बॅलन्स - समतोल - संतुलन - ईक्विलिब्रियम हा सृष्टीचा नियम आहे. एकीकडे झीज झाली की दुसरीकडे भर पडतच असते, कुठे थंडी पडली तर अजून कुठे उष्णतेची लाट आलेली असते. इतकंच काय एखाद्या घरी आज जेवणात मीठ कमी पडलं तर कुणाकडे जेवण खारट झालेलंच असतं.
आज जरी कंटाळ्यातून असं गूढ गहन बोलत असलो तरी ह्या फिलोसॉफीचा शोध मला काही वर्षापूर्वीच लागला होता. "धूम ३" बघत होतो आणि एकदम न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडावं तसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. "राम और श्याम"घ्या "सीता और गीता", "चालबाज", "अप्पू राजा", "कमीने", "किशन कन्हैय्या" अगदी "शर्मिली" सुद्धा.
कुठे होतात इतके दिवस ?
=))
अत्यंत वंदनिय अन रात्रस्ममरणीय काव्य
In reply to अत्यंत वंदनिय अन रात्रस्ममरणीय काव्य by ज्ञानोबाचे पैजार
ये दिल मांगे मोअर =))
"आणि काय हवं?"
जबर आहे ... आणखीन येऊद्या
तू अजूनही मिपावर आहेस ?
In reply to तू अजूनही मिपावर आहेस ? by माम्लेदारचा पन्खा
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे
In reply to मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे by टवाळ कार्टा
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर
In reply to आणि वरच्या प्रतिसादामुळे जर by टवाळ कार्टा
५-५०?
In reply to ५-५०? by उपयोजक
कमी हैत....पूर्वीच्याकाळी लोक
In reply to कमी हैत....पूर्वीच्याकाळी लोक by टवाळ कार्टा
म्हणजे ?
In reply to म्हणजे ? by डॅनी ओशन
.
=))