मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहती जागा

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

DEADPOOL ·

DEADPOOL 02/01/2016 - 18:39
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २ www.misalpav.com/node/34253

छान! पण जरां लवकर टाका हो ... विसरायला होतंय! त्यात त्या मागच्या झोपेत मारणारिचा आणि इथला पायरेट काय कळून नाही राहिलंय!

DEADPOOL 02/01/2016 - 18:39
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २ www.misalpav.com/node/34253

छान! पण जरां लवकर टाका हो ... विसरायला होतंय! त्यात त्या मागच्या झोपेत मारणारिचा आणि इथला पायरेट काय कळून नाही राहिलंय!
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

DEADPOOL ·

नन्दादीप 28/12/2015 - 11:27
रोचक... अजून मोठे भाग चालतील... एका ओळीला एक वाक्य टाकल्याने आकारमान मोठे वाटतय, पण प्रत्यक्षात तस नाहीये..

In reply to by नन्दादीप

DEADPOOL 28/12/2015 - 12:24
THANKS NANDADIP! Actually I want to end that part at kraken entry,so it will be more interesting

नन्दादीप 28/12/2015 - 11:27
रोचक... अजून मोठे भाग चालतील... एका ओळीला एक वाक्य टाकल्याने आकारमान मोठे वाटतय, पण प्रत्यक्षात तस नाहीये..

In reply to by नन्दादीप

DEADPOOL 28/12/2015 - 12:24
THANKS NANDADIP! Actually I want to end that part at kraken entry,so it will be more interesting
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 'मॉन्टेग्रो!' घोस्टहंटर सोसायटीतला अत्यंत प्रतिष्ठित हॉल ऑफ़ फेम मधील पहिल्या क्रमांकावर असलेला घोस्टहंटर! ------------------- स्लीपी होलोव! शिर नसलेल्या घोडेस्वाराचे खेडे! मात्र १९७६ मध्येच मॉन्टेग्रोने त्याचा अंत केला! एक व्यक्ति आज घोड्यावर बसून खेड्यात आली होती. "माफ करा महाशय,

गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा

शिव कन्या ·

नाखु 11/12/2015 - 15:54
घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते
! आम्चा प्रयत्न इथे

मित्रहो 13/12/2015 - 16:22
घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो!
आवडले

नाखु 11/12/2015 - 15:54
घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते
! आम्चा प्रयत्न इथे

मित्रहो 13/12/2015 - 16:22
घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो!
आवडले
घरात माणसे कमी अन लोक वाढतात तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते! घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो! घरात वाचणारे कमी अन वाचाळ जास्त होतात तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो! घरात आवाज कमी अन गोंगाट जास्त होतो तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो! घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते! घरात दिवस कमी अन रात्री जास्त होतात तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?) घरात, घर कमी अन भिंती वाढतात तेव्हा गॅलरीला काचा बसतात, फक्त स्वतः चीच प्रतिमा दाखवणाऱ्या ! .

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

चांदणे संदीप ·

In reply to by रातराणी

पुणेकर आहे, एवढच म्हणेन! "पुणेरी" किंवा "पुणेकर" किंवा नुसतंच "पुणे" हा शब्द वापरून टीआरपी गोळा करणारा - पुणेकर नाही! पुणेरी - पुणेकर हे सतरांदा लिहीणा-या जिलबीटाकू लोकांसाठी लिहिलेल आहे हे. ह्या लेखाचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. तसा उल्लेखही टाळलाय.

महासंग्राम 28/11/2015 - 12:59
दगडी चाळ -२ येतोय त्यात हे नाहीये सबब
चूकीला माफी नाही!
हा डायलॉग रद्द चुकीला माफी आहे (दुसर्यांचा चुका दाखवणारा दुत्त) मंदार

In reply to by रातराणी

पुणेकर आहे, एवढच म्हणेन! "पुणेरी" किंवा "पुणेकर" किंवा नुसतंच "पुणे" हा शब्द वापरून टीआरपी गोळा करणारा - पुणेकर नाही! पुणेरी - पुणेकर हे सतरांदा लिहीणा-या जिलबीटाकू लोकांसाठी लिहिलेल आहे हे. ह्या लेखाचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. तसा उल्लेखही टाळलाय.

महासंग्राम 28/11/2015 - 12:59
दगडी चाळ -२ येतोय त्यात हे नाहीये सबब
चूकीला माफी नाही!
हा डायलॉग रद्द चुकीला माफी आहे (दुसर्यांचा चुका दाखवणारा दुत्त) मंदार
'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये.

गोष्टः अकबर बिरबलाची!

पिवळा डांबिस ·

पद्मावति 24/11/2015 - 12:10
बापरे!
"आपत्कालमें जो भी हातियार हातमें आवें, वोही सबसे बुलंद है!"
..खरंय.

मृत्युन्जय 24/11/2015 - 12:10
आयला. डेंजर किस्सा. यापुढे एकटे बाहेर झोपलात तर हाताशी २ -३ किलो मटन ठेवा. लांडगे आलेच तर ठीकच आहे नाहितर दुसर्‍या दिवशी खीमा. हाकानाका.

वेल्लाभट 24/11/2015 - 12:15
आईशपथ ! डांगर किस्सा! (डी ए एन जी ई आर - डांगर) पण प्रसंगावधान जबर ! मान्या.

पिडाकाकांचं अवघड झालं ब्व्वा,एकटे बाहेर झोपत जाउ नका परत , आणि रक्ताचाच वास कशाला पाहीजे ,काही नरभक्षक टोळकी माणसांच्या वासाने पिसळुण देखील हल्ला करतात.

तिमा 24/11/2015 - 12:28
केवळ एका डँबिस' माणसालाच हे सुचू शकतं. पिडां लिहिते झाले तर मिपावर बहार येईल.

