नाही वाटत. उपोषण सोडावे ही डायरेक्ट विनंति झाली, आणि आता तरी त्यांना उपोषण सोडायला हरकत नाही ही इनडायरेक्ट विनंति झाली. भावार्थ / अन्वयार्थ यात काय फरक आहे? शिवाय, प्रत्येक पेशाची के भाषा असते. तशीच राजकारणाची / डिप्लोमसीचीही एक भाषा असते. आपण दैनंदिन व्यवहारात जसे बोलतो तसे तिथे बोलले जात नाही. अजून एक गोष्ट लक्षात घे. नेहरू भारतिय असले तरी ब्रिटिश राहणीमान, आचारविचार त्यांनी मनोमन स्वीकारले होते. ब्रिटिश लोक 'अन्डरस्टेटमेंट' साठी प्रसिद्ध आहेत. त्यालाच अनुसरून नेहरूंनी असे शब्द वापरले असतील. बाकी अदितिप्रमाणेच मलाही ५५ कोटी आणि उपोषण यांच्या वेळा सारख्याच असल्याच्या योगायोगाचे आश्चर्य वाटते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 01/06/2010 - 14:32
दोन वाक्यात खूपच फरक आहे. नेहरूंनी म्हटलेल्या वाक्यात "....यांना हवे तसे केले...." हा टोन अजिबात दिसत नाही. कारण गांधींना हवे होते ते हे नव्हतेच हे नेहरूंना माहिती होते. उपोषण ५५ कोटीसाठी असते तर उपोषण १६ जाने ला संपले पाहिजे होते. ते १८ जाने पर्यंत चालू होते. नितिन थत्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 01/06/2010 - 19:55
हे स्वतः थेट कोणत्याही वादग्रस्त ठरु शकेल अशा गोष्टीत पडत नसत ते दरवेळी नेहरुंना पुढे करत. मोतीलाल नेहरुंना आपला मुलगा जवाहर हाच पुढे भारताचे नेतृत्त्व करायला यावा आणि त्याला गांधींचा पाठिंबा असावा हीच आस होती. तसे त्यांनी गांधींजवळ बोलूनही दाखवले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना यथास्थित डावलण्यात जी काही कारस्थाने गांधींनी केली तशीच कारस्थाने त्यांनी ५५ कोटीच्या बाबतीतही केली. उपोषण नेमके त्याच वेळी व्हावे हा काही योगायोग खचितच नाही! जवाहरलाल नेहरुही पट्टीचे राजकारणी होतेच. भाषा वापरतानाच संदिग्ध वापरायची की सोयिस्कर अर्थ काढायला सोपे जाते हा हेतू. गांधीच्या पाठिंब्याशिवाय आपल्याला जनमताचा आधार नाही हे जवाहरलाल ह्यांना माहीत होते. आपण नेतेपदी असलो तरी खरा करविता गांधीजी आहेत हे ते पक्के जाणून होते त्यामुळे त्यांना दुखावण्याची चूक करणे शक्यच नव्हते. आपल्या मनात जे काही खरे आहे त्याचा उच्चारच करायचा नाही, समोरची व्यक्ती त्या विषयाला तोंड फोडायला अगदी आतुर असताना त्या व्यक्तीला केवळ झुलवत, ताटकळत ठेवायचे, हा मार्ग गांधीनी अनेकदा स्वीकारला आणि मग वेळ येताच अवसानघात करणे ही गांधींची खासियत होती, कारण त्यांच्याच मनात असलेला जबरदस्त आंतर्विरोध! अहिंसेपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारणारा तो काट्यासारखा काढलाच गेला पाहिजे हे मूलतत्त्व. कारण त्या मार्गाने जाऊन कोणी लोकप्रिय झाला तर मला कोण विचारणार? (ही मते माझी मनची नाहीत अनेक अभ्यासकांनी ही अनेकदा सिद्ध केली आहेत. विश्वास पाटलांचे 'महानायक' हे पुस्तक वाचताना इतक्या ठिकाणी मी ठेचकाळलो की मन रक्तबंबाळ झाले. आपण ज्या व्यक्तींना पूजनीय मानतो त्या व्यक्ती इतक्या टोकाच्या नीचपणाला जाऊ शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशा हकीगतींनी हे पुस्तक भरले आहे. तेव्हा गंधीजींनी ५५ कोटींसाठीच हे उपोषण केले ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही.) चतुरंग

चांगलं संकलन आहे. माणूस आतून-बाहेरून एकच असावा याचा उत्तम आदर्श: माईंनी जेवणासाठी थांबू नये, आपल्यामागे 'घराणेशाही' सुरू होऊ नये, इ.इ. अदिती

विकास 28/05/2010 - 20:07
चांगली माहीती. सावरकरांचे "हिंदू" आणि "हिंदुत्व" शब्दावरील विचार आचार अतिशय स्पष्ट होते. त्यात अंधश्रद्धा अजिबात नव्हती. मात्र "जो पर्यंत जगात इतर धर्मांवरून ओळख होते, तो पर्यंत मी स्वतःला देखीन हिंदूच म्हणवून घेईन" अशा अर्थाचे त्यांचे म्हणणे होते. जे त्यांनी लोकांना सांगितले तेच स्वतः आचरले. त्यांच्यावर त्यांच्या येसू वहीनीचे संस्कार होते. "तू धैर्याची अससी मुर्ती, माझे वहीनी, माझे स्फुर्ती" असे त्यांच्या मला वाटते "सांत्वन" कवितेत त्यांनी येसू वहीनींना लिहीले आहे. संघाचा आणि त्यांचा तात्विक/सैद्धांतिक म्हणजे तुम्हाला कुठला अपेक्षित आहे, ते माहीत नाही, पण मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती. हिंदूत्वाचा अर्थ देखील दोघांच्या मते समानच होता/आहे. पण तो विषय वेगळा आहे. जर कुणाला अधिक बोलायचे असल्यास कृपया वेगळी चर्चा टाका. :) वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. कशा बद्दल? त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले. हे व्यक्तिगत आर्थिक प्रश्न होते का कसले? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

पंगा 28/05/2010 - 23:02
वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः
अगदी याच दोन संदर्भांबद्दल मीही साशंक आहे.
पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची.
याबद्दल आणखी माहिती आवश्यक आहे असे वाटते.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.
ही विधाने ज्या पद्धतीने लिहिली आहेत, त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. कदाचित प्रत्यक्षात तसे नसेलही, परंतु त्या परिस्थितीत अधिक स्पष्टीकरणाची (आणि या वाक्यांच्या काळजीपूर्वक पुनर्लेखनाची) आवश्यकता आहे असे सुचवावेसे वाटते. (सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, आणि म्हणूनच आज ते आकाशातून आपल्याकडे पाहत असण्याची शक्यता अतिशय कमी आहे. परंतु जर का असे झालेच, तर ते "देवा, यांना क्षमा कर. कारण हे (माझ्या नावावर) जे काही लिहितात, ते त्यांचे त्यांनाच कळत नाही." असे म्हणत असण्याची शक्यता दाट वाटते.)
सावकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी
याबद्दल अधिक माहिती लेखकाकडून मिळाल्यास आवडेल. बाकी समयोचित लेख. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

विकास 28/05/2010 - 23:44
त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. असेच वाटले म्हणून तो प्रश्न विचारला. सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, त्या काळात पटकन मान्य न होणारी गोष्ट त्यांनी स्वतःच्या बाबतीत केली होती म्हणजे मंत्रविधीविना अंत्यसंस्कार आणि तेही विद्यूतदाहीनीत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

प्रदीप 30/05/2010 - 10:48
संघाचा आणि त्यांचा ........................... मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...
ह्यावरून मला समजले ते हे की: १. सावरकरांना (अ) स्वातंत्र्यप्राप्ती व (ब) हिंदू संघटन ह्याची प्रायोरिटी होती. २. संघास (अ) राष्ट्रनिर्माण, (ब) हिंदू संघटन व (क) देशाला परमवैभवाकडे नेणे ह्यांची आस होती. आणि म्हणून पुढे तुम्हीच लिहीले आहे की...'त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती'' मग जर (अ), (ब) हे समान होते, तर त्यांच्यात नक्की मतभेद कसले होते? [हा मी निव्वळ प्रश्न उपस्थित केलेला आहे, म्हणून नवा धागा काढत नाही].

ऋषिकेश 28/05/2010 - 20:59
वा चांगले संकलन.. काहि माहिती (जसे लाखाची थैली, मजबूत घर वगैरे) नवीन आहे. धन्यवाद.. बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

पंगा 28/05/2010 - 22:39
बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन!
चाव्या अडकवण्यासाठी जानवेच कशासाठी पाहिजे? हल्ली ओळखपत्रे किंवा कार्यालयीन इमारतींत प्रवेशाकरिता लागणार्‍या चुंबकीय पट्टिका गळ्यात टांगण्याकरिता वापरतात तसले पट्टे, किंवा प्रवासात पारपत्र हरवू नये म्हणून गळ्यात लटकवण्याकरिता वापरतात तसल्या बटवावजा पिशव्या चालू शकणार नाहीत काय? फार कशाला, असले पट्टे किंवा बटवेवजा पिशव्या त्या काळात सर्रास उपलब्ध नव्हत्या असे जरी मानले, तरी त्याजागी एखादी सुतळी किंवा दुमडून दुहेरी किंवा तिहेरी केलेला आणि पीळ मारलेला पुडी बांधण्याच्या सुताचा धागा चालू शकला असता असे वाटते. सावरकरांच्या काळात सुतळ्या आणि पुडी बांधण्याचे धागे निश्चित उपलब्ध असावेत. आणि तेही चांगले मजबूत असतात. जानवे जेव्हा सर्रास वापरले जात असे, त्या काळात तसे ते बांधण्यामागे 'किल्ल्या अडकवण्यासाठी सोय' हा प्राथमिक उद्देश खचितच नव्हता. अनायासे धार्मिक कारणांसाठी जानवे बांधणे हे अपरिहार्यच आहे, तेव्हा किल्ल्या बांधण्यासाठी सोयिस्कर म्हणून तसाही उपयोग केला तर कोठे बिघडले, अशी त्यामागची सर्वसाधारण मनोभूमिका असे. मात्र 'चाव्या बांधण्यासाठी सोय' म्हणून जानवे टिकवावे, हे तर्कविसंगत वाटते. अर्थात एखाद्याने जानवे वापरावे किंवा न वापरावे, किंवा वापरल्यास कोणत्या कारणाकरिता वापरावे, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत काहीच म्हणणे नाही. पण 'चाव्या अडकवण्यासाठी जानव्याचा उपयोग' करण्यात किंवा स्वतःच्या जानव्याच्या वापराचे तसे समर्थन करण्यात 'विशेष थोर' असे काही आहे असे वाटत नाही. क्षमस्व. सांगण्याचा उद्देश, सावरकरांचा आदर करण्याकरिता, त्यांची थोरवी मानण्याकरिता इतर अनेक गोष्टी सापडू शकतील, परंतु ही त्यातली एक आहे असे वाटत नाही. 'सावरकरांच्या घरगुती आयुष्यातील एक गोष्ट' इतपतच महत्त्व या बाबीला आहे, आणि तेवढेच महत्त्व या बाबीला द्यावे, त्याहून अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वाटते. त्या दृष्टीने या लेखातील या बाबीचा उल्लेख ठीकच आहे, परंतु 'हा विचार पचवू शकणारे हिंदुत्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन' या विधानातून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, किंवा असा विचार करण्यात सावरकरांची काही विशेष थोरवी आहे, असे जे काही अध्याहृत अभिप्रेत होते, ते अस्थानी आहे असे वाटते. विशेषतः सावरकरांची थोरवी दाखवून देण्यासारख्या इतर अनेक बाबी असताना या क्षुल्लक आणि पूर्णपणे अवांतर बाबीस अवास्तव महत्त्व देऊन त्यातून सावरकरांच्या थोरवीबद्दल दावा करणे म्हणजे सावरकरांची थोरवी खरोखरच ज्या बाबींत आहे त्यांचे महत्त्व कमी करण्यासारखे वाटते. पुन्हा क्षमस्व. याशिवाय, यज्ञोपवीतवादाचा (किंवा यज्ञोपवीतवाद्यांचा किंवा तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजांचा) आणि हिंदुत्ववादाचा (किंवा हिंदुत्ववाद्यांचा - आजच्या राजकीय अर्थाने) जो अन्योन्यसंबंध या विधानातून अभिप्रेत होत आहे, त्या अनोन्यसंबंधाबद्दल जरासा साशंक आहे. (स्पष्टच सांगायचे झाले तर सर्व हिंदुत्ववादी म्हणजे विशेषत: सदाशिव-नारायण-शनवारातली भटें नव्हेत, आणि उलटपक्षी सर्व सदाशिव-नारायण-शनवारातली भटें म्हणजे हिंदुत्ववादीही नव्हेत.) त्याहूनही अधिक बोलायचे तर, आजच्या जमान्यात अगदी तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजातील हिंदुत्ववाद्यांपैकीसुद्धा सर्वजण कटाक्षाने जानवे वापरत असावेत याबद्दल साशंक आहे. या संदर्भात काही खात्रीलायक विदा उपलब्ध असल्यास जरूर मांडावा. (जे वापरत नाहीत त्यांकरिता जानव्याच्या अशा वापरासंबंधी विचार पचण्या-न पचण्याचा प्रश्न येऊ नये. आणि जे वापरतात, त्यांनासुद्धा, अगदी पूर्वीच्या काळातील कर्मठांकडूनसुद्धा जानव्याचा असा वापर सामान्यतः प्रचलित असल्याने, अपचनाचे काही कारण दिसत नाही.) थोडक्यात, सावरकरांच्या जानव्याविषयीच्या विचारांचा (बादरायण?) संबंध आजच्या किंवा भविष्यातल्या ("जेव्हा पुढे येतील") हिंदुत्ववाद्यांशी जोडणे हे एका बिनमहत्त्वाच्या बाबीला (नॉन-इश्यू किंवा नॉन-ईव्हेंट) विनाकारण अवास्तव महत्त्व देण्यासारखे आणि ओढूनताणून वाटले. (आणखी एकदा क्षमस्व.) - पंडित गागाभट्ट. (डिस्क्लेमरः मी सध्याच्या प्रचलित अर्थाने हिंदुत्ववादी आहे असे मला वाटत नाही. इतर अर्थांबाबत विचार केलेला नाही.)

Pain 29/05/2010 - 00:01
ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची ???

हुप्प्या 29/05/2010 - 01:31
मंगेशकर घराण्यातील बहुतेक मंडळी, अगदी दीनानाथांपासून सावरकरांचे चाहते/अनुयायी. सावरकरांची अनेक गाणी मंगेशकरांच्या स्वरांनी, संगीताने सजली आहेत आणि अजरामर बनली आहेत. वेळोवेळी हृदयनाथ, लताबाई यांच्या बोलण्यातून सावरकरांविषयीचा आदर जाणवतो. असे ऐकून आहे की कधी कधी लताबाई स्वतः सावरकरांकरता मांसाहारी पदार्थ करुन देत असत. कारण बहुधा सावरकरांच्या घरी ते बनत नसत. तुम्ही कोणी हे ऐकले आहे का?

वीर सावरकर यांच्याविषयीची अधिकची माहिती ~~ (१) ब्रिटिश पेन्शन >> सावरकरांना त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरूध्द पुकारलेल्या सशस्त्र हालचालीबाबत अटक होऊन त्यांना विविध कलमाखाली एकूण ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली व त्यांची रवानगी अंदमान जेलमध्ये झाली होती. तेथील दहा वर्षाच्या सक्तमजुरीच्या काळात त्यांचे अतोनात शारिरीक आणि मानसिक हाल झाले. प्रकृती इतकी ढासळली होती की त्या वातावरणात त्यांना तेथे ठेवणे जेल अधिकार्‍यांना ठीक वाटले नाही म्हणून त्यांची भारतातील तुरुंगात रवानगी करण्यात आली. इथे ४ वर्षे विविध तुरुंगात काढल्यानंतर शिक्षेची उरलेली वर्षे त्यांनी "नजरकैदेत" काढावीत असा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला व त्यांना रत्नागिरी येथील त्या छोट्या बंगल्यात आणले गेले. साल होते १९२९. सावरकर हे अजूनही ब्रिटिशांचे कैदी होते त्यामुळे त्यांना रत्नागिरी ह्द्दीत जरी फिरायची सवलत होती तरी कोणत्याही राजकीय घडामोडीत त्यांना भाग घेता येत नव्ह्ता. "ऑफिशिअल कैदी" असल्यामुळे साहजिकच त्यांच्या पोटापाण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारची होती.... आणि ती जबाबदारी म्हणजे त्यांना दरमहा मिळणारा रूपये ६०/- हा भत्ता. त्यांच्या बर्‍याच चरित्रकारांनी आपआपल्या लेखनात "त्यांना ६० रुपये पेन्शन मिळत होती..." असा उल्लेख केला आहे. मात्र रत्नागिरी कलेक्टोरेट गॅझेटमध्ये "रुपये ६०/- अलौन्स" असे शब्द आहेत, त्यामुळे त्यांना "पेन्शन" ऐवजी "उदरनिर्वाह भत्ता" मिळत होता असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल. हा भत्ता १९३७ पर्यंत चालू होता आणि तो "बंद" होण्याचे कारण दुसरेतिसरे कोणते नसून सरकारने सावरकरांची उरलेली शिक्षा माफ केली आणि ते देशात सर्वत्र फिरण्यास आणि भाषण देणे, संघटना बांधणे आदी कामे करण्यास मुक्त आहेत असे सांगण्यात आले. याच साली सावरकर सांगली मार्गे मुंबईला आले आणि हिंदु महासभेचे कार्य जोमाने सुरू झाले. (सांगलीत नथुराम गोडसे त्यांना भेटले आणि तेदेखील मुंबईत महासभेचे कार्य करण्यासाठी आले... पण हा विषय सर्वस्वी वेगळा आहे....) (२) दोन लाख रुपयांची थैली ~~ ही गोष्ट पूर्ण सत्य आहे की, वीर सावरकर यांना मुंबईत त्यांच्या चाहत्यांनी तसेच हिंदु महासभेवर विश्वास असणार्‍यांनी २ लाखाची थैली दिली... पण त्याला निमित्त होते १९४३ ला झालेली त्यांची "षष्ठ्यब्दपूर्ती". हे एक चांगले निमित्त होते त्यांच्याबाबत प्रेम आणि आदर असणार्‍या लोकात की, त्यांना त्यातून मुंबईत किमानपक्षी आरामात राहाण्यास मिळावे. पण सावरकरांच्या मनाचा मोठेपणा असा होता की यातील बरीचशी रक्कम त्यांनी "मगोरा" या लोकहितार्थ स्थापन झालेल्या संस्थेला दान दिली. ("मगोरा" = महादेव गोविंद रानडे, सामाजिक कार्यकर्ते). पुढे गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर झालेल्या खटल्यात त्यांना जवळपास ५० हजार खर्च आला होता. जरी त्या स्पेशल कोर्टाने सावरकरांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांना कुठलाही कोर्ट खर्च परत मिळाला नाही. पैशांना अशीच दिशा मिळत गेली.... आणि अखेरपर्यंत ते सर्वसाधारण जीवन जगत गेले. लेखनाच्या "रॉयल्टी" द्वारे जी काय थोडीबहुत रक्कम त्यांना मिळत असे तोच एक आधार होता. त्यांच्या घरात रेडिओ देखील आला तो आकाशवाणीने ज्यावेळी "जयोस्तुते" ही त्यांनी लिहिलेले देवीला आवाहन रितसर "शासनमान्य" गीत म्हणून स्वीकारले त्यावेळी. अजुन खूप काही सांगता येईल. (आता "घरगुती सावरकर" असा धाग्याचा विषय आहे म्हणून सांगतो ~~ सावरकरांच्या मुंबईच्या घरी पूर्णपणे शाकाहारी वातावरण, मात्र तात्यांना मासे फार आवडायचे. पण फक्त आपल्यासाठी कुणी घरात मासे करावेत ही कल्पना त्यांना मान्य नव्ह्ती. अशावेळी अधेमधे माई मंगेशकर (लतादिदींच्या आई..) त्यांना माशाचा डबा स्वतः आणायच्या.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्राजु 29/05/2010 - 02:03
इंद्रराज.. फार सुंदर माहिती. धागाही छान आहे. आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

"....आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल...." आनंद झाला मला खरंच, वरील वाक्यामुळे. वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मिसळभोक्ता 29/05/2010 - 03:36
फार मोठा माणूस. (होय, माणूसच. देव नाही.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by Pain

मिसळभोक्ता 01/06/2010 - 08:26
देवमाणूस असे कोणीही नसते. एक तर देव, नाही तर माणूस, नाही तर राक्षस. ह्या तीन योनी आहेत. तुमची योनी कुठली ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

Pain 01/06/2010 - 13:15
तसे पाहता देव आणि राक्षसही नसतात. पण एखाद्या माणसातील गुण, कर्त्रुत्व, चारित्र्य विचारात घेउन त्याला देवमाणुस किंवा राक्षस म्हणण्याची पद्धत किंवा terminology आहे.

In reply to by मिसळभोक्ता

टारझन 01/06/2010 - 21:18
तुमची योनी कुठली ?
"तुमची" हा शब्द काळजाला भिडला ... असो =)) (तुमची प्रेमी) तुमचाराम

स्पंदना 29/05/2010 - 08:11
"फार मोठा माणुस" असेच म्हणते. लेख अतिशय सुंदर. इन्द्राजदांची माहिती ही फार चांगली. भोचक आणि इन्द्राजदा तुम्हा दोघांचे आभार. (स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

In reply to by स्पंदना

विकास 29/05/2010 - 08:21
खूप नवीन माहीती कळली. धन्यवाद. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by स्पंदना

(स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) धन्यवाद अपर्णा जी... वर आत्ताच प्राजुताई यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले आहे ते तुम्हालाही लागु असल्यामुळे तेच इथे देत आहे.....:: वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 29/05/2010 - 19:36
बरीच अधिकची (आणि मला माहीत नसलेली) महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रतिसादांच्या निमित्ताने (आणि मार्फत) येत आहे, हे स्वागतार्हच आहे. यथाशक्ती ती पचवण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, एका क्षुल्लक मुद्द्याच्या अनुषंगाने एक शंका आहे.
"भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत.
ही गोष्ट काही पचनी पडली नाही. कुराण हे उर्दू भाषेत नसून अरबी भाषेत आहे अशी माझी समजूत होती. आणि कुराणाचे यदाकदाचित उर्दू भाषेत भाषांतर झाले असेलच, तर त्या भाषांतराच्या अधिकृततेबद्दल साशंक आहे. त्यामुळे उर्दू भाषा शिकून कुराण वाचून ते सटीक व्याख्यान देण्याइतपत समजणे कितपत शक्य आहे याबाबत शंका आहे. कृपया हा आपल्या मुद्द्यातील खोडी काढण्याचा प्रयत्न समजू नये. (एरवी अशा प्रकारच्या खोड्या काढण्याची माझ्यात भरपूर क्षमता असली तरीही.) कदाचित यात अधिक स्पष्टीकरण असू शकेल, त्या परिस्थितीत ते नमूद व्हावे, किंवा तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे. आभारी आहे. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

"....तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे...." जरूर.... मी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या स्त्रोताकडून (ज्यात गावातील अत्यंत ज्येष्ठ आणि अभ्यासू, अधिकारी लोकांचा समावेश आहे...) या संदर्भातील माहिती घेतो व त्यानुसार आवश्यक वाटल्यास संपादन करेन. वास्तविक ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात त्या अशा प्रकारे कुणी शंका वा चूक लक्षात आणून दिली तरच, अन्यथा लिखित स्वरूपात आले म्हणजे ते अंतीम प्रमाण असे मानले जाते. त्यामुळे मी तरी आपण "खोडी" काढली असे कधीही म्हणणार नाही, नव्हे म्हणूच शकत नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते 29/05/2010 - 10:50
>>गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! हा सुदिन सध्याच्या हिंदुत्ववादी पक्षाच्या एका राज्यात खरोखरच उगवला आहे. गोवंशाची केवळ उपयुक्तता पाहून तेथे फक्त गायींनाच जन्माला येऊ दिले जात आहे. गोवंशाचे जे घटक फारसे उपयुक्त नाहीत (पक्षी: बैल) त्यांना जन्माला येऊ दिले जात नाही. म्हणजेच आता या राज्यात गाय हा केवळ उपयुक्त पशू म्हणूनच पाहिले जात आहे. :) >>गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर.... जाणून बुजून आरोपी करण्याएवढे सावरकर त्याकाळी राजकीयदृष्ट्या सिग्निफिकंट नेते नव्हते असे मला वाटते. दुसरीकडे १. नथुरामशी सावरकरांचे संबंध होते हे उघड होते. २. गांधींच्या तथाकथित मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणावर सावरकर वेळोवेळी टीका करीत होते. ३. आपल्या उद्दिष्टांसाठी हिंसेचा वापर करण्यास प्रत्यवाय नसल्याचा सावरकरांचा ज्ञात इतिहास होता. अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. (सावरकरांची स्थानबद्धतेतून फायनल सुटका १९३७ मध्ये काँग्रेसची प्रांतिक सरकारे स्थापन झाल्यावरच झाली होती). (या धाग्यावर हे सर्व अवांतर आहे पण वरील वाक्य लिहिले गेल्याने उत्तर देणे भाग पडले. मूळ वाक्य संपादित झाल्यास माझ्या प्रतिसादातला हा भाग उडवायला हरकत नाही). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

स्वतंत्र उत्तर देत आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 29/05/2010 - 13:10
अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. सावरकरांना १९५० साली बेळगावात अटकेत ठेवले होते (पाकीस्तानी पंतप्रधानाच्या भारत भेटीच्या वेळी) हा आकस नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by वेताळ

आपले स्वागत..... शिवाय आपण इच्छुक असाल तर काही दुकानाची नावेही मी तुम्हाला देईन जिथून अशी दुर्मिळ माहितीची पुस्तके तुम्हाला मिळतील. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भारद्वाज 29/05/2010 - 12:14
@भोचक: घरगुती सावरकरांबद्दल माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. @इन्द्र्राज पवार: तुमच्यामुळे माहितीत नेहमीच नवीन भर पडत असते. तुमचेही मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by भारद्वाज

आपले आभार भारद्वाज जी.... वास्तविक अशा पध्द्तीच्या माहितीचे जे काही असेल ते श्रेय त्या धागा कर्त्यालाच दिले गेले पाहिजे. श्री.भोचक यांनी हा विषय सुरू केला नसता तर ज्या कुणी अधिकची माहिती इथे दिली ती त्यांना देता आली नसती. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भोचकराव, खूप छान धागा. बरीच नविन माहिती कळली. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. पवार साहेब, जरूर लिहा तुम्ही. वाचायला आवडेल.

नितिन जी. "गांधी हत्या" हा विषय खूप मोठा आवाका असलेला विषय आहे आणि जर त्यावर चर्चा करायचीच असेल तर त्यासाठी केवळ आपण दोघांनी नव्हे तर हा धागा (किंवा तत्सम..) वाचणार्‍यांनी त्या खटल्याशी संबंधित असलेल्या सर्व बाबींकडे अत्यंत तटस्थपणे पाहणे फार गरजेचे आहे. "मी शाखेचा/सभेचा स्वयंसेवक आहे, म्हणून केवळ सावरकरच काय तर त्या खटल्यातील सर्व संबधित निर्दोष आहेत..." असे प्रतिपादन करणे जेवढे हट्टीपणाचे आहे तितकेच "मी गांधींचा उपासक आहे म्हणून त्यांचा वध होण्यास ज्या काही बाबी कारणीभूत झाल्या त्याच्याशी निगडीत असणारे सर्वजण हे निखालस आरोपी आहेत आणि त्यांना फासावर लटकाविले पाहिजे...." हे म्हणणे देखील तितकेच अपरिपक्वतेचे लक्षण दाखविणारे आहे. मी एक "मराठा" युवक आहे.... आणि मी स्वत: सावरकर प्रेमी आहे... त्यांच्या विचाराचा भक्त आहे, पण माझे प्रेम वा भक्ती ही त्यांच्या सर्वच विचाराशी प्रवास करू शकत नाही. उदा. सावरकरांची "भाकड गायी" विषयी काय मते होती हे तुम्ही स्वत: देखील जाणताच. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेलही, त्याच्याशी मी सहमत असो वा नसो, पण "सावरकर विचाराचा मी भक्त" म्हणून उद्या सामिष भोजनासाठी मी गाय मारा असे कधीही म्हणू शकणार नाही. तीच गोष्ट "महात्मा गांधी" या महामानवाबद्दल. सावरकरांच्याबद्दल मी दहा पाने लिहिली तर दुसरीकडे गांधी यांच्या तत्त्वज्ञानावर मी १०० पाने लिहू शकेन इतका त्यांच्या जीवन आणि कार्य याविषयीचा माझा अभ्यास आहे... किंबहुना तो अभ्यास कधी संपत नाही असेच म्हणू या. नेहरूंच्या "इंग्लिश" चा तर मी अक्षरश: दिवाना आहे. हे सुरुवातीसच सांगायचे कारण इतकेच की तुमच्या आक्षेपांना उत्तर देताना आपल्या दोघांचीही पाटी (या विषयाबाबत) कोरी असणे फार गरजेचे आहे, तरच त्या घटनेवर प्रकाश टाकणे योग्य होईल. ६२ वर्षे होऊन गेली भारताच्या इतिहासातील त्या प्रसंगाला आणि खटल्याशी संबंधित सुप्रिम कोर्ट लायब्ररीत जे काही रेकॉर्ड आहे, त्या व्यतिरिक्त अधिकचे अधिकृत पुरावे गोळा करणे मला वाटते गरजेचे नसावे. त्या अनुषंगाने हे उत्तर स्वरूपातील लिखाण : "गांधी हत्या" खटल्यातील एक प्रमुख आरोपी "मदनलाल पाहवा" हा पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेला एक सर्वार्थाने उध्वस्त झालेला हिंदू युवक जो मुंबईत प्रोफ. जगदीशचंद्र जैन (रामनारायण रुईया कॉलेजमध्ये हिंदी व अर्धमागधी शिकवीत...) यांच्याकडे घरगडी म्हणून कामास होता, तो मुंबई वास्तव्यात हिंदू महासभेचा सदस्य झाला आणि गोडसे, आपटे, करकरे यांच्या संपर्कात आला. पुढे या गटाने "मुस्लिमांचा वाढता अनुनय आणि फाळणीनंतर पाकिस्तानला गांधीनी द्यायला लावलेले ५५ कोटी रुपये" या कारणास्तव त्यांचा वध करण्याचे निश्चित केले त्यावेळी (३० जानेवारी १९४८ पूर्वी) जे काय एक दोन प्रयत्न झाले त्यात प्रामुख्याने मदनलाल याने बिर्ला भवन येथे केलेला गावठी बॉम्बचा स्फोट होता. दिल्लीत मदनलाल याला अटक झाल्यावर "तो या संदर्भात (काही जहाल हिंदुत्ववादी युवक गांधींचा वध करणार आहेत...) माझ्याबरोबर एक दोन वेळा तसे तो पुसटसे बोलला होता...त्यामुळे सबब आता जर काही दुर्घटना झालेली नसली तरी पुढे होणारच नाही असे म्हणून सरकारने गांधी सुरक्षेबाबत गाफील राहू नये" असे म्हणत प्रोफ. जैन यांनी मंत्रालयात थेट मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री ना. मोरारजी देसाई यांची भेट घेतली. मोरारजीना त्यात विशेष असे काही तथ्य वाटले नाही तरीही त्यांनी कमिशनर जिमी नगरवाला यांना बोलावून त्यांची व प्रोफ. जैन यांची गाठ घालून दिली. घटना दिल्लीत आणि तक्रार रिपोर्ट मुंबईत ही बाब नगरवाला यांनी दुर्लक्षित म्हणून सोडून दिली... इतकेच नव्हे तर त्यांनी प्रोफ. जैन यांची टरदेखील उडविली. जैन निराशेने परतले पण त्यावेळी मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचा चांगला दबदबा असल्याने ते बर्‍याच ठिकाणी वैयक्तिक पातळीवर मदनलालच्या "त्या" इशार्‍याबाबत बोलत राहिले. अखेर "ती" घटना घडलीच.... आणि "वधाच्या जागेवर पकडला गेलेला युवक" हा एक ब्राह्मण असून तो महाराष्ट्रातला आहे ही बातमी विजेच्या वेगाने देशभर सर्वत्र पसरली व त्याचे परिणाम काय झाले हे सर्वाना माहित आहे. खरा धक्का बसला तो मुंबई पोलिसांना.. विशेषत: मोरारजी देसाई आणि कमिशनर जिमी नगरवाला यांना. त्यांना साक्षात्कार झाला की आपणास याची योग्यवेळी "वॉर्निंग" मिळाली होती. ३१ जानेवारीला दिल्ली पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर समजून चुकले की "गांधी वध" ही घटना केवळ एका व्यक्तीची नसून ती एक Conspiracy आहे. आता "कट" म्हटले की साहजिकच त्यात एकापेक्षा जास्त व्यक्ती असणे क्रमप्राप्त असते. नेहरू आणि पटेल यांनी तातडीने या बाबीवर खोलवर तपास सुरु करण्याचे आदेश दिले, अर्थात तो पर्यंत गोळ्या झाडणारा तरुण हा "महाराष्ट्रा"तील आहे हे समजले होतेच शिवाय नथुराम दिल्लीत "हिंदू महासभे" च्या निवासस्थानात राहत होता हे उघडकीस आल्यावर मग काय होणार ते सांगणे न लगे. ज्याअर्थी गोडसे, आपटे, करकरे, बडगे, पाहवा हे हिंदू महासभेचे अधिकृत सदस्य त्या तत्वानुसार या वधामागील कर्ताकरवितात्या संघटनेचा अग्रणी म्हणजेच "विनायक दामोदर सावरकर" हेच असणार यावर झटकन शिक्कामोर्तब झाले. आणि दिल्लीवरून आदेश आल्याक्षणी नगरवाला यांनी मुंबईत "सावरकर सदन" वर छापा घातला व सावरकरांची खाजगी कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली तीत १४३ फाईल्स व अंदाजे १०,००० पत्रे होती. पण पोलीस खात्याच्या दुर्दैवाने प्रत्यक्ष "गांधी वधा" च्या वेळेस सावरकर मुंबईत असल्याने त्यांना त्याक्षणी अटक करता येणे शक्य नव्हते.... नाहीतर मोरारजी खूपच उतावळे झाले होते त्या गोष्टीसाठी. केवळ कटात सामील असलेले तरुण 'त्यांनी स्थापित केलेल्या संघटनेचे सदस्य' या अत्यंत विरळ धाग्याच्या आधारे सावरकर अटकेस पात्र ठरत नव्हते ही बाब नगरवाला यांना चांगलीच माहित होती. केवळ प्रोफ. जैन यांनी मदनलाल पाहवा याच्या बरोबर झालेल्या बोलण्याच्या आधारे सावरकर यांना आरोपी म्हणणे पोलिसांना कागदोपत्री शाबित करणे अशक्य झाले. पण देशभरातील त्यावेळची स्थिती पाहता सरकारला "आपण काहीतरी मोठा कट शोधून काढला आहे" हे दाखविण्याची घाई झाली होती आणि जे काय चार तरुण सापडले होते त्यांची नावे तर राज्यकर्त्यांच्या नजरेत किरकोळ होती. गांधी हत्येच्या मागे "कोणीतरी बडा" असणारच ही खात्री त्यांनी मनी बाळगली होती आणि त्या दिवसात महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता. मोरारजीच्या काळात मुंबईत सरकारातील ना.स.का.पाटील सम "मराठी" पुढार्‍यांची काय पत्रास होती नेहरू आणि मोरारजींच्या विरुद्ध बोलायची ! एकदाचे "कट खटल्यात" सावरकरांचे नाव गोवले गेले आणि त्यांना दिल्लीला आणले गेले. १७ फेब्रुवारी १९४८ च्या "उलट तपासणीत" प्रोफ. जैन यांनी स्पष्ट सांगितले की, "मी पोलिसांना किंवा मोराराजीभाईंना हे कधीच सांगितले नाही कि मदनलालने मला जी गांधी हत्या योजनेची माहिती दिली त्यात सावरकर यांचे नाव त्याने घेतले होते." खुद्द मदनलाल याने (त्याला दिल्ली पोलिसानी दाखविलेल्या/दिलेल्या पाशवी छळानंतरही...) भर कोर्टात ठासून सांगितले की, "गांधी हत्या कट प्रकरणात मी प्रोफ. जैनच काय पण कुणालाही 'यात सावरकर देखील आहेत' असे सांगितले नाही.. कारण मला फक्त गोडसे, आपटे आणि करकरे यांचीच माहिती होती.... (त्यावेळी तर राहू देच पण त्याने रितसर जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर वीस वर्षांनी देखील लेखी स्वरूपात हेच विधान केले होते...) खटला जसजसा पुढे सरकू लागला तसतसे कोर्ट जस्टिस कपूर , तसेच सरकारी वकिलांची फौज यांच्या लक्षात येऊ लागले होते की गांधी वधात "सावरकर" यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा पुढे येत नाही....आणि अखेर जानेवारी १९४९ मध्ये त्यांची खटल्यातून "निर्दोष" म्हणून मुक्तता करण्यात आली. सावरकर यांना या प्रकरणात गुंतविण्याचा प्रामुख्याने नेहरू यांचा फार मोठा सहभाग होता. त्याला कारण म्हणजे सावरकर यांची हिंदुत्ववादाची भूमिका आणि नेहरूंचे ठरलेले मुस्लीम मनधरणी राजकारण. खटल्यानंतर "१६ जून १९८३" च्य पुण्याच्या श्री. एस. आर. दाते संपादित "काळ" या दैनिकात (म्हणजे सुमारे ३५ वर्षानंतर....) एक लेख प्रकाशित झाला होता. तो लेख होता सावरकरांचे लाल किल्ला खटला केस मधील वकील श्री. ल. ब. भोपटकर (आण्णासाहेब भोपटकर यांनी केलेल्या एका रहस्याभेदावर.....ते थोडक्यात खालीलप्रमाणे...) "दिल्लीत खटल्याचे कामकाज चालू असताना एके दिवशी सकाळी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी केसची कागदपत्रे वाचत असताना भोपटकरांना तेथील सेवकाने "तुम्हास फोन आला आहे" असे सांगितल्यावरून ते फोनच्या ठिकाणी गेले व फोनकर्त्याला आपली ओळख सांगीतली. पलीकडील बाजूस खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते जे नेहरू मंत्रिमंडळात "कायदा मंत्री" होते. भोपटकरांचे आश्चर्य कमी होण्याच्या अगोदरच आंबेडकरांनी त्यांना सांगितले की, "आज संध्याकाळी तुम्ही मला मथुरा रस्त्याच्या सहाव्या मैल थांब्याजवळ भेटा. मी वाट पाहतो." फोन बंद झाला. कोर्टाचे काम संपल्यानंतर भोपटकर मथुरा रस्त्यावर ठरलेल्या संकेतस्थळी गेले तर त्या अगोदरच एक कारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांची वाट पाहत होते. स्टिअरिंग व्हील वर ते स्वत:च होते. थोडावेळ तसाच पुढे प्रवास झाल्यानंतर एक ठिकाणी त्यांनी गाडी थांबविली आणि भोपटकरांच्याकडे वळून म्हणाले, "अण्णासाहेब, खरे सांगायचे म्हणजे आमच्याकडे तात्यांच्या विरुद्ध कोणताही निश्चित स्वरूपाचा आरोप नाही; पुरावा नाही. मी कायदा मंत्री आहे त्यामुळे माझ्यासमोर जे पुरावे सादर करण्यांत आले ते शून्य किंमतीचे देखील नाहीत. विश्वास ठेवा की आमच्या कॅबिनेट मंत्रीमंडळातील बहुतांशी मंत्री त्यांना (सावरकर यांना...) या खटल्यांत गुंतविण्याच्या विरुद्ध आहेत... पण केवळ एका व्यक्तीमुळे हा सारा प्रकार चालू आहे... सरदार पटेल यांना देखील आता हे पटत आहे तरीही त्या व्यक्तीच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. पण माझा शब्द प्रमाण माना, तुम्ही तुमच्या अशीलाची केस जिंकालच...." ~~ आणि झालेही तसेच. आता "ती" प्रभावशाली व्यक्ती म्हणजे जवाहरलाल नेहरू... दुसरे कोण ? ("काळ" मधील वरील प्रसंग त्यानंतर १६.२.१९८९ मध्ये "सावरकर मेमोरिअल कमिटी" ने प्रकाशीत केलेल्या गौरव अंकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