ब्राव्हो! जबरदस्त किस्सा! सहज गंमतीत : आता वेळ हाताशी आहेच तर 'रोडरनर'सारख नवीन नवीन क्लृप्त्या लढवून त्या 'कायोडीज'ना दमवून दमवून मारा! ;-) "बीप-बीप!" Sandy

चिगो 24/11/2015 - 13:18
बापरे ! लैच भारी किस्सा, काका.. तुमच्या प्रसंगावधानाचं खरंच कौतूक आहे, आणि तुमच्याकडच्या सुरळीत पाणी-पुरवठ्याचंपण.. ;-) आमच्या सरकारी आवासाच्या मागे केळीची झाडं खायला आलेला महाकाय जंगली हत्ती आठवला.. आमचे गार्ड येड्यासारखे त्याच्या डोळ्यांवर टोर्चने प्रकाशझोत टाकत होते.. तो डखरलापण एक-दोनदा.. मग मात्र सरकारी बांधकामाची इज्जत ठेवायची म्हणून असेल, कुंपणाला धडक न देताच निघून गेला बिचारा गजराज..

मदनबाण 24/11/2015 - 13:52
हा.हा.हा... बिरबल कथा वाचल्याचा फायदा आपल्याला बागेत सुद्धा होतो ! :) जाता जाता :- चला आता पंचतंत्र वाचायला घेतले पाहिजे ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

पिडां लांडग्यांच्या तावडीतून वाचले याचा आनंद आहेच, पण त्याहून जास्त आनंद मेन बोर्डावर लेखकांच्या यादीत हे नाव दिसले याचा आहे. बर्‍याच दिवसांनी लिहिलंत मालक. _/\_

अकबर - बिरबलाच्या अशा बर्‍याच कथा आहेत, त्यामुळे तुम्ही इतर काहीही न लिहिता , हाच एक धागा पकडून लिहीत राहा म्हणजे तुमचे लिखाण आले की तेव्हढे टाळून, आम्ही पुढे वाचत राहू.

विकास 24/11/2015 - 17:00
येकदम रोचक किस्सा! काळजी घेत चला. बाकी ऐन वेळेस हाती असते ते हत्यार हे मात्र खरेच आहे!

नाव आडनाव 24/11/2015 - 20:27
भारी :) हिंदी पिच्चरात असं झालं असतं तर लांडग्यांनी बदला घेण्याची शपथ घेतली असती :)

प्रदीप 24/11/2015 - 20:59
अनुभवचे सुंदर लिखाण ! ह्यावरून नुकताच वाचलेला एक लेख आठवला. ह्यात रानकुत्री अगदी वाघांनाही मारून खातात, त्याविषयी काही माहिती आहे. तसेच रानकुत्री माणसांना घाबरतात, त्यामुळे त्यांचा कळप आंगावर चालून आला की जंगली प्राणी-- त्यात अगदी वाघही आला-- माणसाच्या जवळपास जातो, असे म्हटले आहे.

मी-सौरभ 24/11/2015 - 21:14
काका परत लिहिते व्हा असे सांगायला आले असावेत ते लांडगे / जंगली कुत्रे. तुम्ही त्याचं ऐकलत हे फार छान जाहले

योगी९०० 25/11/2015 - 08:32
बापरे...!! तुमच्या प्रसंगावधानाचे कौतुक आहे... अशा प्रसंगात हे सुचणे म्हणजे सुद्दा कौतूकास्पद आहे. "वाचाल तर वाचाल" हेच खरे... बाकी हा प्रसंग कोठल्या ठिकाणी घडला?

राही 26/11/2015 - 10:15
तुमच्या कक्षेच्या परिघात चक्क रानकुत्र्यांनी प्रवेश करावा? छे छे. तुमच्या बागेत रानाला, हिंसक तणाला थारा नाही, आणि कुत्र्यांनी मर्यादा ओलांडावी? बाय द वे, बरे झाले की हा २०१५ सालाचा नवंबर महिना आहे. गेल्या हंगामात किंवा काही महिन्यांपूर्वी तिकडल्या पाणीटंचाईमुळे तुमच्या बागेचे पाणी पळाले होते ना? शेवटी, आभार रानकुत्र्यांचे की एक चांगला लेख वाचायला मिळाला. आणि आता सीरियस्ली, ईश्वराचे आभार आणि आपल्या प्रसंगावधानाला दाद.

सुज्ञ 27/11/2015 - 03:53
पण इतके करण्यापेक्षा कोल्हे आहेत हे समजल्यावर घरात जाऊन का नाही झ्होपला ? का "आपत्कालमें जो भी हातियार हातमें आवें, वोही सबसे बुलंद है" या वाक्याचे टेस्टिंग करायचे होते ?

अकबर बिरबलाची ही कथा पूर्वीही वाचली होतीच. आज पुनर्वाचनाचा आनंद मिळाला. आमच्याही अंगणात रेड फॉक्सेस येतच असतात अधून मधून पण माणूस दिसला की धूम ठोकतात. बाकी त्या कायोटीजला मनःपूर्वक धन्यवाद पिडांना मिपावर परत लिहिते केल्याबद्दल.

पद्मावति 24/11/2015 - 12:10
बापरे!
"आपत्कालमें जो भी हातियार हातमें आवें, वोही सबसे बुलंद है!"
..खरंय.

मृत्युन्जय 24/11/2015 - 12:10
आयला. डेंजर किस्सा. यापुढे एकटे बाहेर झोपलात तर हाताशी २ -३ किलो मटन ठेवा. लांडगे आलेच तर ठीकच आहे नाहितर दुसर्‍या दिवशी खीमा. हाकानाका.

वेल्लाभट 24/11/2015 - 12:15
आईशपथ ! डांगर किस्सा! (डी ए एन जी ई आर - डांगर) पण प्रसंगावधान जबर ! मान्या.