भारद्वाज 29/05/2010 - 16:53
...तर असं हाय व्हय :? तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. जय महाराष्ट्र

In reply to by इन्द्र्राज पवार

आवशीचो घोव् 29/05/2010 - 17:27
...तर असं हाय व्हय :think: तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. असेच म्हणतो. ना.स.का पाटील हॅहॅ

In reply to by इन्द्र्राज पवार

वेताळ 29/05/2010 - 17:29
जागा भयास्तव काहीही लिहायचे बाकी ठेवु नकोस.सत्य काय ते सगळ्याना कळाले पाहिजे. वेताळ

In reply to by इन्द्र्राज पवार

आनंदयात्री 29/05/2010 - 17:47
ख जि ना हा शब्द तोकडा पडावा. कित्येक पुस्तके वाचुन मिळालेले हे ज्ञान असे छान ताटलीत वाढुन समोर आलेय .. आम्ही नशिबवान खरे !!

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 29/05/2010 - 21:58
१. माझा "सावरकर दोषी होते" असा अजिबात दावा नव्हता. तुम्ही नेहरू-पटेल यांनी आकसाने आरोपी केले असे लिहिले होते त्यावरच आक्षेप होता. (नव्या उत्तरात तुम्ही खुबीने पटेलांचे नाव गाळले आहे. कारण तुमच्या संघीय विचारसरणीला ते सुटेबल नाही). २. तुम्ही एक मराठा युवक आहात या माहितीचा येथे काय संबंध हे कळले नाही. ३. तुम्ही जसे आहात तसाच मी काही बाबतीत सावरकर भक्त आहे. पण त्या काही बाबतीत स्वातंत्र्यलढा ही बाब खूप वरची नाही. विज्ञाननिष्ठा, कर्मकांडाला विरोध आणि जात्युच्छेदन या बाबी वर आहेत. ४. गांधींच्या खुनाची पार्श्वभूमी म्हणून जे तुम्ही लिहिले आहे ते १०००००००००+ वेळा ऐकले आहे. त्यापैकी ५५ कोटीचे प्रकरण खोटे आहे हेही अनेकांनी दाखवून दिले आहे.. तरीही 'नेहरूंनी आकसाने सावरकरांना आरोपी केले' या मुद्द्याशी संबंध नसताना तुम्ही ते सर्व लिहिले आहे. प्रत्यक्षात असा कटाचा आरोप ठेवणे हे स्वाभाविकच होते हे तुमच्याच लेखनातून सूचित होते. ४. सावरकर हे मोठे नेते (नेहरूंना थ्रेट निर्माण करण्यासारखे) अजिबात नव्हते. महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता या कल्पनेच्या भरार्‍या आहेत. तसे मोठे नेते असलेच तर ते पटेल आणि राजेंद्रप्रसाद असतील. ५. कटाचा आरोप ठेवण्यात दिगंबर बडगेची साक्ष हा महत्त्वाचा दुवा होता. पण त्याला कोरोबोरेट करणारे पुरावे सरकार दाखवू शकले नाही. ६. आंबेडकर आणि भोपटकर यांच्यातले संभाषण ९९% काल्पनिक असावे. काळ या भोपटकरांच्याच मालकीच्या पेपरात ते लिहून आलेले दिसते. तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. नेहरूंनी एका दृष्टीने सावरकरांवर उपकारच केले. (नाहीतर आपण संजूबाबाच्या सुटकेबद्दल बोलतो तसे त्या सुटकेबद्दलही बोलत राहिलो असतो. किंवा सावरकरांच्या अंदमानातून सुटकेविषयी बोलले जाते तसे याही सुटकेबाबत बोलले गेले असते). तपशीलातील चूकः जस्टिस कपूर हे गांधी खुनाचा खटला चालवत नव्हते. १९६६ मध्ये स्थापन केलेल्या चौकशी आयोगावर ते होते. त्यांच्या अहवालात "सावरकरांविरोधात पुरावा नसला तरी एकूण परिथिती सावरकरांच्या आणि त्यांच्या गटाच्या कटाकडेच निर्देश करते" असे म्हटले होते. ७. नेहरू आणि लियाकत अली यांच्यात एक करार झाला होता. त्या करारानुसार दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटावे अशी काळजी घेतील असे ठरले होते. त्या कराराला सावरकरांनी विरोध केला. त्यानंतर लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती. नंतर सावरकरांनी १३ जुलै १९५० रोजी आपण कुठल्याही राजकीय कार्यात भाग घेणार नाही आणि आपल्या मुंबईच्या घरातच राहू असे हमीपत्र मुंबई उच्च न्यायालयात दिल्यावर त्यांची सुटका झाली. त्यानंतर २० जुलै रोजी त्यांनी हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. पण माझा उद्देश फक्त आकसाने खटल्यात गोवले या मुद्द्याचा प्रतिवाद करणे हा आहे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

नितिन जी... या सर्व मुद्यांवर मी सविस्तर लिहू का? ~~ मात्र अकारण आपल्यात कटुता वाढणार असेल तर इथेच थांबू या. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 29/05/2010 - 22:41
कटुता वाढायचे काही कारण नाही. पण माझा एकाच मुद्द्याला आक्षेप होता. खरे तर ते वाक्य तुम्ही लिहिले नसते तर मी एवढे प्रतिसाद दिले नसते. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही. म्हणून थांबू या. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

II विकास II 30/05/2010 - 20:46
>>इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही.
; ही माहीती वाचण्यास उत्सुक आहे. फक्त नवीन धाग्यात दिली तर वाचणीय होईल.

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 29/05/2010 - 23:08
तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. मग कॉग्रेस तरीही त्यांना गांधीवधात का दोषी मानते? हा आकसच नव्हे काय? लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती सुर्हावर्दी स्वातंत्र्यानंतर (१-२ वर्ष) भारतातच होता त्याला कधी खबरदारीचा उपाय म्हणून अट़क नाही झाली. तत्कालीन कॉग्रेजीं चा खबरदारीचा दुहेरी मापदंड नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

आनंदयात्री 29/05/2010 - 23:19
सावरकरांविषयी अशी आपल्याकडे काय माहिती आहे की जी मिसळपाववर पचणार नाही असे आपणास वाट्ते ? नितिन थत्तेंना मी इथे जाहिर विनंती करतो की त्यांनी ती इथे द्यावी, माझ्यासारख्याच इतरांनाही ते जाणुन घ्यायची इच्छा असेलच.

In reply to by आनंदयात्री

नितिन थत्ते 29/05/2010 - 23:26
थांबायचे ठरवले आहे म्हणून लिहिणार नाही. मिसळपाववर पचणार नाही हे स्वानुभवाने म्हणत आहे..... पूर्वी गांधींच्या अहिंसेसंबंधी पुराव्यानिशी लेखन केल्यावर मालकांना "गांधींविषयी मिपावर काहीही लिहिण्यास बंदी" घालावीशी वाटली होती. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

आनंदयात्री 29/05/2010 - 23:33
आजच्या मिपावर असे काही होईल असे वाटत नाही. अर्थात मी इथे तसे लिहु शकत नाही, मी नीलकांतलाही ह्याबाबत विनंती करेन. मिपावरच्या क्राउडचा आपल्याला प्रॉब्लेम असल्यास मी काही करु शकत नाही पण बाकी काही अडचण असेल तर नक्की आपण मार्ग काढुयात. आपण लिहावे अशी पुन्हा विनंती करतो.

In reply to by नितिन थत्ते

भारद्वाज 30/05/2010 - 00:02
जाणून घ्यायची इच्छा तर मलासुद्धा आहे. थत्तेकाका व पवारकाका, दोघांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ही माहिती वेगळ्या धाग्यात घ्यावी. (मालक-संपादक यांची हरकत नसावी असे वाटते.)

In reply to by नितिन थत्ते

Pain 30/05/2010 - 11:28
१) पटेलांबद्दल पुरेसा पुरावा नसेल, आणि सुधारणा केली असेल किंवा नेहरुंचे नाव घेतल्यावर त्या बाजूचे सर्व लोक आले असे ग्रुहीत धरले गेले असेल. २) तो खुलासा लेखकाबद्दल ३) ५५ कोटीचे प्रकरण खोटे कसे ? मी तर आत्तापर्यंत त्याच्या बाजुचेच सगळे वाचले/ ऐकले आहे. तुम्हाला ही नविन माहिती कुठे मिळाली ? ५) विरोधी गटातील सर्वात मोठा नेता हे माहित नाही पण महरष्ट्रातील सशस्त्र लढ्याचा पुरस्कार करणार्यांचे आदर्श होते हे नक्की. आणि ते कॉग्रेसच्या विरोधात होते. ७) अ)१ देशद्रोही आणि १ देशभक्त यांना एकाच रांगेत बसवु नका. ब) भोपटकरांनी लिहिलेले काल्पनिक आणि त्या कपूर यांनी लिहिलेले खरे असे का ? ८) सारासार विचार करणार्या* कोणीही विरोध केला असता. काँग्रेस नेहमिच, प्रो-अल्पसंख्यांक नाही, प्रो-मुस्लिम धोरणे स्वीकारते. उदा. वाटेल तेवढी. (तुमचे क्र. चुकलेले आहेत. त्यामुळे माझेही चुकले. ते दुरुस्त करा म्हणजे जोड्या जुळतील) शेवटी: १) नेहरू आणि सावरकर यांच्यात स्वातन्त्र्यप्रप्ती आणि त्यानंतरच्या गोष्टी याबद्दल टोकाचे मतभेद होते. २) इतका मोठा आरोप ठेवून एकही पुरावा नसल्याने सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली. यावरून असे सिद्ध होते की "आकसाने खटल्यात गोवले" होते.

In reply to by नितिन थत्ते

हुप्प्या 01/06/2010 - 06:07
य दि फडक्यांसारख्या गांधीप्रेमाने आंधळ्या झालेल्या लोकांनी पंचावन्न कोटी प्रकरण खोटे असल्याचे म्हटले आहे. म्हणजे गांधीने उपास करण्याचे कारण भारताने ते पैसे द्यावेत म्हणून नाहीच मुळी असे म्हटले आहे. याउलट गांधींचा तिटकारा असणारे छातीठोकपणे सांगतात की या कारणाकरताच गांधींने उपोषण केले. आता खरे खोटे कसे सिद्ध करणार? नेहरू आणि अन्य तात्कालिन मंडळी ही सावरकरद्वेष्टी होती हे अनेकदा दिसून आलेले आहे. नेहरूंना सावरकर व अन्य हिंदुत्ववादी धोकादायक वाटत होते ह्याला एक उदाहरण. नथुराम गोडशांना फाशी दिल्यावर त्यांचे शव नातेवाईकांना न देता गुपचूपपणे जाळून टाकले. नंतर कुणीतरी ती जागा शोधून तेथील राख एका कलशात भरून आणली. जर थ्रेट वाटत नसती तर शवाची अशी विल्हेवाट लावायचे काय कारण? बाकी काँग्रेस आणि गांधीवाद जेते असल्याने सगळा इतिहास तेच लिहिणार आणि बहुसंख्य जनतेला तेच खरे वाटणार हेही खरेच.

In reply to by हुप्प्या

~~ खुलासा केला आहे.... ~~ ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

Pain 30/05/2010 - 09:37
यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. इथे नाही तर तुमच्या ब्लॉगवर वगैरे कुठेही लिहा, पण लिहा. आम्हाला वाचायचे आहे. टंकण्याचा कंटाळा असेल तर ध्वनिमुद्रित करा आणि rapidshare etc. वर टाकले तरी चालेल (पळेल).

In reply to by Pain

थँक्स पेन... सुचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... दिलेल्या विकल्पांचा नक्की विचार करून आपणास कळवितो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

sagarparadkar 01/06/2010 - 19:33
पवार साहेब, अतिशय तटस्थ उत्तराबद्दल अभिनंदन ! मी ह्यासंबंधी अनेक मत-प्रवाह, बातम्या, डॉ. आंबेडकरांचे मत वगैरे पूर्वी वाचलेले आठवतंय. पण स्वातन्त्र्यवीर सावरकरांना "शनिवार्-नारायण्-सदाशिव पेठेतील सिंह" असं म्हणून हिणवणार्या "सुकुमारांना" कोणीतरी ठोस उत्तर द्यायला हवेच होते. अर्थात ह्या मॅडमभक्त सुकुमार कडे माध्यमाचा ताबा असल्यामुळे तो अशा कोणत्याही समर्पक उत्तराची दखल घेणार नाहीच ...

दोघांच्या प्रतिसादातून बरीच नवीन माहिती मिळत आहे... दोघांनी संयमाने लिहिले आहे आणि योग्य पद्धतीने संवाद सुरू आहे असे माझे मत आहे... दोघांनी या विषयासंदर्भात अधिक लिहावे , अशी माझी तरी विनंती आहे... धागाकर्त्यालाही धन्यवाद

In reply to by भडकमकर मास्तर

असेच म्हणतो. @नितिन थत्ते: तू जरूर लिही. मी मागच्यावेळी (ज्यावेळचा संदर्भ तू दिला आहेस तेव्हाही) तुला लिही असेच म्हणले होते. आजही म्हणतो. शिवाय, आज मिसळपावावर अधिकृत बंदी अशी कोणत्याच विषयावर नाही. फारतर तुझे लेखन लोकांना पटणार नाही / आवडणार नाही. पण त्यामुळे गप्प बसणार्‍यातला तू नाहीस. मग एकदम असे का? लिहिच. बिपिन कार्यकर्ते

नितीन थत्ते यांनी अतिशय मुद्देसूद प्रतिसाद दिलेला आहे. पवार यांनीही सुरेख माहिती दिलेली आहे. दोघांना या विषयातील चांगली माहिती दिसत आहे. असहमती असेल दोघांच्या विचारांत. याचा अर्थ असा नाही की कटुता यावी. नितीन थत्ते काही कडवट बोलल्याचं दिसलं नाही. पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही. परंतु, धागा घरगुती सावरकर या विषयावर असल्यामुळे ही चर्चा धाग्याच्या विषयाला धरून नाही, असं वाटतं. पवार किंवा थत्ते यांनी पुढाकार घेऊन एखादा नवीन धागा काढावा ही विनंती. या ठिकाणी बरीच बुद्धीमान मंडळी येतात असं दिसतं. पण बर्‍याच वेळा टवाळीचे आणि टाईमपास करणारे धागे वरती असतात. हरकत नाही. टवाळीमध्ये पण बुद्धीचा स्पार्क दिसतो, आणि चांगली करमणूक होते. मी कुणाला ओळखत नसूनही इथे जी धमाल खेचाखेची चालते ती आवडते आपल्याला. पण अधून मधून गंभीर चर्चांच्या धाग्यांना दखल घेऊन 'जिवंत' ठेवायला हरकत नाही. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

मनिष 30/05/2010 - 00:31
सहमत!!! थत्ते आणि इंदर दोघेही संयमित लिहितात, तेंव्हा दुसर्‍या एका धाग्यात ही चर्चा होऊ द्या ही विनंती/आग्रह.

In reply to by आळश्यांचा राजा

"...पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही....." नाही.... असहमतीला कडवटपणा मी बिलकुल मानत नाही; किंबहुना तर असे मानतो की ज्ञान मिळविण्याची ज्याला आस लागून राहीली आहे त्याने कोणताही वाद हा खेळकरपणे घेतला तरच त्याच्या जाणीवेच्या कक्षा रूंदावतील. इतिहासातील घटना आणि व्यक्ती यांच्याविषयी बोलताना/लिहिताना हे भान ठेवणे फार जरूरीचे असते. मी "कटुता" शब्द एवढ्यासाठीच वापरला होता की, मला माझ्या येथील एका मित्राने मेलद्वारे "इशारा" दिला की, यापूर्वी "गांधी" विषयामुळे बर्‍याच सदस्यामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्थात "त्या" धाग्याप्रसंगी मी इथला सदस्य नसल्याने मला त्या घडामोडीबद्दल काहीच माहिती नाही. तथापि मित्राचा "कटुता" टाळण्याचा सल्ला मी मानला, इतकेच. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते 30/05/2010 - 00:58
मी सध्या ऑन साईट आहे. त्यामुळे या विषयावर काही लिहिण्यासाठी लागणारे संदर्भ, पुस्तके आत्ता माझ्याकडे नाहीत. सावरकरांच्या विषयी लिहिताना नुसत्या आठवणीतून लिहिणे योग्य होणार नाही. कोणी मी लिहिलेल्या गोष्टीस संदर्भ मागितला तर तो देता लगेच येईल असे नाही. म्हणून आत्त या विषयावर लिहिण्याची इच्छा नाही. आनंदयात्री यांच्या खरडवहीत आत्ताच लिहिल्याप्रमाणे मी सावरकर द्वेष्टा नाही. त्यामुळे नुसते बदनामीकारक मला काही लिहावयाचे नाही. सावरकर देशभक्त होते का? हा माझ्यापुढचा प्रश्न नाही. ते तर ते होतेच. माझी मते वेगळी आहेत ती फक्त गांधी आणि सावरकर यांच्या मार्गापैकी कुठला मार्ग श्रेयस्कर आणि कुठल्या मार्गाने स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता होती/असते; या मार्गांचा एकूण स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग किती आणि कोणता मार्ग स्वातंत्र्य मिळण्यास किती कारणीभूत याबाबतच आहेत. सावरकर हे फार थोर नेते होते आणि गांधी नेहरू यांच्या कारस्थानामुळे ते मागे/बाजूला पडले हे मी कदापि मान्य करणार नाही. पण आत्ता संदर्भासह लेखन करणे शक्य नाही. म्हणून थांबतो. वेगळा धागा नंतर कधीतरी काढायला हरअत नाही. या धाग्यवर तर नकोच. नितिन थत्ते

मूळ धागा कर्ते श्री. भोचक, आणि धाग्याला अभ्यासपूर्ण लिखाणासाठी श्री. नितिन थत्ते यांना, तसेच या दरम्यान चर्चा आवडल्याचे कळवून या विषयावर आम्ही (पक्षी श्री.थत्ते आणि मी...) ती पुढेही न्यावी अशी आग्रहाची विनंती करणारे विविध सदस्य या सर्वांना एकत्रीत मी सांगू इच्छितो की, ...गांधी आणि सावरकर या दोघांचे "स्वातंत्र्य" मिळविण्याचे मार्ग जरी भिन्न असले तरी त्यांच्या कट्टर देशभक्तीबाबत आपणच काय पण त्यांचे शत्रुदेखील शंका घेणार नाहीत. पुढील कित्येक पिढ्या असाच इतिहास वाचणार आहेत की, "म.गांधी नावाच्या महामानवाने अहिंसेच्या मार्गाने भारत ब्रिटिशांपासून मुक्त केला..." आणि त्यात अतिशयोक्ती बिलकुल नाही. परंतु त्यामुळे इतरांनी केलेले प्रयत्न हे जिल्हा परिषदेची एखादी बी-बियाणे योजना फसली की करा केस फाईल या धर्तीवर शून्य किंमतीची होत नाही. ...आजही ज्या ज्या वेळी मी दिल्लीत जातो त्या त्या वेळी दहा मिनिटासाठी का होईना राजघाटावर जाऊन त्या महान आत्म्याला मनोभावे वंदन करून येतो. ते थोरच होते. पण म्हणून विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा आमच्या मनातुन काढून टाकण्याचे कोणतेही प्रयोजन माझ्याकडे नाही. ...परंतू काहीवेळा असेही होते की, भावनेच्या भरात एखाद दुसर्‍या शब्दामुळे आंतरसालीला धक्का बसतो व मन नकळत हळवे बनते...मग सुरु होतो तो शब्दखेळ जिथे चंद्रापेक्षा त्यावरील डागांना महत्व प्राप्त होते आणि मूळ प्रश्न बाजुला राहून त्यात सामील होणार्‍यांच्याच डोळ्यात अबीरबुक्का जातो. ...सबब या विषयावरील "पॅन्डोरा बॉक्स" सीलबंद असलेलीच बरी ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्रमोद देव 30/05/2010 - 08:46
किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. तस्मात अशा चर्चांचं फलित काहीच निघत नाही. दुसरी गोष्ट अशी की दोन्ही बाजू आपापल्या जागी घट्ट असल्यावर त्यातून निर्णय निघण्यापेक्षा केवळ कटूताच निर्माण होत असते हेही तेवढेच ढळढळीत वास्तव आहे. मला असं प्रामाणिकपणाने वाटतं की...कोण मोठा/कोण छोटा , कोण दोषी/कोण निर्दोषी ह्यावर चर्चा करण्याऐवजी आपल्याला ज्यांचे विचार पटतात अशा मोठ्या माणसांच्या एखाद्या गुणाचे जरी आपण हेतूत: अनुकरण करू शकलो तरी खूप आहे...एरवी प्रत्यक्षात अहम-अहमिकेने चर्चा करण्या व्यतिरिक्त दुसरे काहीच न करणे म्हणजे आपले वकिली पांडित्य जगासमोर मांडणे ह्यापेक्षा जास्त काही नसावे...असाच अर्थ निघतो.

In reply to by प्रमोद देव

प्रमोद जी... "...किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. ..." हे सूत्र सार्वजनीक क्षेत्राशी निगडित असणार्‍या घडामोडीतील व्यक्तींना (भारतातीलच काय तर जगाच्या इतिहासातील जवळपास सर्वच नामवंताना...) लागू होते. पण नेहमी अंधार्‍या बाजुवर विजेरी टाकून आपण तेच सत्य एकमेव आणि अंतिम म्हणून ढोल बडवू लागलो तर कोणताही "आदर्श आरसा" आपणापुढे राहणारच नाही. सावरकरांच्या ज्या कंगोर्‍यामुळे ते मला आणि माझ्यासारखी विचारसरणी ठेवणार्‍यांना आवडतात, त्याचप्रमाणे त्यांच्यातील ज्या काही "नावडत्या" गोष्टी आहेत (त्या मलाही माहित आहेत...) त्यांच्या तुलनेत मी गेलो तर या जगात काहीच चांगले नाही असा सिद्धांत मनी ठेवूनच आयुष्याची वाटचाल आपण करायला हवी. आज "शिवाजी" हे नाव तमाम महाराष्ट्राला देवाहून प्रिय आहे...आणि ते याव्वच्चंद्रदिवाकरो तसेच राहणार आहे.... पण उद्या मी किंवा दुसर्‍या कुणी "महाराजांनी आठ बायका केल्या होत्या..." या मुद्द्यावर दळण सुरु करून "महाराज चुकले का?..." हे लिहित बसलो तर ते स्वीकृत व्हावे का? शिवाजीची योग्यता पटवून घेण्यात या घटनेला कितपत महत्व द्यावे? काळाच्या कसोटीवर काही घटना तपासल्या तर इतिहासाची पाने विचित्र दिशेने आपणासमोर फडफडू लागतात; पण ते इतिहास संशोधन म्हणजेच "रोखठोक इतिहास दर्शन" ही बाहुली आपण मनी वसविली तर आपले राज्य केवळ लिलिपुटीयन्स यांनीच भरलेले दिसेल....आणि येणार्‍या पिढीला गलिव्हर शोधायला अन्यत्र जावे लागेल. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 30/05/2010 - 14:18
व्यक्तीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मुद्दे सांगण्याबद्दल. निगेटिव्ह मुद्दा सांगताना तो सांगितल्या जात असलेल्या गुणाच्या संदर्भात असेल तर तो सांगणे योग्यच. पण संबंध नसलेला मुद्दा सांगणे चूक. उदा शिवाजी महाराजांचे कर्तृत्व सांगताना शिवाजीला आठ बायका होत्या हे सांगणे चुकीचेच. पण कोणी शिवाजीमहाराज एकपत्नी होते असे म्हणत असेल तर मात्र आठ बायका सांगणे गरजेचे. गांधींच्या अस्पृश्यता धोरणाबाबत बोलताना त्यांचे धोरण कणवयुक्त असून अस्पृष्य हे खालचे आहेत पण आपण त्यांना चांगले वागवले पाहिजे अशा स्वरूपाचे होते हे नोंदवणे गरजेचे. जरी त्यांचे कार्य पॉझिटिव्ह असले तरी. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 30/05/2010 - 17:53
म्हणजे गांधींच्या ब्रम्हचार्यपालन, साधेपणा या बद्दल कोणी सांगु लागले तर तेही खोडुन काढावेत काय? कारण वरील बाबत खुप सारी नावडती माहीती उपलब्ध आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

सुनील 30/05/2010 - 14:18
गांधी हत्या प्रकरणात तत्कालीत सरकारने (विशेषतः) नेहेरूंनी आकसाने सावरकरांना गोवले होते, ह्यात फारसे तथ्य वाटत नाही. पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे. १८ जुलै १९४८ रोजी सरदार पटेल ह्यांनी जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले होते - There is no doubt in my mind that the extreme section of the Hindu Mahasabha was involved in this conspiracy. The activities of the RSS constituted a clear threat to the existence of government and state. (प्रत्यक्ष पत्र मला मिळाले नसले तरी, त्यासंबंधीचे भरपूर पुरावे जालावर उपलब्ध आहेत.) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

आंबोळी 31/05/2010 - 15:06
>>पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे. यावरून आठवले : मधे मनसेचेही बरेच कार्यकर्ते वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकले होते.... आंबोळी

Pain 30/05/2010 - 23:59
लिंकबद्दल धन्यवाद. बघतो. खरडवही बंद असल्याने इथे उत्तर देत आहे.