पिडाकाकांचं अवघड झालं ब्व्वा,एकटे बाहेर झोपत जाउ नका परत , आणि रक्ताचाच वास कशाला पाहीजे ,काही नरभक्षक टोळकी माणसांच्या वासाने पिसळुण देखील हल्ला करतात.

तिमा 24/11/2015 - 12:28
केवळ एका डँबिस' माणसालाच हे सुचू शकतं. पिडां लिहिते झाले तर मिपावर बहार येईल.

ब्राव्हो! जबरदस्त किस्सा! सहज गंमतीत : आता वेळ हाताशी आहेच तर 'रोडरनर'सारख नवीन नवीन क्लृप्त्या लढवून त्या 'कायोडीज'ना दमवून दमवून मारा! ;-) "बीप-बीप!" Sandy

चिगो 24/11/2015 - 13:18
बापरे ! लैच भारी किस्सा, काका.. तुमच्या प्रसंगावधानाचं खरंच कौतूक आहे, आणि तुमच्याकडच्या सुरळीत पाणी-पुरवठ्याचंपण.. ;-) आमच्या सरकारी आवासाच्या मागे केळीची झाडं खायला आलेला महाकाय जंगली हत्ती आठवला.. आमचे गार्ड येड्यासारखे त्याच्या डोळ्यांवर टोर्चने प्रकाशझोत टाकत होते.. तो डखरलापण एक-दोनदा.. मग मात्र सरकारी बांधकामाची इज्जत ठेवायची म्हणून असेल, कुंपणाला धडक न देताच निघून गेला बिचारा गजराज..

मदनबाण 24/11/2015 - 13:52
हा.हा.हा... बिरबल कथा वाचल्याचा फायदा आपल्याला बागेत सुद्धा होतो ! :) जाता जाता :- चला आता पंचतंत्र वाचायला घेतले पाहिजे ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

पिडां लांडग्यांच्या तावडीतून वाचले याचा आनंद आहेच, पण त्याहून जास्त आनंद मेन बोर्डावर लेखकांच्या यादीत हे नाव दिसले याचा आहे. बर्‍याच दिवसांनी लिहिलंत मालक. _/\_

अकबर - बिरबलाच्या अशा बर्‍याच कथा आहेत, त्यामुळे तुम्ही इतर काहीही न लिहिता , हाच एक धागा पकडून लिहीत राहा म्हणजे तुमचे लिखाण आले की तेव्हढे टाळून, आम्ही पुढे वाचत राहू.

विकास 24/11/2015 - 17:00
येकदम रोचक किस्सा! काळजी घेत चला. बाकी ऐन वेळेस हाती असते ते हत्यार हे मात्र खरेच आहे!

नाव आडनाव 24/11/2015 - 20:27
भारी :) हिंदी पिच्चरात असं झालं असतं तर लांडग्यांनी बदला घेण्याची शपथ घेतली असती :)

प्रदीप 24/11/2015 - 20:59
अनुभवचे सुंदर लिखाण ! ह्यावरून नुकताच वाचलेला एक लेख आठवला. ह्यात रानकुत्री अगदी वाघांनाही मारून खातात, त्याविषयी काही माहिती आहे. तसेच रानकुत्री माणसांना घाबरतात, त्यामुळे त्यांचा कळप आंगावर चालून आला की जंगली प्राणी-- त्यात अगदी वाघही आला-- माणसाच्या जवळपास जातो, असे म्हटले आहे.

मी-सौरभ 24/11/2015 - 21:14
काका परत लिहिते व्हा असे सांगायला आले असावेत ते लांडगे / जंगली कुत्रे. तुम्ही त्याचं ऐकलत हे फार छान जाहले

योगी९०० 25/11/2015 - 08:32
बापरे...!! तुमच्या प्रसंगावधानाचे कौतुक आहे... अशा प्रसंगात हे सुचणे म्हणजे सुद्दा कौतूकास्पद आहे. "वाचाल तर वाचाल" हेच खरे... बाकी हा प्रसंग कोठल्या ठिकाणी घडला?

राही 26/11/2015 - 10:15
तुमच्या कक्षेच्या परिघात चक्क रानकुत्र्यांनी प्रवेश करावा? छे छे. तुमच्या बागेत रानाला, हिंसक तणाला थारा नाही, आणि कुत्र्यांनी मर्यादा ओलांडावी? बाय द वे, बरे झाले की हा २०१५ सालाचा नवंबर महिना आहे. गेल्या हंगामात किंवा काही महिन्यांपूर्वी तिकडल्या पाणीटंचाईमुळे तुमच्या बागेचे पाणी पळाले होते ना? शेवटी, आभार रानकुत्र्यांचे की एक चांगला लेख वाचायला मिळाला. आणि आता सीरियस्ली, ईश्वराचे आभार आणि आपल्या प्रसंगावधानाला दाद.

सुज्ञ 27/11/2015 - 03:53
पण इतके करण्यापेक्षा कोल्हे आहेत हे समजल्यावर घरात जाऊन का नाही झ्होपला ? का "आपत्कालमें जो भी हातियार हातमें आवें, वोही सबसे बुलंद है" या वाक्याचे टेस्टिंग करायचे होते ?

अकबर बिरबलाची ही कथा पूर्वीही वाचली होतीच. आज पुनर्वाचनाचा आनंद मिळाला. आमच्याही अंगणात रेड फॉक्सेस येतच असतात अधून मधून पण माणूस दिसला की धूम ठोकतात. बाकी त्या कायोटीजला मनःपूर्वक धन्यवाद पिडांना मिपावर परत लिहिते केल्याबद्दल.
एकदा अकबर बादशहाच्या दरबारात 'सगळ्यात चांगले हत्यार कोणते?' याविषयी चर्चा चालू होती.... कुणी म्हणालं की, "तरवार वा पट्टा. जोवर हातात दम आहे तोवर चिंता नाही." कुणी म्हणालं की, "धनुष्य-बाण. दूरवरूनच गनीम गारद करता येतो." अजून कुणी म्हणालं की, "तोफ. एका गोळ्यात अनेक गनीम मारता येतात." वगैरे, वगैरे... बिरबल काहीच बोलत नाहिये हे पाहून बादशहाने त्याला मुद्दाम विचारलं, "क्यों बिरबल, तुम्हारा क्या खयाल है?" बिरबलाने दोन क्षण विचार केला आणि उत्तर दिलं, "जी हुजुर, ये सब लोक सही फर्मा रहे है.