श्री. पंडित गागाभट्ट यांनी "कुराण" आणि "सावरकर" यांच्या संदर्भात एक शंका उपस्थित केली होती तिचा थोडक्यात मतितार्थ असा की, मूळ कुराण हे अरेबिक भाषेत असून, सावरकरांनी उर्दू भाषेत ते जाणून घेतले, मग तसे असेल तर उर्दू भाषेतील कुराणावर ते अधिकारवाणीने कसे सटीक व्याख्यान देत? हा प्रश्न किंवा शंका चांगलीच असल्याने ती मी टिपून घेतली आणि "कुराण" या विषयावर लिहिणे/बोलणे यासाठी जे शिक्षक (मौला) येथे आहेत व ज्यांना इस्लामिक बोर्डाची "कुराण पठण" मान्यता आहे अशा दोघांना एका मुस्लीम मित्रासमवेत मी काल रविवारी व परत आज सोमवारी दुपारी भेटलो... या संदर्भात चर्चा केली अन काही टिपणे काढली... त्याचा सारांश खालीलप्रमाणे : कुराणाचा रचनाक्रम अशा पद्धतीने झाला होता की प्रेषित मुहम्मद पैगंबर जेव्हा "सूरत" (शब्दश: अर्थ "तटबंदी" पण अरेबिक भाषेत इथे "गट, विभाग, वचन, चरण") सांगत तेंव्हा ती त्यांचा सहकारी/अनुयायी लिहून घेत असे व नंतर ती अचूकपणे उतरवून घेतली आहे की नाही हे कटाक्षाने पाहत. त्यांनी सांगितलेल्या अशा सुरतींचेच पुढे कुराण स्वरुपात त्यांच्या प्रचंड संख्येने असलेल्या अनुयायात वितरण झाले. अनुयायी नमाज (प्रार्थना) वेळी या सुरती तोंडपाठ करीत. त्यावेळी कुराणाची सुरक्षितता केवळ खजूरांच्या पानावर आणि हाडे व कातडीच्या तुकड्यावरच अवलंबून होती. पण प्रामुख्याने अनुयायी त्याच्या पाठांतरावर भर देत. पुढे प्रेषित मुहम्मदांच्या निर्वाणानंतर अरबस्तानात रक्तरंजित लढाया कराव्या लागल्या आणि तीत असे हजारो मारले गेले ज्यांना कुराण तोंडपाठ झाले होते. पुढील पिढीतील हजरात उमर आणि हजारात अबुबकर यांच्या लक्षात आले की "कुराण" हे कायमस्वरूपी असे लिखाणबध्द करून ठेवणे इस्लामच्या दृष्टीने फार गरजेचे आहे व त्यासाठी त्यांनी हजरात अन्सारी यांना अधिकृत "कुराण" लिहिण्यासाठी नियुक्त केले. पुढे सर्व धर्मपंडितांनी त्या कुराणाच्या अचूकतेतीची खात्री पटवून घेतली आणि जनतेला अशी मुभा दिली की त्या प्रमाणसिद्ध प्रतीची नकल उतरवून घ्यावी. भारतासारख्या खंडप्राय देशात जसे जिल्ह्या जिल्ह्यातून भाषेची ढब, उच्चारण बदलत जाते त्याचप्रमाणे अरबस्तानातही होत गेले; त्यामुळे शेवटी असा निर्णय घेण्यात आला की मूळ कुराण "मक्का" या पवित्र शहरातील "कुरेश" लोक जी बोली बोलत असत त्या भाषेतील "प्रमाण" म्हणून मानले जावे आणि त्यानुसार तसा फतवा सर्वत्र गेला, अन तो मान्यही झाला. "मक्का" या ठिकाणाचे धर्म बोर्ड जगात ज्या ज्या भाषेत "कुराण" पोचले आहे त्या त्या भाषेतील तज्ज्ञांना त्यांच्यासमोर आलेल्या त्यांच्या भाषेतील कुराणाची प्रत ही "कुरेशी" प्रत आहे की नाही हे कटाक्षाने पाहण्यास सांगतात. अर्थात भाषांतर करणे वा केलेले भाषांतर तपासणे हे काम जी व्यक्ती करते तिला अग्रक्रमाने "मक्का" प्रत अस्खलितरित्या आली पाहिजे हे आलेच. त्यानुसारच जगभरातील ज्या ज्या भाषेत कुराणाचे अनुवाद झाले ते मूळ प्रतीबरहुकुम आहे अशी मोहोर त्यावर बोर्ड कडून दिली जाते. भारतातच काय पण युरोप आणि अमेरिका येथे देखील इंग्रजी भाषेतील कुराणाच्या ज्या प्रती उपलब्ध आहेत ते या प्रक्रियेतून गेल्या आहेत हे ओघाने आलेच. आजही ही प्रथा अव्याहत चालू आहे. हीच गोष्ट उर्दू, बंगाली, हिंदी, मराठी आदी भारतीय भाषांतील कुराणाच्या अनुवादित प्रतीबाबत म्हणता येते. त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या. एक लक्षात घेणे फार जरूरीचे आहे की, विनायक दामोदर सावरकर ही व्यक्ती अतिशय "भाषाप्रेमी" होती. मराठी भाषेतील त्यांच्या कविता पाहिल्या तर ही बाब प्रकर्षाने जाणवते की त्यांनी केलेल्या रचना आपल्या जिभेने सरळ उच्चारणेदेखील हे एक तारेवरची कसरत ठरेल. आचार्य अत्रे यांनी "कर्‍हेचे पाणी" या त्यांच्या आत्मचरित्रात "वीर सावरकर" यांच्याबद्दल जे काय आदराने लिहिले आहे त्यात अन्य बाबीपेक्षा त्यांनी मराठी भाषेला जे सौंदर्यलेणे दिले त्याचा उल्लेख प्रामुख्याने आहे.... तो जरूर वाचावा. ("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !) धन्यवाद. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 01/06/2010 - 11:03
त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या.
याबद्दलच जाणून घ्यायचे होते. माहिती काढण्याचे कष्ट घेऊन लिहिलेल्या प्रदीर्घ आणि तपशीलवार प्रतिसादाबद्दल आभार.
("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !)
आगाऊ (म्हणजे इन अडव्हान्स / बिफोर द फॅक्ट) स्वागत आहे. - पंडित गागाभट्ट.

"....आता खरे खोटे कसे सिद्ध करणार?...." ज्यावेळी एखादा चरित्रकार त्याच्या मनी असलेल्या व्यक्तीबद्दल लिहिण्यास घेतो त्यावेळी "त्याला" जे वाटत असते त्याचेच प्रतिबिंब त्याच्या लिखाणात उमटते. आपण "खरे खोटे कसे सिद्ध करणार?" असे म्हटले आहे. त्यासाठी आपणास (शक्य असल्यास....)"टाईम्स ऑफ इंडिया" मुंबईच्या लायब्ररीत जावे लागेल व खालील तारखेचे अंक पाहावे लागतील.... (ही सोय तिथे उपलब्ध आहे...). या तारखेच्या या बातम्या अंकाच्या मुखपृष्ठावर ८ कॉलमरितीने प्रकाशीत झाल्या आहेत. :: १. गुरुवार दि. १ जानेवारी १९४८ NO PAYMENT TO PAKISTAN Supply of Military Stores Stopped India against implementation of financial settlement. Demand to give up Kashmir Adventure. २. मंगळवार दि. १३ जानेवारी १९४८ MAHATAMA GANDHI STARTING FAST FROM TODAY Surprising Delhi Announcement ३. शुक्रवार दि. १६ जानेवारी १९४८ ‘INDIA’s GESTURE TO PAKISTAN” Immediate Payment of Cash Balances. Bid to Remove Cause of Suspicion. New Delhi, January 15 : The Government of India have decided to implement immediately the financial agreement with Pakistan in regard to the cash balances with a view to removing “the one cause of suspicion and friction” between Pakistan and India. “This decision,” says a communiqué issued by the Prime Minister’s Secretariat late tonight, “is the Government’s contribution to the best of their ability to the non-violent and noble effort made by Gandhiji in accordance with the glorious traditions of this great country for peace and goodwill." The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.” (या बातमी शेजारीच "महात्मा गांधी ३ दिवसांच्या उपोषणानंतर थकले असल्याचे म्हटले आहे....) आता पंतप्रधानाचे कार्यालयच जर ही बातमी अधिकृत स्वरूपात मिडियाला देत असेल तर "उपोषण हे ५५ कोटीसाठी नव्हते" असे म्हणणे केवळ आत्मवंचना ठरेल. असो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 01/06/2010 - 11:52
सर्वप्रथम इंद्रराज पवार यांनी चर्चा थांबवण्याची विनंती केली. मीही या धाग्यावर (घरगुती सावरकर असा विषय असलेल्या) ही चर्चा अवांतर आहे हे समजूनच चर्चा थांबवण्याची विनंती मान्य केली आणि नंतर अनेकांनी विनंती करूनही येथे प्रतिसाद देण्याचे नाकारले. त्यात सावरकरांविषयी नकारात्मक गोष्टींची यादी सादर करण्यासारखा मी सावरकरद्वेष्टा नाही तसेच संदर्भ देणे वगैरे गोष्टींमधील अडचणी ही कारणे काही सदस्यांच्या खरडवहीतून आणि व्यनितून सांगितल्या होत्या. त्यानंतरही काही सदस्य प्रतिसाद देत राहिले. तरीही मी काही लिहिले नाही. इंद्रराज पवार यांनी मात्र आज स्वतःहून (मी उत्तरे देत नाही असे पाहून?) पुन्हा चर्चेत उडी घेतली आहे त्याबद्दल त्यांचा सौम्य निषेध. ५५ कोटींविषयी चा एक दुवा. http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm इंद्रराज पवार यांनी दिलेल्या टाइम्सच्या बातम्यांवरूनही सरकारी प्रेस रिलीज मध्ये निर्णयाचे कारण 'संशयाचे निराकरण' असे दिले आहे. नेहरूंच्या वक्तव्यात "भारताचे उच्च आदर्श आणि गांधीजींचे उदात्त मानदंड यांना अनुसरून घेतलेल्या या निर्णयामुळे आमच्या शांततेच्या आणि सदिच्छेच्या हेतूंबाबत जगाची खात्री पटेल". गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. "गांधींनी उपोषण करणे आणि सरकारने ५५ कोटी द्यायचा निर्णय घेणे" तसेच "नथुराम हिंदुमहासभेचा सदस्य असणे आणि सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष असणे" या दोन्ही गोष्टी बहुधा सारख्याच योगायोगाच्या असाव्यात. (असो जगन फडणीस यांच्या पुस्तकात गांधींवर पूर्वीही १९३७? खुनाचा प्रयत्न झाला होता असा उल्लेख आहे. १९३७ मध्ये फाळणीही झालेली नव्हती आणि ५५ कोटींचे प्रकरणही नव्हते. तरी खुनाचा प्रयत्न झालाच होता- संदर्भ आता देणे शक्य नाही. २०-२५ दिवसांनंतर देऊ शकेन). इंद्रराज पवारांना टाइम्सचे अंक पाहणे शक्य आहे असे दिसते. त्यांनी मणिभवन च्या दुव्यावर दिलेल्या संदर्भातल्या बातम्या मिळतात का हे पहावे....उदा. गांधींच्या उपोषणासाठी त्यांनी दिलेली कारणे..... १२ जानेवारीला व्यक्त केलेला निर्धार....१३ जानेवारीच्या भाषणातील वक्तव्ये.....तत्कालीन नेत्यांनी केलेले प्रयत्न....राजेंद्रप्रसाद यांच्या समितीने गांधींना दिलेली आश्वासने वगैरे. या दुव्यावर गांधींच्या १२ जानेवारीच्या भाषणाची प्रत आहे. त्यात कोठेही ५५ कोटी पैकी 'प' सुद्धा नाही. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

समंजस 01/06/2010 - 12:39
गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. ------------------------------------------------------ मला वाटतं, नेहरूंनी कुठले शब्द वापरावेत कुठले नाही हे स्वातंत्र्य नेहरूंना असायला हवं. त्या परिस्थीत त्यांना जे शब्द योग्य वाटलेत त्यांचा वापर त्यांनी केला. -- The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.” --------------------------------------------------------------- मला तरी वाटतं की ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट आहे की, ५५कोटी रूपये देण्याच्या निर्णया मागे महात्मा गांधींचे उपोषण बर्‍याच अंशी कारणीभूत आहे. राहीला प्रश्न तो "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. याबद्दलचा तर "टाईम्स ऑफ इंडिया" मधील ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट होतं की हे स्टेटमेंट प्रसार माध्यमांना देण्यामागचा प्रधानमंत्री कार्यालयाचा उद्देश, भारत सरकार ५५कोटी रूपये पाकिस्तानला देत आहे ही घोषणा करण्याचा होता. ह्या स्टेटमेंटचा उद्देश महात्मा गांधींना उपोषण सोडण्याकरीता आवाहन देण्याचा नव्हता. (नेहरू आणि महात्मा गांधींमधील संबंध काय एवढे खराब झाले होते की, त्यांनी उपोषण सोडण्याकरीता वर्तमानपत्रां मधून आवाहन करण्याची पाळी नेहरूंवर यावी???? हे न पटण्या सारखे आहे :? तरीपण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महात्मा गांधींनी १३ जानेवारी ला उपोषण सुरू करण्यामागे काय कारणे होती(महात्मा गांधींजींच्याच शब्दात) जाणुन घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 01/06/2010 - 12:57
http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm वरील लिखाणाचा सरळ सरळ अर्थ असा पाकीस्तानातील हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रिया भारतात उमटु लागल्या वर गांधीजी उपोषणाला बसले म्हणजे हिंदुंवर अत्याचार चालु असतांना गांधीजी उपोषणाला बसले नाहीत तर हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रीया उमटली तेव्हा उपोषण चालु झाले. तेच तर नथुराम म्हणत होता आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 01/06/2010 - 13:28
गोल पोष्ट काय घेउन बसलात. इथे क्रिकेट च्या मैदानात फुटबॉल अगोदरच चालु झाला आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते.
नितिन, तू जी दोन वाक्ये लिहिली आहेस, त्याचा अर्थ तुला वेगळा वाटतो? मला तरी नाही वाटत. उपोषण सोडावे ही डायरेक्ट विनंति झाली, आणि आता तरी त्यांना उपोषण सोडायला हरकत नाही ही इनडायरेक्ट विनंति झाली. भावार्थ / अन्वयार्थ यात काय फरक आहे? शिवाय, प्रत्येक पेशाची के भाषा असते. तशीच राजकारणाची / डिप्लोमसीचीही एक भाषा असते. आपण दैनंदिन व्यवहारात जसे बोलतो तसे तिथे बोलले जात नाही. अजून एक गोष्ट लक्षात घे. नेहरू भारतिय असले तरी ब्रिटिश राहणीमान, आचारविचार त्यांनी मनोमन स्वीकारले होते. ब्रिटिश लोक 'अन्डरस्टेटमेंट' साठी प्रसिद्ध आहेत. त्यालाच अनुसरून नेहरूंनी असे शब्द वापरले असतील. बाकी अदितिप्रमाणेच मलाही ५५ कोटी आणि उपोषण यांच्या वेळा सारख्याच असल्याच्या योगायोगाचे आश्चर्य वाटते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 01/06/2010 - 14:32
दोन वाक्यात खूपच फरक आहे. नेहरूंनी म्हटलेल्या वाक्यात "....यांना हवे तसे केले...." हा टोन अजिबात दिसत नाही. कारण गांधींना हवे होते ते हे नव्हतेच हे नेहरूंना माहिती होते. उपोषण ५५ कोटीसाठी असते तर उपोषण १६ जाने ला संपले पाहिजे होते. ते १८ जाने पर्यंत चालू होते. नितिन थत्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 01/06/2010 - 19:55
हे स्वतः थेट कोणत्याही वादग्रस्त ठरु शकेल अशा गोष्टीत पडत नसत ते दरवेळी नेहरुंना पुढे करत. मोतीलाल नेहरुंना आपला मुलगा जवाहर हाच पुढे भारताचे नेतृत्त्व करायला यावा आणि त्याला गांधींचा पाठिंबा असावा हीच आस होती. तसे त्यांनी गांधींजवळ बोलूनही दाखवले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना यथास्थित डावलण्यात जी काही कारस्थाने गांधींनी केली तशीच कारस्थाने त्यांनी ५५ कोटीच्या बाबतीतही केली. उपोषण नेमके त्याच वेळी व्हावे हा काही योगायोग खचितच नाही! जवाहरलाल नेहरुही पट्टीचे राजकारणी होतेच. भाषा वापरतानाच संदिग्ध वापरायची की सोयिस्कर अर्थ काढायला सोपे जाते हा हेतू. गांधीच्या पाठिंब्याशिवाय आपल्याला जनमताचा आधार नाही हे जवाहरलाल ह्यांना माहीत होते. आपण नेतेपदी असलो तरी खरा करविता गांधीजी आहेत हे ते पक्के जाणून होते त्यामुळे त्यांना दुखावण्याची चूक करणे शक्यच नव्हते. आपल्या मनात जे काही खरे आहे त्याचा उच्चारच करायचा नाही, समोरची व्यक्ती त्या विषयाला तोंड फोडायला अगदी आतुर असताना त्या व्यक्तीला केवळ झुलवत, ताटकळत ठेवायचे, हा मार्ग गांधीनी अनेकदा स्वीकारला आणि मग वेळ येताच अवसानघात करणे ही गांधींची खासियत होती, कारण त्यांच्याच मनात असलेला जबरदस्त आंतर्विरोध! अहिंसेपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारणारा तो काट्यासारखा काढलाच गेला पाहिजे हे मूलतत्त्व. कारण त्या मार्गाने जाऊन कोणी लोकप्रिय झाला तर मला कोण विचारणार? (ही मते माझी मनची नाहीत अनेक अभ्यासकांनी ही अनेकदा सिद्ध केली आहेत. विश्वास पाटलांचे 'महानायक' हे पुस्तक वाचताना इतक्या ठिकाणी मी ठेचकाळलो की मन रक्तबंबाळ झाले. आपण ज्या व्यक्तींना पूजनीय मानतो त्या व्यक्ती इतक्या टोकाच्या नीचपणाला जाऊ शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशा हकीगतींनी हे पुस्तक भरले आहे. तेव्हा गंधीजींनी ५५ कोटींसाठीच हे उपोषण केले ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही.) चतुरंग
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

आजच backward रुपवेडं जग...

शानबा५१२ ·

Pain 26/05/2010 - 13:42
शुद्र का क्षुद्र ? आणि... जाउदे..प्रत्येक वाक्य खोडून काढता येइल. लेखकाचा दृष्टीकोनः वैयक्तिक आकस, हेवा वगैरे आणि लेख: बळच!

In reply to by Pain

शानबा५१२ 26/05/2010 - 13:56
*द्र :D आणि प्रशंसेबद्दल धन्वाद बर का!! आता खोडत बस हे बर्का.........कापा.............. लेखकाचा दृष्टीकोनः वैयक्तिक आकस, हेवा वगैरे आणि लेख: बळच! हे असे विचार म्हण्जे *द्र !!! :D बर्का.कापा............'फ'णस वापरा(*) वैयक्तिक आकस!!!!! :)) कसला रे भाव???..............उगाच keypad पीटतोयस कशाला??? लेख बळच!! आर मंग हाय की बळ त्यात............ =)) मजा आली यवद्या च्याभन

आनंदयात्री 26/05/2010 - 13:55
चायला लोक येतात आणी काहीही लिहुन जातात. आणि थोडी मोठी प्रतिक्रिया टंकली तर चक्क तिचा लेखही बनवतात ... शानबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! - ग्यानबा

In reply to by आनंदयात्री

शानबा५१२ 26/05/2010 - 14:06
चायला लोक येतात हो चायला आलो की तु काय चाय देणार आहेस काय??? चायला लोक येतात आणी काहीही लिहुन जातात. असे फालतु लेख लिहायला मला कुठे यायची वगैरे गरज नाही....................................................बसुनच बर का!! आणि थोडी मोठी प्रतिक्रिया टंकली तर चक्क तिचा लेखही बनवतात ... आरे कवीता करणार होतो पण राहु दे बोललो ह्या अकलीच्या कांद्यान्या काय शा*............बर का!! शानबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! च्यायला दुखण्यावर गोळ्या लिवुन दील्या पायजेल! ग्यानबा.............. अरे पुर्ण लिव की........ग्यानबा फुकाराम.........लिवायच व्हत न्हव.........फुकतच अस्तुया म्या.....तुमच्या सारख्याना ग्यान बाटत बाटत.

In reply to by आनंदयात्री

शानबा५१२ 27/05/2010 - 01:06
हो आनंदयात्री............झंडवाद....... तुम्हाला बटुकेश्वरांच्या लंगोट दीनाच्या शुभेच्छा!!

आमच्या मधुबालेबद्दल एकही वावगा शब्द खपवून घेतला जाणार नाही, वगैरे वगैरे आणीबाणी नियम आता येणार का?

In reply to by भडकमकर मास्तर

शानबा५१२ 27/05/2010 - 01:08
काय बोलायच आता मास्तर......खुजलीविना खाज असते हो काही माणसांना!! मला काय बोलायचय ते समजुन नाही घेत आणि आपलीच बदडतायत.

धमाल मुलगा 26/05/2010 - 18:32
(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मोड:=अनासपुरे> आरं काय चाल्लंय क्काय? हे म्हंज्ये कसंय.. आली लहर अन केला कहर आशी गत झाली ना राव! / मोड:=अनासपुरे> आवरा!

"...ईथे ती प्रतिक्रिया देण्याचा उद्देश हा की हे जास्तीत जास्तजणांनी वाचावे..." विशेष म्हणजे मी आपल्या "त्या" धाग्यावरील प्रतिक्रिया देत असतानाच येथील एका मित्राने खरडीद्वारे मला आपल्या या लेखाची माहिती दिली, ती मी आत्ताच वाचली आणि ठरवले की इथेच स्वतंत्रपणे लिहिणे ठीक होईल. तुम्ही लिहिता की, "राग मानू नका अन् मनावरदेखील घेवू नका...". यावर मी इतकेच म्हणतो की...त्या लेखावर कोणत्याही भाषेत आणि कोणत्याही पातळीवर टीका करण्याचा संवैधानिक हक्क आपणास आहे, अन् त्याचे मी स्वागतच करतो. इथे लिखाण करणारी कोणतीही व्यक्ती (अगदी संपादकीय विभागातीलसुध्दा...) "आपल्या लिखाणाची सर्वांनी नेहमीच वाहवा केली पाहिजे" असे म्हणणार नाही.... म्हणूच शकत नाही. त्यामुळे आपल्या विचाराचे मी स्वागत करतो. ज्या ठिकाणी तेंडुलकरसारख्या सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेल्या खेळाडुसंबंधी लिखाण केले तर तीवरदेखील टीका करताना कुणी मागेपुढे पाहात नाही तिथे मधुबालेची काय पत्रास? हां.... वाईट मात्र एका गोष्टीचे जरूर वाटले व ती सांगणे मला भाग आहे... ती म्हणजे त्या "तिकीटा" बद्दल आपण वापरलेली थोडीसी अशीष्ट भाषा. (तुम्ही तुमचा निषेध शांत व सौम्य भाषेतदेखील नोंदवू शकला असता. मराठी भाषा केवळ ढसाळढाले परंपरेने वापरली तरच आपला मुद्दा सगळ्यांना कळतो असे काही नाही....) पोस्ट खाते अशा संदर्भात जेव्हा निर्णय घेते त्यावेळी तो कोणी तेथे एका टेबलवर बसलेला "बाबू" घेत नाही. त्यासाठी बारा लोकांची एक समिती असते, त्यात किमान चार लोक ज्या क्षेत्रातील व्यक्तीचा स्टँम्पसाठी "सन्मान" करायचा आहे, त्या क्षेत्रातील नामवंत असतात. समितीच्या प्रमुखास कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. "समाज, इतिहास, विज्ञान, आरोग्य, कला, क्रिडा" हे सर्व घटक विचारात घेतले जातात आणि अर्थातच एका गटाचा दुसर्‍या गटाशी संबंध जोडणे हे त्यांच्या सूत्रात येतच नाही. ती कुणी "सायंटिस्ट" आहे का? असे विचारणे कितपत योग्य आहे? कारण जर समितीपुढे अहवाल सालात "कला" क्षेत्र असेल तर दुसर्‍या क्षेत्राचा अधिक्षेप कसा होईल? माझ्या माहितीप्रमाणे "मधुबाला" तिकीट समितीवर त्यावर्षी कला विभागाचे प्रतिनिधीत्व सर्वश्री खुशवंत सिंग, गुलझार, वहिदा रेहमान (चौथे नाव विसरलो....) हे लोक होते. आता या नामवंतांना यातील काही कळत नाही असे म्हटले की वादच खुंटला ! असो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

शानबा५१२ 27/05/2010 - 00:58
--हां.... वाईट मात्र एका गोष्टीचे जरूर वाटले व ती सांगणे मला भाग आहे... ती म्हणजे त्या "तिकीटा" बद्दल आपण वापरलेली थोडीसी अशीष्ट भाषा. पुढच्या वेळी लक्षात ठेवायचा प्रयत्न करीन --------पोस्ट खाते अशा संदर्भात जेव्हा निर्णय घेते त्यावेळी तो कोणी तेथे एका टेबलवर बसलेला "बाबू" घेत नाही. त्यासाठी बारा लोकांची एक समिती असते, त्यात किमान चार लोक ज्या क्षेत्रातील व्यक्तीचा स्टँम्पसाठी "सन्मान" करायचा आहे हे झाल informative knowledge ...........मी प्रत्येक गोष्टीचा आभ्यास करताना understanding वर जोर देतो..बाकी ह्या माहीतीबद्दल धन्यवाद. आणि हो आपले म्हणणे मांडायची पध्दत्,भाषा आवडली........ह्यातुन आपले manners समजतात..........

In reply to by आवशीचो घोव्

"....नामदेव ढसाळ आणि राजा ढाले....!" श्री. 'पेन"... आणि तुम्हाला एकत्रीत खुलासा देत आहे. होय... हीच दोन नावे मला त्या संदर्भात अभिप्रेत होती. सर्वश्री ढसाळ आणि ढाले यांनी त्यांच्या पंचविशी-तिशीत ज्या भाषेत "दलित हुंकार" समाजापुढे आणला तो त्या वेळी समाजातील सर्वच घटकांना पसंत नव्हता... पण असेही झाले की, त्यांच्या त्या भाषेच्या वापरामुळे दलित साहित्य चळवळ वाढीस लागली हे देखील तितकेच खरे आहे. राजा ढाले यांचे तर "तिरंग्या" वरून काढलेले उदगार तर सर्वच पातळीवरील लोकांना शहारे आणणारे वाटले होते. असो..... (तो विषयच सर्वस्वी वेगळा आहे...!) थोडक्यात मला असे म्हणायचे होते की, उग्र भाषा उपयोगाने मूळ मुद्दा बाजुला राहण्याची दाट शक्यता असते. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

Pain 27/05/2010 - 15:20
धन्यवाद. ही नावे, संदर्भ आणि त्यांचे कार्य माहिती नव्हते. तसेच दुसर्या एक धाग्यात कोलारबाजावगैरेबद्दलही सांगितलत. तुमच्यामुळे ही माहिती मिळाली. आपला आभारी आहे.

In reply to by इन्द्र्राज पवार

इंद्रराज, तुझ्या येवढ्या लांबलचक प्रतिक्रियेवरून एक विडंबित म्हण आठवली: गाढवासमोर वाचली गीता, वाचणाराच गाढव होता. काय राव, दंगा नाहीतर दुर्लक्ष करायचे धागे काय तू असा गंभीरपणे घेतोस. काही गोष्टी आपल्या मरणानेच मेलेल्या चांगल्या, नाही का? (गाढवाची मैत्रिण) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Nile 27/05/2010 - 11:17
अदितीशी सहमत आहे. (खुलासा(टु बी सेफ ;) ): सहीतला तो (मित्र) मी नव्हेच!) बाकी या धाग्याला काही अर्थच नसताना उडवला जावा असेच वाटते. पण नको, असुदे असुदे, पाऊलखुणा म्हणुन असुदे. ;) -Nile

In reply to by Nile

सहमत सहमत सहमत. अदितीशी बाडीस. :) इथे चुकीच्या टॉचणाची सुविधा नाही काय? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

In reply to by Nile

शानबा५१२ 27/05/2010 - 15:43
काय भाउ रे सारख उडव उड्व !!! कालच्या धागाबद्दल ठीक आहे त्यात pornstar वगैरे बद्दल होत...पण त्याचा(धाग्याचा) तुमच्यामुळे फुटबॉल बनला आणी तो नको तेवढ्या लवकर उडाला...............काय तर म्हणे "संपादकांनी असल्या बालीश लोकांच्या "हायली अ‍ॅडल्ट" कडे जरा ध्यान द्यावे ही विनंती" असला भन्नाट धागा लिहणारा बालिश होय!!बाकी हे वाक्य वाचुन मला फार हसायला आल त्याबद्दल थन्क योउ! आणी हो ही गुट्बाजी जमल तर बंद करा..............च्यायला त्या चहाबद्दलच्या लेखापासुन ट्पुन बसल्याप्रमाणे माझ्या धाग्याची वाट लावतात..........

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

".....तुझ्या येवढ्या लांबलचक प्रतिक्रियेवरून..." अगं पण... लेखाला उत्तर तर देणे क्रमप्राप्त होते, नाहीतर त्या धागाकर्त्यांनी मला उद्धट मानले असते. आता "लांबलचक प्रतिक्रिया" दिली त्याबद्दल तुझा आक्षेप आहे असे दिसते... पण काय करू...असतो एकेकाच्या लिखाणाचा स्वभाव... मला उद्या जर तुला "हॅल्लो, गुड मॉर्निंग..." असे जरी म्हणावे वाटले तरी ते मी मला तसे का म्हणावेसे वाटले यावर एक पानभर मजकुर लिहीन..... मग परत तुच वरील म्हणीच्या पावलावर "भीक नको पण कुत्रे आवर...." तालात, "इन्द्रा, ते गुड मॉर्निंग विश नको, पण प्लीज ती मैलभर कारणमीमांसा आवर !" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

जरा जपून आता! मेगाबाईट्समधे प्रतिक्रिया देण्यावरून कांपिटीशन आली तर डान्राव वैतागतील, आता तर ते संपादकही आहेत. असो. मुख्य मुद्दा असा की कोणीही काहीही म्हटलं की लगेच आपण का स्पष्टीकरण द्यायला जायचं? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पक्या 27/05/2010 - 13:13
आणि दिले स्पष्टीकरण तर काय बिघडले? मिपावर लेखनाचा हक्क प्रत्येक सदस्याला आहेच. (आक्षेपार्ह लिखाण सोडून) इंद्रराज - तुमच्या प्रतिसादातून बरिच नवीन माहिती मिळाली. धन्यवाद. जय महाराष्ट्र , जय मराठी !

In reply to by पक्या

असो. प्रत्येक वेळा आपण स्पष्टीकरण देण्याची गरज नसते असं माझं व्यक्तीगत मत मी पुन्हा एकदा जाहीरपणे मांडून हा प्रतिसाद आवरता घेते. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पक्या 27/05/2010 - 13:25
स्पष्टीकरण द्यायचं की नाही ते इंद्रराज ठरवतील. आणि मला नाही वाटत ते पूर्णपणे स्पष्टीकरण आहे. सौम्य शब्दात त्यांनी काही गोष्टी सुनावल्या देखील आहेत. शिवाय त्यांच्या प्रतिसादामुळे काही नवीन माहिती ही समजली - उदा. ढसाळढाले जय महाराष्ट्र , जय मराठी !

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शानबा५१२ 27/05/2010 - 15:35
३_१४ विक्षिप्त अदिती ओ मॅडम्,तुम्हाला भांडायला आजुबाजुला कोणी भेटत नाही का?म्हणुन येथे असे वचवचा भांडायच्या हीशोबाने लिहता!! तुमची विचारसरणी(???) व बुद्धी(??????) ह्याची मला पहील्यापासुनच कीव वाटत आलेय........... बाकी आपणच लिहलत म्हणुन झंडवाद बर का!! ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

शुचि 26/05/2010 - 19:50
पहील्यांदा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तेव्हा तिचे गुण कळत नाहीत. तेव्हा नैसर्गीक असतो तो रुपाचा प्रभाव. पण जसे गुण कळत जातात / उधळले जातात तशी ती व्यक्ती अधिकाधिक आवडू लागते अथवा मनातून उतरते (उधळले गेले असतील तर). मग कितीही रेखीव असली तरी अवगुण असलेली व्यक्ती कुणालाच आवडत नाही. तेव्हा तुमचं म्हणणं पटत नाही. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

शानबा५१२ 27/05/2010 - 01:01
|तेव्हा तुमचं म्हणणं पटत नाही. अहो madam,जे मला बोलायचय तेच तुम्ही वेगळ्या शब्दात सांगितलत.मग माझ म्हणण नाही पटल अस कस बोलता येईल. बाकी ते पहील वाक्य आवडल......हो म्हणुनच दीसण्याचा प्रभाव पडतो प्रथमदर्शीनी(?)

jaypal 27/05/2010 - 01:10
शबानाच पोस्ट तिकीट न काढल्यानेच धागा मालक कावलेत ;) fdfd *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

शानबा५१२ 27/05/2010 - 01:17
TO JAYPAL घ्या ह्यांची कमी होती........ :D बाकी धन्यवाद........जरा हसवल्याबद्द्ल......... काय एकेक डोकी लावता रे बाबांणु तुम्ही लोक!! उद्या तु जेव्हा 'त्या' समीतीचा सदस्य बनशील तेव्हा आमच 'कावलण' बंद होईल ना रे??? काय सुंदर दीसतेय बघा ही बया........त्या मधुबालेने पण झक मारली............miss universe एकदम!! का येउ नये तिचे तिकीट????

In reply to by शानबा५१२

काय सुंदर दीसतेय बघा ही बया........त्या मधुबालेने पण झक मारली............miss universe एकदम!! का येउ नये तिचे तिकी????
टुटा टुटा एक परिंदा ऐसे टुटा के फिर जुड़ना पाया लुटा लुटा किसने उसको ऐसे लुटा के फिर उड़ना पाया टुटा टुटा एक परिंदा ऐसे टुटा के फिर जुड़ना पाया लुटा लुटा किसने उसको ऐसे लुटा के फिर उड़ना पाया गिरता हुआ वोह आसमा से आके गिरा जामीन पर ख्वाबों में और बातों में फिर भी वोह कहता रहा मगर के अल्लाह के बंदे हसदे, अल्लाह के बंदे अल्लाह के बंदे हसदे जो भी हो कल फिर आएगा अल्लाह के बंदे हसदे, अल्लाह के बंदे अल्लाह के बंदे हसदे जो भी हो कल फिर आएगा... हो के अपने पर ही तो उसने था उड़ना सिखा हो के अपने पर ही तो हो के अपने पर ही तो उसने था उड़ना सिखा गम को आपने साथ में लेले दर्द भी तेरे काम आयेगा, के अल्लाह के बंदे हसदे, अल्लाह के बंदे अल्लाह के बंदे हसदे जो भी हो कल फिर आएगा अल्लाह के बंदे हसदे, अल्लाह के बंदे अल्लाह के बंदे हसदे जो भी हो कल फिर आएगा... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 27/05/2010 - 13:51
गा रे मोरा .. अंब्याच्या वनात गा रे मोरा गा ... पिवळा पिवळा कापुस कापला रे ... यमनाचा राग आळलारे आत्ता तुझी पाळी(?) आता तिची पाळी ... आवळ तंबोरा... गा .... गा रे मोरा अंब्याच्या वनात .. गा रे मोरा गा गा

In reply to by टारझन

संजा 27/05/2010 - 16:21
टार्‍या भाव, तुझी पाळी कधी ? संजा 'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'

In reply to by परिकथेतील राजकुमार

शानबा५१२ 27/05/2010 - 15:54
ओ प्राजी ('परा'जी) ठीक हो ना??? तफलिक ले रीहो बहोत................आपके 'उस' लेख से तो १० गुना चंगा हे ये प्रतिसाद..................अरेरे काय तो शेवट...अरे हो मी पहील्यादा ती सुरवात वाचली तेव्हा वाटल की आपली स्व:ताचे व्ययक्तिक खरी story आहे की काय.........म्हणून organic chemistry (PAPER 4) असतानाही मी उत्सुकतेपोटी तो लेख पुर्ण वाचला तेव्हा ती fictional story असल्याच कळल मग वाट बघत राहीलो पुढचा भाग यायची तर तो पुढचा भाग वाचुन पहीला भाग झक मारुन वाचला अस वाटायला लागल. ~X( ~X( बाकी आंबे खात जा नवीन चांगले शेवट सुचतील आणि हो राग नको मानु आधीच हे सर्व तुटुन पडलेत.............*ट समजुन घेत नाहीत मला काय बोलायचय ते...........उगीचच अंगतली गर्मी keyboard वर काढतायत....................चल बाय मिलते रह भाय ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

In reply to by शानबा५१२

आपण सर्वच अक्षरे 'बोल्ड' लिहिल्याने 'न' हे अक्षर घेतले आहे. खालील काव्य आमचे प्रिय सदस्य कडबा४२० ह्यांच्या स्मृतीला अर्पण :- नसतोस गोठ्यात तू जेव्हा म्हैस कावरी बावरी होते खाण्याचे होती वांदे बंद पडतात पालथे धंदे चड्डी फाटून फट पडावी आवाज तसा जाणवतो म्हैस दिशाहीन होते अन्‌ रेडा पोरका होतो येतात गुरे दाराशी हिरमुसून जाती मागे खिडकीशी थबकुन माशा तव गंधावाचून जाती... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

शानबा५१२ 27/05/2010 - 16:19
|आपण सर्वच अक्षरे 'बोल्ड' लिहिल्याने 'न' हे अक्षर घेतले आहे. म्हण्जी काय भाव!! त्या कोण त्या बोलल्या ना तु काय लिहशिल त्याचा नेम नाही हो खरच आहे............ नसतोस गोठ्यात तू जेव्हा म्हैस कावरी बावरी होते अच्छा अच्छा चालु द्या............................. मान्य कर ना तो लेख फालतु होता ते!! ************************************************* T.V सारख्या तेवढ्या छोट्या डब्यात एवढी मोठी माणस घुसतात तरी कशी?