आला आला जिलबीवाला

स्वामी संकेतानंद ·

पगला गजोधर 23/11/2015 - 11:51
वेड्याच्या बायकोने, केल्या होत्या जिलेब्या, तिकडून आला वेडा, त्याने डोकावून पाहिले, रिंगा रिंगा म्हणून त्याने खेळायला घेतलें, श्रीकांदा कमळकांदा असं कसं झालं, आसं कसं झालं माझ्या नशिबी आलं …

पगला गजोधर 23/11/2015 - 11:51
वेड्याच्या बायकोने, केल्या होत्या जिलेब्या, तिकडून आला वेडा, त्याने डोकावून पाहिले, रिंगा रिंगा म्हणून त्याने खेळायला घेतलें, श्रीकांदा कमळकांदा असं कसं झालं, आसं कसं झालं माझ्या नशिबी आलं …
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

स्थापत्य- एक कला भाग २

प्यारे१ ·

टेलीपथी का म्हण्तात तसं झालय इथे. मी व्यनि करायाला मिपावर यायला आणि हा लेख इथे प्रकटायला, एकच वेळ!

In reply to by कंजूस

प्यारे१ 27/10/2015 - 21:18
कंजूस काका अच्चा बोला बोले तो जीव फॉलन इन द भांडा. अर्थात काका प्रोत्साहन देत आहेत हे समजतंय. फिल्ड एवढं मोठं आहे आणि त्यातही एक बिल्डींग किंवा प्रोजेक्ट हीच एक एक लेखमाला होऊ शकते.

अस्वस्थामा 27/10/2015 - 21:04
उत्तम माहीती प्यारे भौ..FSI बद्दल थोडी कल्पना होती पण तुम्ही संकल्पना चागली समजावून सांगितलीत. बादवे, पार्किंग(बेसमेंट) अथवा गार्डन ओव्हर पार्कींग अशा बांधकामांना FSI चे नियम कसे लागू होतात ? तुम्ही सांगितलेत तसेच की अजून वेगळे ?

In reply to by अस्वस्थामा

प्यारे१ 28/10/2015 - 17:30
पार्किंग ही मुळात एक बेसिक अ‍ॅमिनिटी असल्यानं उपलब्ध जागेत बसवायची असते. तिला एफ एस आय लागत नाही. थोडक्यात बांधकाम क्षेत्रात (बिल्ट अप एरिया मध्ये) पार्किंग पकडत नाहीत. याबरोबरच जिने, लिफ्टरुम्स, पाण्याच्या टाक्या, सर्विस रुम्स, रेफ्युज एरिया, सोसायटी ऑफिस, काही ठराविक एरिया पर्यंत जिम इ.इ. गोष्टी यामध्ये येत नाहीत. पण ते बांधावे लागतात. (बिल्डर लोक याचा भार शेवटी ग्राहकावरच टाकतात. तेच लोडींग असतंय)

मस्तच, सोप्या भाषेत समजावून संगीतलत. FSI बाबत थोड़ी कल्पना होती, परंतु आत्ता निट कळाल.ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा फसवणूक होण्याची शक्यता असते. जमेल तशी लेखनमाला पूर्ण करा. अजूनही माहिती येऊ द्या. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. पुलेशु.

कंजूस 28/10/2015 - 08:21
तीन गुंठ्यांत घर होतं असं नेहमी म्हणतात ते असं- एक गुंठा ३३x३३ फुट आणि तिनाचे ३२६७ sq ft म्हणजे अंदाजे ६० फुट बाइ ५५ फुटांचा प्लॅाट( जमिनीचा तुकडा ) धरा.नगरपालिकेच्या नियमानुसार रस्त्याकडून १५ फुट आणि इतर तीन बाजूंनी दहादहा फुट मोकळी जागा सोडल्यास आतमध्ये ३५ बाइ ३५ फुटांचे चांगले ऐसपैस घर कोणीही बांधू शकतो.यामध्ये वरती पहिला मजला पुढे बांधाल ही अपेक्षा धरली आहे.वर जाण्यासाठीचा जिना सहजच १०x१० जागा खाऊन टाकतो.वर वाढवायचेच नसेल तर ती एक खोली वाढीव मिळते.

In reply to by कंजूस

वर जाण्यासाठीचा जिना सहजच १०x१० जागा खाऊन टाकतो.वर वाढवायचेच नसेल तर ती एक खोली वाढीव मिळते.
हे काही समजले नाही. जिन्याची प्रत्येकी लँडींग ४ फुट पकडली तर ८ फुट लँडींगलाच लागतील २ फुटात पायर्‍या कशा बसतील ? आणि वर १०x१० ची एक खोली कशी मिळेल? हेडरूम ठेवावा लागेल ना?

In reply to by मार्मिक गोडसे

प्यारे१ 28/10/2015 - 16:33
प्रत्येक लँडींग ४ फुटी म्हणजे? जिना वेगळं युनिट नाही. घरात जिना असल्यानं वरच्या मजल्यावर लँडींग थेट पॅसेज मध्ये होतं. वरचा आणि खालचा जिना मध्ये जिथं मिळतो तिथं मिडलँडींग ३ फुट रुंदीचं आणि साधारण ६ ते ७ फुट लांब (३+३ फुट जिन्याचे) पुष्कळ झालं. (वैयक्तिक घरासाठी) मजल्याची उंची किती? साधारण १० फुट. मध्यभागी उंची ५ फूट. म्हणजे साधारणपणे ७ इंच उंचीच्या ९ पायर्‍या. मध्ये मिडलँडींग आणि पुन्हा ९ पायर्‍या. ९ पायर्‍यांची रुंदी १० इंच ते १ फूट असते. म्हणजे ८ किंवा ९ फूट + ३ फुट. यात मिडलँडींग चा भाग बाहेर काढून तेवढी जागा वाचवली जाते. साधारण १० बाय ८ एवढी जागा पुरेशी. वर वाढवायचं नसेल तर खोली निघेल असं काका म्हणत आहेत.

In reply to by प्यारे१

ओके. जिन्यासंबंधीत शंकेचे समाधान झाले. प्रशस्त घरासाठी काकांनी जिन्याची रूंदी १० फुट ठेवली त्यामुळे मला लँडींग ४ फुटाची योग्य वाटली. अशा जिन्याला ६ ते ६.५ चा रायजर योग्य वाटला. ७ चा रायजर वयस्कर व्यक्तींसाठी जास्त वाटतो. वर वाढवायचे नसेल तर १०x१० ची खोली कशी मिळेल अर्धा भाग तर वर येणार्‍या जिन्यात जाणार. त्यावर १०x१० ची रूम कशी निघेल?

In reply to by प्यारे१

मी ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ नसल्यामुळे माझी शंका योग्य त्या तांत्रिक भाषेत मांडू शकत नाही, तरीही एकदा जमेल तसा प्रयत्न करून बघतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे छताची उंची १० फुट असल्यास वरचा आणि खालचा जिना मध्ये जिथं मिळतो तिथं मिडलँडींग ५ फुटावर येते. तेथून वरच्या मजल्याच्या पॅसेजमधे मिडलँडींग पासून ५ फुट उंचीवर लँडिंग होते. वरच्या पॅसेजमध्ये छताची उंची १० फुट असणार. आता आपण वर मजला बांधनार नसल्यामुळे मिडलँडिंगपासून छताची उंची १५ फुट येईल, परंतू आपल्याला वर जाण्यासाठी जिना काढायचा नसल्यामुळे पॅसेजच्या पातळीवर स्लॅब टाकावा लागेल जो मिडलँडिंगपासून ५ फुट उंचीवर येईल. म्हणजे मिडलँडिंगच्या अर्ध्या भागात फक्त ५ फुटाचा हेडरूम मिळेल जो वावरण्यास योग्य नसेल. त्या जागेत एक स्टीप जिना काढून पोटमाळा काढू शकतो जेथे जेमतेम ५ फुटाचा हेडरूम मिळेल. खोली निघणे अशक्य वाटते

In reply to by मार्मिक गोडसे

प्यारे१ 28/10/2015 - 19:35
तुम्चा मुद्दा लक्षात आला. पण कंजूस काका काय म्हणत आहेत ते एकदा पुन्हा पहा. ते म्हणतात की घर वरच्या मजल्यावर वाढवायचं नसलं तर (ही अट आहे.) जिन्याची गरज नाही. म्हणजे जिन्याचं काहीच येत नाही. अशा केस मध्ये जिन्याच्या जागेतच एक खोली येऊ शकेल. जि ना ना ही.

चौकटराजा 28/10/2015 - 15:55
उत्तर दक्षिण ई दिशाना वृत्ति -प्रवृत्ति चिकटवून जे भम्पक वास्तुविद्न्यान साम्प्रत उदयाला आले आहे तसा काही हां लेख नाही तर वास्तुसम्बंधी योग्य व् जिव्हाळ्याची माहिती दिली जात आहे याबद्दल अभिनन्दन !वास्तुवर एकूण सहा बाबींचा प्रभाव पडत असतो त्यात बांधकाम साहित्य,संस्कृति,हवामान, भौगोलिक स्थान यांचा समावेष असतो हे नमूद करावेसे वाटते.उदा शाहाबाद बागलकोट भागात घरावर कौले म्हणून चक्क फारशा टाकलेल्या दिसून येतील.

मस्त अभ्यासपुर्ण लेख ! _________________________________________________ अवांतर : हे उगीचच काडी सारणे वगैरे .... समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें । सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥ अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली । मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥ किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक । हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥ ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती । जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०॥

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 28/10/2015 - 17:33
व्यवहार व्यवहाराच्या जागी उत्तम पार पाडावा. मात्र आत मध्ये आपण 'हे' नाही याची जाणीव कायम असावी. दोन्हीमध्ये घोळ करु नयेच. मी घरात राहावं, माझ्यात घर राहू देऊ नये (सातत्यानं त्याचा विचार नको). वस्तुचा त्याग नाही, संगत्याग करावा.

कंजूस 28/10/2015 - 20:16
जिना ? मी पुन्हा मांडतो: तळ मजल्याला जिथे जिना सुरू होऊन वर जाण्याकरता वळतो तिथला मी १०x १० चा भाग खोली न काढता आल्यामुळे वाया जातो असं म्हणायचं आहे.प्यारेनी ती १०x८ धरली.एकूण फारसा फरक नाही.इथे आपण हिंदी सिनेमातल्या बंगल्यातला जीना धरत नाही अथवा बोटीवरच्या केबिनचाही नाही.जरा मध्यम घेतला आहे कारण तीन गुंठ्यातलं ३५x३५ ( बाहेरचं माप) चं घर आहे.वरच्या मजल्यावरमात्र कमी जागा वाया जाईल कारण आणखी वरचा मजला नसेल तर.