In reply to by परिकथेतील राजकुमार

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते

संजा 27/05/2010 - 16:07
लेखकाशी पुर्णतः सहमत. एक चांगला विषय धाग्यावर आणल्या बद्दल लेखकाचे अभिनंदन करावे तितके थोडेच. आपल्या मताशी विसंगत असे प्रतीसाद येतच राहतात परंतु आपण तिकडे दुर्लक्ष करावे हे ऊत्तम. >>>आज शारीरीक सौदर्याला महत्व देणा-या जगात ही विधानच 'चुं'गीरीची वाटतात पण ती तेवढीच खरी आहेत. एखादा सुंदर पोरीशी कसा बोलतो,वागतो आणि त्याच जागी एखादी काळी पोर आली की कसा त्याचा स्वभाव बदलतो हे आपणही पाहीलच असेल कधीतरी. खरच, शारीरीक सौदर्याला महत्व देणा-या व्यक्तिला मुळात महत्वाची 'गोष्ट' कोणती हेच कळत नाही. माझ्या मते जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी महत्वाच्या गोष्टी सारख्याच असतात. तेंव्हा शानबा५१२ ईतर वैयक्तीक टीकेकडे आणि अवांतर प्रदीसादांकडे दुर्लक्ष करुन आपण असेच लीहीत रहावे. पुलेशु. संजा४२०

In reply to by संजा

शानबा५१२ 27/05/2010 - 16:14
अरे हे मी सर्व seriously घेत नाही रे......................आणि कुणी घेउ सुद्धा नये............ बाकी मला जे सांगायच होत ते आपल्या पर्यंत छान पोहचल आहे अस वाटत..........पण आजकल ह्या चांगल्या प्रतिक्रियांचा पण संशय येतो रे..........................बाकी तुमच्या प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद संजा!!! ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

jaypal 27/05/2010 - 16:17
कडव न कडव , ओळ अन ओळ , शब्द न शब्द भारी रे भारी पण तुझ्या त्या मंद मित्राला कळल तर शपथ!!पण तु लक्षात ठेव sfs मला वाटत आज हसवुन हसवुन मारणार आहेस मला. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

शानबा५१२ 27/05/2010 - 16:30
|पण तुझ्या त्या मंद मित्राला कळल तर शपथ!! हो का?? तुला समजल का .............हे जयपाल नाव की आडनाव रे बाबा...........आणि हो 'मंद' हे विशेषण मला शालेपासुनच चिपकल होत..................आणि खर सांगु तर मला काय *ट नाही समजल त्यातल!! ते image मधे लिहलेल मला लागु होत रे बाबा!! आणि मला मंद वगैरे समजणारे,बोलणारे काय अकलीचे कांदे तोडतायत(?).....ते दीसतय ..................एवढ्या महान,क्रान्तिकारी लेखाला ह्या अशा प्रतिक्रिया!!!!!!!!!!!!!!!!!!!! आता उद्गारवाचक चिन्हांच्या संखेवरुन समज हे कीती अनपेक्षीत होत ते!! खालती श्लोक लिहला आहेस व प्रत्येक वाक्याच्यामधे '/ ' म्हण्जे तुला कसली सवय आहे ते तुच समज आता!! :D =)) समजल का???? काय बोलायचे आहे ते..........नाही??? मग बघ आता तु स्वःताला काय बोलणार ते..........मंद की आजुन काय ...........वगैरे वगैरे ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

In reply to by शानबा५१२

शानबा५१२ 27/05/2010 - 16:38
माणसांच्या लिखानावरुन त्याचा स्वभावा काय आहे त्याची कल्पना येते...............आता तुझच लिखान(न की ण???) बघ ना!! खालती श्लोक लिहला आहेस व प्रत्येक वाक्याच्यामधे '/ ' ही अशी काठी घातली आहेस..................... =)) ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

In reply to by शानबा५१२

jaypal 27/05/2010 - 16:43
प-याचा एक हालकट आणि लोचट मित्र आहे "कडबा४२०" त्याला उद्देशुन लिहल आहे. :T तुमचा नंबर अजुन वरचा अणि वेगळा आहे. मला समजत नाही तुम्ही ते ओढुन ( जमत नसताना/ पुरत नसताना) कपाळाला का लावताय ? की सवयच आहे झगे गळ्यात घ्यायची. =)) काठीच म्हणाल तर " भले त्यासी देउ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणु काठी" हा आम्चा मुळ स्वभाव :-) तो काही केल्या जाणार नाही *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

शानबा५१२ 27/05/2010 - 16:47
हो का!! त्याचा मित्र कडबा४२० आणि कडबा६९ त्या कडबा४२०चा भाउ का?? (जमत नसताना/ पुरत नसताना)...न जमणा-या गोष्टीच करतो मी...जमणारं काय करायच तेच ते? झक मारली नि हा लेख लिहला जे सांगायच होत ते राहील म्हशीच्या *मधे आणि ह्या नको त्या चांभार चौकशा !! बाकी मजा आली चालु द्या च्याभन!! ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

In reply to by शानबा५१२

jaypal 27/05/2010 - 17:09
>>>न जमणा-या गोष्टीच करतो मी...जमणारं काय करायच तेच ते? आहो म्हणुन किती कुंथायच ते? दीर्घ कालीन सवय चांगली नाही आरोग्यावर वाईट परीणाम होतात अश्याने. आम्हाला अजुन तुम्ही धडधाकट हावे आहात. त्या शिवाय आम्ची सोय कशी होईल? ........................................गप्पे नवावर जाउ नका . हसण्याची म्हणतोय मी. ;-) **************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

शानबा५१२ 27/05/2010 - 17:28
Did you mean 'घालु काठी'???............................ =)) ये जयपाल चल बस कर अभी ओके?..Its not मांडवली and not a compromise.........just to relax for some time.................ok bye have a nice time. वा वा माझे प्रतिसाद उडवा फक्त.............आणि हो उडवण्याजोगाच होता म्हणा...........

संजा 27/05/2010 - 17:36
शानबा५१२ जी , अवांतर प्रतीसादांकडे दुर्लक्ष करायच अस आपल ठरलय ना ! मग कशाला उगाच वाईट वाटुन घेताय ? संजा 'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'

In reply to by संजा

शानबा५१२ 27/05/2010 - 18:26
टाईमपास चाललाय रे फक्त! अस आपल ठरलय ना ! खुप लगेच ठरवतोस की रे तु!!कधी पुठल्या पोरीमागे नको लागु वांदे होतील तुझे! (मी अरेतुरे करुन लिहलय तुला समवयस्क मानुन..plz do nt mind ok) ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

Pain 26/05/2010 - 13:42
शुद्र का क्षुद्र ? आणि... जाउदे..प्रत्येक वाक्य खोडून काढता येइल. लेखकाचा दृष्टीकोनः वैयक्तिक आकस, हेवा वगैरे आणि लेख: बळच!

In reply to by Pain

शानबा५१२ 26/05/2010 - 13:56
*द्र :D आणि प्रशंसेबद्दल धन्वाद बर का!! आता खोडत बस हे बर्का.........कापा.............. लेखकाचा दृष्टीकोनः वैयक्तिक आकस, हेवा वगैरे आणि लेख: बळच! हे असे विचार म्हण्जे *द्र !!! :D बर्का.कापा............'फ'णस वापरा(*) वैयक्तिक आकस!!!!! :)) कसला रे भाव???..............उगाच keypad पीटतोयस कशाला??? लेख बळच!! आर मंग हाय की बळ त्यात............ =)) मजा आली यवद्या च्याभन

आनंदयात्री 26/05/2010 - 13:55
चायला लोक येतात आणी काहीही लिहुन जातात. आणि थोडी मोठी प्रतिक्रिया टंकली तर चक्क तिचा लेखही बनवतात ... शानबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! - ग्यानबा

In reply to by आनंदयात्री

शानबा५१२ 26/05/2010 - 14:06
चायला लोक येतात हो चायला आलो की तु काय चाय देणार आहेस काय??? चायला लोक येतात आणी काहीही लिहुन जातात. असे फालतु लेख लिहायला मला कुठे यायची वगैरे गरज नाही....................................................बसुनच बर का!! आणि थोडी मोठी प्रतिक्रिया टंकली तर चक्क तिचा लेखही बनवतात ... आरे कवीता करणार होतो पण राहु दे बोललो ह्या अकलीच्या कांद्यान्या काय शा*............बर का!! शानबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! च्यायला दुखण्यावर गोळ्या लिवुन दील्या पायजेल! ग्यानबा.............. अरे पुर्ण लिव की........ग्यानबा फुकाराम.........लिवायच व्हत न्हव.........फुकतच अस्तुया म्या.....तुमच्या सारख्याना ग्यान बाटत बाटत.

In reply to by आनंदयात्री

शानबा५१२ 27/05/2010 - 01:06
हो आनंदयात्री............झंडवाद....... तुम्हाला बटुकेश्वरांच्या लंगोट दीनाच्या शुभेच्छा!!

आमच्या मधुबालेबद्दल एकही वावगा शब्द खपवून घेतला जाणार नाही, वगैरे वगैरे आणीबाणी नियम आता येणार का?

In reply to by भडकमकर मास्तर

शानबा५१२ 27/05/2010 - 01:08
काय बोलायच आता मास्तर......खुजलीविना खाज असते हो काही माणसांना!! मला काय बोलायचय ते समजुन नाही घेत आणि आपलीच बदडतायत.

धमाल मुलगा 26/05/2010 - 18:32
(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मोड:=अनासपुरे> आरं काय चाल्लंय क्काय? हे म्हंज्ये कसंय.. आली लहर अन केला कहर आशी गत झाली ना राव! / मोड:=अनासपुरे> आवरा!

"...ईथे ती प्रतिक्रिया देण्याचा उद्देश हा की हे जास्तीत जास्तजणांनी वाचावे..." विशेष म्हणजे मी आपल्या "त्या" धाग्यावरील प्रतिक्रिया देत असतानाच येथील एका मित्राने खरडीद्वारे मला आपल्या या लेखाची माहिती दिली, ती मी आत्ताच वाचली आणि ठरवले की इथेच स्वतंत्रपणे लिहिणे ठीक होईल. तुम्ही लिहिता की, "राग मानू नका अन् मनावरदेखील घेवू नका...". यावर मी इतकेच म्हणतो की...त्या लेखावर कोणत्याही भाषेत आणि कोणत्याही पातळीवर टीका करण्याचा संवैधानिक हक्क आपणास आहे, अन् त्याचे मी स्वागतच करतो. इथे लिखाण करणारी कोणतीही व्यक्ती (अगदी संपादकीय विभागातीलसुध्दा...) "आपल्या लिखाणाची सर्वांनी नेहमीच वाहवा केली पाहिजे" असे म्हणणार नाही.... म्हणूच शकत नाही. त्यामुळे आपल्या विचाराचे मी स्वागत करतो. ज्या ठिकाणी तेंडुलकरसारख्या सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेल्या खेळाडुसंबंधी लिखाण केले तर तीवरदेखील टीका करताना कुणी मागेपुढे पाहात नाही तिथे मधुबालेची काय पत्रास? हां.... वाईट मात्र एका गोष्टीचे जरूर वाटले व ती सांगणे मला भाग आहे... ती म्हणजे त्या "तिकीटा" बद्दल आपण वापरलेली थोडीसी अशीष्ट भाषा. (तुम्ही तुमचा निषेध शांत व सौम्य भाषेतदेखील नोंदवू शकला असता. मराठी भाषा केवळ ढसाळढाले परंपरेने वापरली तरच आपला मुद्दा सगळ्यांना कळतो असे काही नाही....) पोस्ट खाते अशा संदर्भात जेव्हा निर्णय घेते त्यावेळी तो कोणी तेथे एका टेबलवर बसलेला "बाबू" घेत नाही. त्यासाठी बारा लोकांची एक समिती असते, त्यात किमान चार लोक ज्या क्षेत्रातील व्यक्तीचा स्टँम्पसाठी "सन्मान" करायचा आहे, त्या क्षेत्रातील नामवंत असतात. समितीच्या प्रमुखास कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. "समाज, इतिहास, विज्ञान, आरोग्य, कला, क्रिडा" हे सर्व घटक विचारात घेतले जातात आणि अर्थातच एका गटाचा दुसर्‍या गटाशी संबंध जोडणे हे त्यांच्या सूत्रात येतच नाही. ती कुणी "सायंटिस्ट" आहे का? असे विचारणे कितपत योग्य आहे? कारण जर समितीपुढे अहवाल सालात "कला" क्षेत्र असेल तर दुसर्‍या क्षेत्राचा अधिक्षेप कसा होईल? माझ्या माहितीप्रमाणे "मधुबाला" तिकीट समितीवर त्यावर्षी कला विभागाचे प्रतिनिधीत्व सर्वश्री खुशवंत सिंग, गुलझार, वहिदा रेहमान (चौथे नाव विसरलो....) हे लोक होते. आता या नामवंतांना यातील काही कळत नाही असे म्हटले की वादच खुंटला ! असो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

शानबा५१२ 27/05/2010 - 00:58
--हां.... वाईट मात्र एका गोष्टीचे जरूर वाटले व ती सांगणे मला भाग आहे... ती म्हणजे त्या "तिकीटा" बद्दल आपण वापरलेली थोडीसी अशीष्ट भाषा. पुढच्या वेळी लक्षात ठेवायचा प्रयत्न करीन --------पोस्ट खाते अशा संदर्भात जेव्हा निर्णय घेते त्यावेळी तो कोणी तेथे एका टेबलवर बसलेला "बाबू" घेत नाही. त्यासाठी बारा लोकांची एक समिती असते, त्यात किमान चार लोक ज्या क्षेत्रातील व्यक्तीचा स्टँम्पसाठी "सन्मान" करायचा आहे हे झाल informative knowledge ...........मी प्रत्येक गोष्टीचा आभ्यास करताना understanding वर जोर देतो..बाकी ह्या माहीतीबद्दल धन्यवाद. आणि हो आपले म्हणणे मांडायची पध्दत्,भाषा आवडली........ह्यातुन आपले manners समजतात..........

In reply to by आवशीचो घोव्

"....नामदेव ढसाळ आणि राजा ढाले....!" श्री. 'पेन"... आणि तुम्हाला एकत्रीत खुलासा देत आहे. होय... हीच दोन नावे मला त्या संदर्भात अभिप्रेत होती. सर्वश्री ढसाळ आणि ढाले यांनी त्यांच्या पंचविशी-तिशीत ज्या भाषेत "दलित हुंकार" समाजापुढे आणला तो त्या वेळी समाजातील सर्वच घटकांना पसंत नव्हता... पण असेही झाले की, त्यांच्या त्या भाषेच्या वापरामुळे दलित साहित्य चळवळ वाढीस लागली हे देखील तितकेच खरे आहे. राजा ढाले यांचे तर "तिरंग्या" वरून काढलेले उदगार तर सर्वच पातळीवरील लोकांना शहारे आणणारे वाटले होते. असो..... (तो विषयच सर्वस्वी वेगळा आहे...!) थोडक्यात मला असे म्हणायचे होते की, उग्र भाषा उपयोगाने मूळ मुद्दा बाजुला राहण्याची दाट शक्यता असते. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

Pain 27/05/2010 - 15:20
धन्यवाद. ही नावे, संदर्भ आणि त्यांचे कार्य माहिती नव्हते. तसेच दुसर्या एक धाग्यात कोलारबाजावगैरेबद्दलही सांगितलत. तुमच्यामुळे ही माहिती मिळाली. आपला आभारी आहे.

In reply to by इन्द्र्राज पवार

इंद्रराज, तुझ्या येवढ्या लांबलचक प्रतिक्रियेवरून एक विडंबित म्हण आठवली: गाढवासमोर वाचली गीता, वाचणाराच गाढव होता. काय राव, दंगा नाहीतर दुर्लक्ष करायचे धागे काय तू असा गंभीरपणे घेतोस. काही गोष्टी आपल्या मरणानेच मेलेल्या चांगल्या, नाही का? (गाढवाची मैत्रिण) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Nile 27/05/2010 - 11:17
अदितीशी सहमत आहे. (खुलासा(टु बी सेफ ;) ): सहीतला तो (मित्र) मी नव्हेच!) बाकी या धाग्याला काही अर्थच नसताना उडवला जावा असेच वाटते. पण नको, असुदे असुदे, पाऊलखुणा म्हणुन असुदे. ;) -Nile

In reply to by Nile

सहमत सहमत सहमत. अदितीशी बाडीस. :) इथे चुकीच्या टॉचणाची सुविधा नाही काय? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

In reply to by Nile

शानबा५१२ 27/05/2010 - 15:43
काय भाउ रे सारख उडव उड्व !!! कालच्या धागाबद्दल ठीक आहे त्यात pornstar वगैरे बद्दल होत...पण त्याचा(धाग्याचा) तुमच्यामुळे फुटबॉल बनला आणी तो नको तेवढ्या लवकर उडाला...............काय तर म्हणे "संपादकांनी असल्या बालीश लोकांच्या "हायली अ‍ॅडल्ट" कडे जरा ध्यान द्यावे ही विनंती" असला भन्नाट धागा लिहणारा बालिश होय!!बाकी हे वाक्य वाचुन मला फार हसायला आल त्याबद्दल थन्क योउ! आणी हो ही गुट्बाजी जमल तर बंद करा..............च्यायला त्या चहाबद्दलच्या लेखापासुन ट्पुन बसल्याप्रमाणे माझ्या धाग्याची वाट लावतात..........