In reply to by कंजूस

प्यारे१ 28/10/2015 - 20:28
मूळात जागा वाया जाते हे म्हणणं मान्य नाही. तरीही मुंबईकर अप्रोच असला तर तसं एकवेळ मान्य करता येईल. पण त्यासाठी काही उपाय वापरुन जागेची बचत करता येऊ शकते. जिन्याखालच्या जागेचा काही स्टोअरेज सारखा वापर करता येतो किंवा तिथं शोकेस वगैरे ठेवता येतं. अर्थात तीन गुंठे जागा आणि गुंठाभर बांधकाम करणारा एवढी 'कंजूस'गिरी करायचा नाही. ;) एवढ्या घराची साफसफाई करताना घरातली गृहीणी किती वेळा तुमचं नाव काढेल ते नक्की सांगा.

यामध्ये वरती पहिला मजला पुढे बांधाल ही अपेक्षा धरली आहे.
सगळी गडबड ह्या वाक्याने झाली. मी तळमजल्यावरुन पहिल्या मजल्यावर जिना आहे असे समजलो व दुसरा मजला बांधायचा नसेल तर दुसर्‍या मजल्यावर एक वाढीव खोली कशी मिळेल अशी माझी शंका होती.

कंजूस 29/10/2015 - 05:43
मला वाटतं या भागात फक्त स्वत:चं घर हा विषय घ्यावा आणि त्या अनुषंगाने इंटिअरिअर,बाग,पोर्च,टेरस अधिक गार्डन हे यावे. जिना: या विषयी इतका काथ्याकूट कशाला हा विचार येईल.स्वत:चेच घर असले तरी पुढे मागे मुलं दुसरीकडे राहिला गेल्यावर घर न विकता उपयोग करायचा असेल तर एखादा मजला भाड्याने काही काळ देता येण्यासाठी जिना स्वतंत्र असल्यास भाडेकरूस वेगळा अॅकसेस राहतो.तळमजल्याच्या अंगातूनच जिना ठेवल्यास तसं करता येत नाही.हा सगळा विचार घर बांधण्या अगोदरच केला तर पुढे सोय वाढते.आमच्या एका ओळखिच्यानी अलिबागला तळ मजल्यावर एक छोटी खोली आणि सेपरेट टॅाइलट ठेवल्याने कार -ड्राइवर आणणाय्रा पर्यटकासाठी सोयीचं पडतं.

FSI आणि त्या विशिष्ट भागामधे उपलब्ध असणार्‍या इन्फ्रास्ट्रक्चरचा, लोकसंख्येच्या घनतेचा काही संबंध असतो का? म्हणजे एखाद्या नव्या भागामधे इन्फ्रास्ट्रक्चरच्या (कमी पाणी, वीज वगैरे) अभावे सरकारला लोकसंख्येची घनता कमी करायची असेल तर निवासी जागांचा FSI कमी करुन बांधकाम क्षेत्रावर मर्यादा टाकु शकतात का? त्याचा असा काही वेगळा निकष असतो का?

कंजूस 29/10/2015 - 08:10
८५ साली तळ अधिक दोन मजले इमारतींना अनुमती ह होती आणि आता त्याच प्लॅाटात रिडेवलपमेंट नावाखाली पंचवीस मजली मनोरे आले. कसं काय? वाहता झरा घ्या श्रात धुऊन.

In reply to by कंजूस

प्यारे१ 29/10/2015 - 13:48
कंजूस काका आणि वर जॅक स्पॅरो या दोघांसाठीही. कारण प्रश्न वेगळे असले तरी उत्तर एकच आहे. सत्ता आणि संपत्तीचं राजकारण आणि मुख्यत्वे अर्थकारण सगळ्या नियमांना बाजूला पाडत असल्यानं कितीही नियम नि कायदे असले तरी अवघड होतं. या लेखमालेमध्ये 'काय असायला हवं' यावर फोकस जास्त देण्याचा प्रयत्न आहे. जाता जाता: महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यानं नगररचना आणि विकास हे खातं स्वतःकडं'च' ठेवलेलं आहे. :)

एकदम सहजपणे थोड्या क्लिष्ट असणार्‍या संकल्पना समजावून सांगितल्या आहेत. लेखमालिका अधिकाधिक रोचक होत जात आहे. पुभाप्र. जिना वाया घालवत असलेल्या जागेवरून जरा वाद प्रतिवाद होत आहे. जागा वाचवण्यासाठी धातूचा चक्राकार जिना पाहिला आहे. त्यामध्ये अडचण अशी असते की अवजड सामान (जसे फर्निचर किंवा रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशिन वगैरे) त्या जिन्याने वर नेणे अथवा खाली आणणे अवघड असते.

कंजूस 30/10/2015 - 06:17
**सत्ता आणि संपत्तीचं राजकारण आणि मुख्यत्वे अर्थकारण सगळ्या नियमांना बाजूला पाडत असल्यानं कितीही नियम नि कायदे असले तरी अवघड होतं.** पुर्वी खिडक्यांना वेंटिलेटर पाहिजेतच हा नियम होता.त्या डिजाइनशिवाय प्लान पास करत नव्हते.आता सर्व खिडक्या वेंटिलेटर नसलेल्या.खिडक्या ( बहुतेक अॅल्यु स्लाइडिंग) बंद केल्या की कपडे वाळत नाहीत आणि घरातली गरम शिळी हवा बाहेर जात नाही.स्लाइडिंगची एक जाळीवाली असली तरी ती वरती नसते.

टेलीपथी का म्हण्तात तसं झालय इथे. मी व्यनि करायाला मिपावर यायला आणि हा लेख इथे प्रकटायला, एकच वेळ!

In reply to by कंजूस

प्यारे१ 27/10/2015 - 21:18
कंजूस काका अच्चा बोला बोले तो जीव फॉलन इन द भांडा. अर्थात काका प्रोत्साहन देत आहेत हे समजतंय. फिल्ड एवढं मोठं आहे आणि त्यातही एक बिल्डींग किंवा प्रोजेक्ट हीच एक एक लेखमाला होऊ शकते.

अस्वस्थामा 27/10/2015 - 21:04
उत्तम माहीती प्यारे भौ..FSI बद्दल थोडी कल्पना होती पण तुम्ही संकल्पना चागली समजावून सांगितलीत. बादवे, पार्किंग(बेसमेंट) अथवा गार्डन ओव्हर पार्कींग अशा बांधकामांना FSI चे नियम कसे लागू होतात ? तुम्ही सांगितलेत तसेच की अजून वेगळे ?

In reply to by अस्वस्थामा

प्यारे१ 28/10/2015 - 17:30
पार्किंग ही मुळात एक बेसिक अ‍ॅमिनिटी असल्यानं उपलब्ध जागेत बसवायची असते. तिला एफ एस आय लागत नाही. थोडक्यात बांधकाम क्षेत्रात (बिल्ट अप एरिया मध्ये) पार्किंग पकडत नाहीत. याबरोबरच जिने, लिफ्टरुम्स, पाण्याच्या टाक्या, सर्विस रुम्स, रेफ्युज एरिया, सोसायटी ऑफिस, काही ठराविक एरिया पर्यंत जिम इ.इ. गोष्टी यामध्ये येत नाहीत. पण ते बांधावे लागतात. (बिल्डर लोक याचा भार शेवटी ग्राहकावरच टाकतात. तेच लोडींग असतंय)

मस्तच, सोप्या भाषेत समजावून संगीतलत. FSI बाबत थोड़ी कल्पना होती, परंतु आत्ता निट कळाल.ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा फसवणूक होण्याची शक्यता असते. जमेल तशी लेखनमाला पूर्ण करा. अजूनही माहिती येऊ द्या. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. पुलेशु.

कंजूस 28/10/2015 - 08:21
तीन गुंठ्यांत घर होतं असं नेहमी म्हणतात ते असं- एक गुंठा ३३x३३ फुट आणि तिनाचे ३२६७ sq ft म्हणजे अंदाजे ६० फुट बाइ ५५ फुटांचा प्लॅाट( जमिनीचा तुकडा ) धरा.नगरपालिकेच्या नियमानुसार रस्त्याकडून १५ फुट आणि इतर तीन बाजूंनी दहादहा फुट मोकळी जागा सोडल्यास आतमध्ये ३५ बाइ ३५ फुटांचे चांगले ऐसपैस घर कोणीही बांधू शकतो.यामध्ये वरती पहिला मजला पुढे बांधाल ही अपेक्षा धरली आहे.वर जाण्यासाठीचा जिना सहजच १०x१० जागा खाऊन टाकतो.वर वाढवायचेच नसेल तर ती एक खोली वाढीव मिळते.

In reply to by कंजूस

वर जाण्यासाठीचा जिना सहजच १०x१० जागा खाऊन टाकतो.वर वाढवायचेच नसेल तर ती एक खोली वाढीव मिळते.
हे काही समजले नाही. जिन्याची प्रत्येकी लँडींग ४ फुट पकडली तर ८ फुट लँडींगलाच लागतील २ फुटात पायर्‍या कशा बसतील ? आणि वर १०x१० ची एक खोली कशी मिळेल? हेडरूम ठेवावा लागेल ना?

In reply to by मार्मिक गोडसे

प्यारे१ 28/10/2015 - 16:33
प्रत्येक लँडींग ४ फुटी म्हणजे? जिना वेगळं युनिट नाही. घरात जिना असल्यानं वरच्या मजल्यावर लँडींग थेट पॅसेज मध्ये होतं. वरचा आणि खालचा जिना मध्ये जिथं मिळतो तिथं मिडलँडींग ३ फुट रुंदीचं आणि साधारण ६ ते ७ फुट लांब (३+३ फुट जिन्याचे) पुष्कळ झालं. (वैयक्तिक घरासाठी) मजल्याची उंची किती? साधारण १० फुट. मध्यभागी उंची ५ फूट. म्हणजे साधारणपणे ७ इंच उंचीच्या ९ पायर्‍या. मध्ये मिडलँडींग आणि पुन्हा ९ पायर्‍या. ९ पायर्‍यांची रुंदी १० इंच ते १ फूट असते. म्हणजे ८ किंवा ९ फूट + ३ फुट. यात मिडलँडींग चा भाग बाहेर काढून तेवढी जागा वाचवली जाते. साधारण १० बाय ८ एवढी जागा पुरेशी. वर वाढवायचं नसेल तर खोली निघेल असं काका म्हणत आहेत.

In reply to by प्यारे१

ओके. जिन्यासंबंधीत शंकेचे समाधान झाले. प्रशस्त घरासाठी काकांनी जिन्याची रूंदी १० फुट ठेवली त्यामुळे मला लँडींग ४ फुटाची योग्य वाटली. अशा जिन्याला ६ ते ६.५ चा रायजर योग्य वाटला. ७ चा रायजर वयस्कर व्यक्तींसाठी जास्त वाटतो. वर वाढवायचे नसेल तर १०x१० ची खोली कशी मिळेल अर्धा भाग तर वर येणार्‍या जिन्यात जाणार. त्यावर १०x१० ची रूम कशी निघेल?