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

".....तुझ्या येवढ्या लांबलचक प्रतिक्रियेवरून..." अगं पण... लेखाला उत्तर तर देणे क्रमप्राप्त होते, नाहीतर त्या धागाकर्त्यांनी मला उद्धट मानले असते. आता "लांबलचक प्रतिक्रिया" दिली त्याबद्दल तुझा आक्षेप आहे असे दिसते... पण काय करू...असतो एकेकाच्या लिखाणाचा स्वभाव... मला उद्या जर तुला "हॅल्लो, गुड मॉर्निंग..." असे जरी म्हणावे वाटले तरी ते मी मला तसे का म्हणावेसे वाटले यावर एक पानभर मजकुर लिहीन..... मग परत तुच वरील म्हणीच्या पावलावर "भीक नको पण कुत्रे आवर...." तालात, "इन्द्रा, ते गुड मॉर्निंग विश नको, पण प्लीज ती मैलभर कारणमीमांसा आवर !" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

जरा जपून आता! मेगाबाईट्समधे प्रतिक्रिया देण्यावरून कांपिटीशन आली तर डान्राव वैतागतील, आता तर ते संपादकही आहेत. असो. मुख्य मुद्दा असा की कोणीही काहीही म्हटलं की लगेच आपण का स्पष्टीकरण द्यायला जायचं? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पक्या 27/05/2010 - 13:13
आणि दिले स्पष्टीकरण तर काय बिघडले? मिपावर लेखनाचा हक्क प्रत्येक सदस्याला आहेच. (आक्षेपार्ह लिखाण सोडून) इंद्रराज - तुमच्या प्रतिसादातून बरिच नवीन माहिती मिळाली. धन्यवाद. जय महाराष्ट्र , जय मराठी !

In reply to by पक्या

असो. प्रत्येक वेळा आपण स्पष्टीकरण देण्याची गरज नसते असं माझं व्यक्तीगत मत मी पुन्हा एकदा जाहीरपणे मांडून हा प्रतिसाद आवरता घेते. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पक्या 27/05/2010 - 13:25
स्पष्टीकरण द्यायचं की नाही ते इंद्रराज ठरवतील. आणि मला नाही वाटत ते पूर्णपणे स्पष्टीकरण आहे. सौम्य शब्दात त्यांनी काही गोष्टी सुनावल्या देखील आहेत. शिवाय त्यांच्या प्रतिसादामुळे काही नवीन माहिती ही समजली - उदा. ढसाळढाले जय महाराष्ट्र , जय मराठी !

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शानबा५१२ 27/05/2010 - 15:35
३_१४ विक्षिप्त अदिती ओ मॅडम्,तुम्हाला भांडायला आजुबाजुला कोणी भेटत नाही का?म्हणुन येथे असे वचवचा भांडायच्या हीशोबाने लिहता!! तुमची विचारसरणी(???) व बुद्धी(??????) ह्याची मला पहील्यापासुनच कीव वाटत आलेय........... बाकी आपणच लिहलत म्हणुन झंडवाद बर का!! ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

शुचि 26/05/2010 - 19:50
पहील्यांदा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तेव्हा तिचे गुण कळत नाहीत. तेव्हा नैसर्गीक असतो तो रुपाचा प्रभाव. पण जसे गुण कळत जातात / उधळले जातात तशी ती व्यक्ती अधिकाधिक आवडू लागते अथवा मनातून उतरते (उधळले गेले असतील तर). मग कितीही रेखीव असली तरी अवगुण असलेली व्यक्ती कुणालाच आवडत नाही. तेव्हा तुमचं म्हणणं पटत नाही. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

शानबा५१२ 27/05/2010 - 01:01
|तेव्हा तुमचं म्हणणं पटत नाही. अहो madam,जे मला बोलायचय तेच तुम्ही वेगळ्या शब्दात सांगितलत.मग माझ म्हणण नाही पटल अस कस बोलता येईल. बाकी ते पहील वाक्य आवडल......हो म्हणुनच दीसण्याचा प्रभाव पडतो प्रथमदर्शीनी(?)

jaypal 27/05/2010 - 01:10
शबानाच पोस्ट तिकीट न काढल्यानेच धागा मालक कावलेत ;) fdfd *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

शानबा५१२ 27/05/2010 - 01:17
TO JAYPAL घ्या ह्यांची कमी होती........ :D बाकी धन्यवाद........जरा हसवल्याबद्द्ल......... काय एकेक डोकी लावता रे बाबांणु तुम्ही लोक!! उद्या तु जेव्हा 'त्या' समीतीचा सदस्य बनशील तेव्हा आमच 'कावलण' बंद होईल ना रे??? काय सुंदर दीसतेय बघा ही बया........त्या मधुबालेने पण झक मारली............miss universe एकदम!! का येउ नये तिचे तिकीट????

In reply to by शानबा५१२

काय सुंदर दीसतेय बघा ही बया........त्या मधुबालेने पण झक मारली............miss universe एकदम!! का येउ नये तिचे तिकी????
टुटा टुटा एक परिंदा ऐसे टुटा के फिर जुड़ना पाया लुटा लुटा किसने उसको ऐसे लुटा के फिर उड़ना पाया टुटा टुटा एक परिंदा ऐसे टुटा के फिर जुड़ना पाया लुटा लुटा किसने उसको ऐसे लुटा के फिर उड़ना पाया गिरता हुआ वोह आसमा से आके गिरा जामीन पर ख्वाबों में और बातों में फिर भी वोह कहता रहा मगर के अल्लाह के बंदे हसदे, अल्लाह के बंदे अल्लाह के बंदे हसदे जो भी हो कल फिर आएगा अल्लाह के बंदे हसदे, अल्लाह के बंदे अल्लाह के बंदे हसदे जो भी हो कल फिर आएगा... हो के अपने पर ही तो उसने था उड़ना सिखा हो के अपने पर ही तो हो के अपने पर ही तो उसने था उड़ना सिखा गम को आपने साथ में लेले दर्द भी तेरे काम आयेगा, के अल्लाह के बंदे हसदे, अल्लाह के बंदे अल्लाह के बंदे हसदे जो भी हो कल फिर आएगा अल्लाह के बंदे हसदे, अल्लाह के बंदे अल्लाह के बंदे हसदे जो भी हो कल फिर आएगा... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 27/05/2010 - 13:51
गा रे मोरा .. अंब्याच्या वनात गा रे मोरा गा ... पिवळा पिवळा कापुस कापला रे ... यमनाचा राग आळलारे आत्ता तुझी पाळी(?) आता तिची पाळी ... आवळ तंबोरा... गा .... गा रे मोरा अंब्याच्या वनात .. गा रे मोरा गा गा

In reply to by टारझन

संजा 27/05/2010 - 16:21
टार्‍या भाव, तुझी पाळी कधी ? संजा 'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'

In reply to by परिकथेतील राजकुमार

शानबा५१२ 27/05/2010 - 15:54
ओ प्राजी ('परा'जी) ठीक हो ना??? तफलिक ले रीहो बहोत................आपके 'उस' लेख से तो १० गुना चंगा हे ये प्रतिसाद..................अरेरे काय तो शेवट...अरे हो मी पहील्यादा ती सुरवात वाचली तेव्हा वाटल की आपली स्व:ताचे व्ययक्तिक खरी story आहे की काय.........म्हणून organic chemistry (PAPER 4) असतानाही मी उत्सुकतेपोटी तो लेख पुर्ण वाचला तेव्हा ती fictional story असल्याच कळल मग वाट बघत राहीलो पुढचा भाग यायची तर तो पुढचा भाग वाचुन पहीला भाग झक मारुन वाचला अस वाटायला लागल. ~X( ~X( बाकी आंबे खात जा नवीन चांगले शेवट सुचतील आणि हो राग नको मानु आधीच हे सर्व तुटुन पडलेत.............*ट समजुन घेत नाहीत मला काय बोलायचय ते...........उगीचच अंगतली गर्मी keyboard वर काढतायत....................चल बाय मिलते रह भाय ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

In reply to by शानबा५१२

आपण सर्वच अक्षरे 'बोल्ड' लिहिल्याने 'न' हे अक्षर घेतले आहे. खालील काव्य आमचे प्रिय सदस्य कडबा४२० ह्यांच्या स्मृतीला अर्पण :- नसतोस गोठ्यात तू जेव्हा म्हैस कावरी बावरी होते खाण्याचे होती वांदे बंद पडतात पालथे धंदे चड्डी फाटून फट पडावी आवाज तसा जाणवतो म्हैस दिशाहीन होते अन्‌ रेडा पोरका होतो येतात गुरे दाराशी हिरमुसून जाती मागे खिडकीशी थबकुन माशा तव गंधावाचून जाती... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

शानबा५१२ 27/05/2010 - 16:19
|आपण सर्वच अक्षरे 'बोल्ड' लिहिल्याने 'न' हे अक्षर घेतले आहे. म्हण्जी काय भाव!! त्या कोण त्या बोलल्या ना तु काय लिहशिल त्याचा नेम नाही हो खरच आहे............ नसतोस गोठ्यात तू जेव्हा म्हैस कावरी बावरी होते अच्छा अच्छा चालु द्या............................. मान्य कर ना तो लेख फालतु होता ते!! ************************************************* T.V सारख्या तेवढ्या छोट्या डब्यात एवढी मोठी माणस घुसतात तरी कशी?

In reply to by परिकथेतील राजकुमार

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते

संजा 27/05/2010 - 16:07
लेखकाशी पुर्णतः सहमत. एक चांगला विषय धाग्यावर आणल्या बद्दल लेखकाचे अभिनंदन करावे तितके थोडेच. आपल्या मताशी विसंगत असे प्रतीसाद येतच राहतात परंतु आपण तिकडे दुर्लक्ष करावे हे ऊत्तम. >>>आज शारीरीक सौदर्याला महत्व देणा-या जगात ही विधानच 'चुं'गीरीची वाटतात पण ती तेवढीच खरी आहेत. एखादा सुंदर पोरीशी कसा बोलतो,वागतो आणि त्याच जागी एखादी काळी पोर आली की कसा त्याचा स्वभाव बदलतो हे आपणही पाहीलच असेल कधीतरी. खरच, शारीरीक सौदर्याला महत्व देणा-या व्यक्तिला मुळात महत्वाची 'गोष्ट' कोणती हेच कळत नाही. माझ्या मते जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी महत्वाच्या गोष्टी सारख्याच असतात. तेंव्हा शानबा५१२ ईतर वैयक्तीक टीकेकडे आणि अवांतर प्रदीसादांकडे दुर्लक्ष करुन आपण असेच लीहीत रहावे. पुलेशु. संजा४२०

In reply to by संजा

शानबा५१२ 27/05/2010 - 16:14
अरे हे मी सर्व seriously घेत नाही रे......................आणि कुणी घेउ सुद्धा नये............ बाकी मला जे सांगायच होत ते आपल्या पर्यंत छान पोहचल आहे अस वाटत..........पण आजकल ह्या चांगल्या प्रतिक्रियांचा पण संशय येतो रे..........................बाकी तुमच्या प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद संजा!!! ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

jaypal 27/05/2010 - 16:17
कडव न कडव , ओळ अन ओळ , शब्द न शब्द भारी रे भारी पण तुझ्या त्या मंद मित्राला कळल तर शपथ!!पण तु लक्षात ठेव sfs मला वाटत आज हसवुन हसवुन मारणार आहेस मला. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

शानबा५१२ 27/05/2010 - 16:30
|पण तुझ्या त्या मंद मित्राला कळल तर शपथ!! हो का?? तुला समजल का .............हे जयपाल नाव की आडनाव रे बाबा...........आणि हो 'मंद' हे विशेषण मला शालेपासुनच चिपकल होत..................आणि खर सांगु तर मला काय *ट नाही समजल त्यातल!! ते image मधे लिहलेल मला लागु होत रे बाबा!! आणि मला मंद वगैरे समजणारे,बोलणारे काय अकलीचे कांदे तोडतायत(?).....ते दीसतय ..................एवढ्या महान,क्रान्तिकारी लेखाला ह्या अशा प्रतिक्रिया!!!!!!!!!!!!!!!!!!!! आता उद्गारवाचक चिन्हांच्या संखेवरुन समज हे कीती अनपेक्षीत होत ते!! खालती श्लोक लिहला आहेस व प्रत्येक वाक्याच्यामधे '/ ' म्हण्जे तुला कसली सवय आहे ते तुच समज आता!! :D =)) समजल का???? काय बोलायचे आहे ते..........नाही??? मग बघ आता तु स्वःताला काय बोलणार ते..........मंद की आजुन काय ...........वगैरे वगैरे ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

In reply to by शानबा५१२

शानबा५१२ 27/05/2010 - 16:38
माणसांच्या लिखानावरुन त्याचा स्वभावा काय आहे त्याची कल्पना येते...............आता तुझच लिखान(न की ण???) बघ ना!! खालती श्लोक लिहला आहेस व प्रत्येक वाक्याच्यामधे '/ ' ही अशी काठी घातली आहेस..................... =)) ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

In reply to by शानबा५१२

jaypal 27/05/2010 - 16:43
प-याचा एक हालकट आणि लोचट मित्र आहे "कडबा४२०" त्याला उद्देशुन लिहल आहे. :T तुमचा नंबर अजुन वरचा अणि वेगळा आहे. मला समजत नाही तुम्ही ते ओढुन ( जमत नसताना/ पुरत नसताना) कपाळाला का लावताय ? की सवयच आहे झगे गळ्यात घ्यायची. =)) काठीच म्हणाल तर " भले त्यासी देउ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणु काठी" हा आम्चा मुळ स्वभाव :-) तो काही केल्या जाणार नाही *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

शानबा५१२ 27/05/2010 - 16:47
हो का!! त्याचा मित्र कडबा४२० आणि कडबा६९ त्या कडबा४२०चा भाउ का?? (जमत नसताना/ पुरत नसताना)...न जमणा-या गोष्टीच करतो मी...जमणारं काय करायच तेच ते? झक मारली नि हा लेख लिहला जे सांगायच होत ते राहील म्हशीच्या *मधे आणि ह्या नको त्या चांभार चौकशा !! बाकी मजा आली चालु द्या च्याभन!! ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

In reply to by शानबा५१२

jaypal 27/05/2010 - 17:09
>>>न जमणा-या गोष्टीच करतो मी...जमणारं काय करायच तेच ते? आहो म्हणुन किती कुंथायच ते? दीर्घ कालीन सवय चांगली नाही आरोग्यावर वाईट परीणाम होतात अश्याने. आम्हाला अजुन तुम्ही धडधाकट हावे आहात. त्या शिवाय आम्ची सोय कशी होईल? ........................................गप्पे नवावर जाउ नका . हसण्याची म्हणतोय मी. ;-) **************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

शानबा५१२ 27/05/2010 - 17:28
Did you mean 'घालु काठी'???............................ =)) ये जयपाल चल बस कर अभी ओके?..Its not मांडवली and not a compromise.........just to relax for some time.................ok bye have a nice time. वा वा माझे प्रतिसाद उडवा फक्त.............आणि हो उडवण्याजोगाच होता म्हणा...........

संजा 27/05/2010 - 17:36
शानबा५१२ जी , अवांतर प्रतीसादांकडे दुर्लक्ष करायच अस आपल ठरलय ना ! मग कशाला उगाच वाईट वाटुन घेताय ? संजा 'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'

In reply to by संजा

शानबा५१२ 27/05/2010 - 18:26
टाईमपास चाललाय रे फक्त! अस आपल ठरलय ना ! खुप लगेच ठरवतोस की रे तु!!कधी पुठल्या पोरीमागे नको लागु वांदे होतील तुझे! (मी अरेतुरे करुन लिहलय तुला समवयस्क मानुन..plz do nt mind ok) ************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!
इ.पवार ह्यांचा "....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!" हा धागा वाचला आणि मग प्रतिक्रिया दील्याशिवाय राहवल नाही...........ती प्रतिक्रीया जशीच्या तशी ईथे टाकतो(?) आहे. राग मानु नका व मनावरही घेउ नका(प्रतिक्रियेचा नी आपला संबधच नाही अस म्हणा हव तर).................पण जरा ह्या प्रतिक्रियेतुन थोड मनातल लिहतोय...... एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यामुळे त्याची/तीची प्रशंसा करणे ,त्याला/तिला ईतरांपेक्षा वेगळी वागणुक देणे म्हणजे शुद्र विचार होय........असे माझे मत. अहो शारीरीक सुंदरता कोणी स्वबळावर,मेहनतीवर कमवत का??मग एखाद्या व्यक्तीची त्यासाठी प्रशंसा का?? बुद्धीमता,चांगला स्वभाव्,बोलण्,चातुर्य,मानुस