In reply to by प्यारे१

मी ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ नसल्यामुळे माझी शंका योग्य त्या तांत्रिक भाषेत मांडू शकत नाही, तरीही एकदा जमेल तसा प्रयत्न करून बघतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे छताची उंची १० फुट असल्यास वरचा आणि खालचा जिना मध्ये जिथं मिळतो तिथं मिडलँडींग ५ फुटावर येते. तेथून वरच्या मजल्याच्या पॅसेजमधे मिडलँडींग पासून ५ फुट उंचीवर लँडिंग होते. वरच्या पॅसेजमध्ये छताची उंची १० फुट असणार. आता आपण वर मजला बांधनार नसल्यामुळे मिडलँडिंगपासून छताची उंची १५ फुट येईल, परंतू आपल्याला वर जाण्यासाठी जिना काढायचा नसल्यामुळे पॅसेजच्या पातळीवर स्लॅब टाकावा लागेल जो मिडलँडिंगपासून ५ फुट उंचीवर येईल. म्हणजे मिडलँडिंगच्या अर्ध्या भागात फक्त ५ फुटाचा हेडरूम मिळेल जो वावरण्यास योग्य नसेल. त्या जागेत एक स्टीप जिना काढून पोटमाळा काढू शकतो जेथे जेमतेम ५ फुटाचा हेडरूम मिळेल. खोली निघणे अशक्य वाटते

In reply to by मार्मिक गोडसे

प्यारे१ 28/10/2015 - 19:35
तुम्चा मुद्दा लक्षात आला. पण कंजूस काका काय म्हणत आहेत ते एकदा पुन्हा पहा. ते म्हणतात की घर वरच्या मजल्यावर वाढवायचं नसलं तर (ही अट आहे.) जिन्याची गरज नाही. म्हणजे जिन्याचं काहीच येत नाही. अशा केस मध्ये जिन्याच्या जागेतच एक खोली येऊ शकेल. जि ना ना ही.

चौकटराजा 28/10/2015 - 15:55
उत्तर दक्षिण ई दिशाना वृत्ति -प्रवृत्ति चिकटवून जे भम्पक वास्तुविद्न्यान साम्प्रत उदयाला आले आहे तसा काही हां लेख नाही तर वास्तुसम्बंधी योग्य व् जिव्हाळ्याची माहिती दिली जात आहे याबद्दल अभिनन्दन !वास्तुवर एकूण सहा बाबींचा प्रभाव पडत असतो त्यात बांधकाम साहित्य,संस्कृति,हवामान, भौगोलिक स्थान यांचा समावेष असतो हे नमूद करावेसे वाटते.उदा शाहाबाद बागलकोट भागात घरावर कौले म्हणून चक्क फारशा टाकलेल्या दिसून येतील.

मस्त अभ्यासपुर्ण लेख ! _________________________________________________ अवांतर : हे उगीचच काडी सारणे वगैरे .... समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें । सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥ अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली । मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥ किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक । हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥ ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती । जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०॥

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 28/10/2015 - 17:33
व्यवहार व्यवहाराच्या जागी उत्तम पार पाडावा. मात्र आत मध्ये आपण 'हे' नाही याची जाणीव कायम असावी. दोन्हीमध्ये घोळ करु नयेच. मी घरात राहावं, माझ्यात घर राहू देऊ नये (सातत्यानं त्याचा विचार नको). वस्तुचा त्याग नाही, संगत्याग करावा.

कंजूस 28/10/2015 - 20:16
जिना ? मी पुन्हा मांडतो: तळ मजल्याला जिथे जिना सुरू होऊन वर जाण्याकरता वळतो तिथला मी १०x १० चा भाग खोली न काढता आल्यामुळे वाया जातो असं म्हणायचं आहे.प्यारेनी ती १०x८ धरली.एकूण फारसा फरक नाही.इथे आपण हिंदी सिनेमातल्या बंगल्यातला जीना धरत नाही अथवा बोटीवरच्या केबिनचाही नाही.जरा मध्यम घेतला आहे कारण तीन गुंठ्यातलं ३५x३५ ( बाहेरचं माप) चं घर आहे.वरच्या मजल्यावरमात्र कमी जागा वाया जाईल कारण आणखी वरचा मजला नसेल तर.

In reply to by कंजूस

प्यारे१ 28/10/2015 - 20:28
मूळात जागा वाया जाते हे म्हणणं मान्य नाही. तरीही मुंबईकर अप्रोच असला तर तसं एकवेळ मान्य करता येईल. पण त्यासाठी काही उपाय वापरुन जागेची बचत करता येऊ शकते. जिन्याखालच्या जागेचा काही स्टोअरेज सारखा वापर करता येतो किंवा तिथं शोकेस वगैरे ठेवता येतं. अर्थात तीन गुंठे जागा आणि गुंठाभर बांधकाम करणारा एवढी 'कंजूस'गिरी करायचा नाही. ;) एवढ्या घराची साफसफाई करताना घरातली गृहीणी किती वेळा तुमचं नाव काढेल ते नक्की सांगा.

यामध्ये वरती पहिला मजला पुढे बांधाल ही अपेक्षा धरली आहे.
सगळी गडबड ह्या वाक्याने झाली. मी तळमजल्यावरुन पहिल्या मजल्यावर जिना आहे असे समजलो व दुसरा मजला बांधायचा नसेल तर दुसर्‍या मजल्यावर एक वाढीव खोली कशी मिळेल अशी माझी शंका होती.

कंजूस 29/10/2015 - 05:43
मला वाटतं या भागात फक्त स्वत:चं घर हा विषय घ्यावा आणि त्या अनुषंगाने इंटिअरिअर,बाग,पोर्च,टेरस अधिक गार्डन हे यावे. जिना: या विषयी इतका काथ्याकूट कशाला हा विचार येईल.स्वत:चेच घर असले तरी पुढे मागे मुलं दुसरीकडे राहिला गेल्यावर घर न विकता उपयोग करायचा असेल तर एखादा मजला भाड्याने काही काळ देता येण्यासाठी जिना स्वतंत्र असल्यास भाडेकरूस वेगळा अॅकसेस राहतो.तळमजल्याच्या अंगातूनच जिना ठेवल्यास तसं करता येत नाही.हा सगळा विचार घर बांधण्या अगोदरच केला तर पुढे सोय वाढते.आमच्या एका ओळखिच्यानी अलिबागला तळ मजल्यावर एक छोटी खोली आणि सेपरेट टॅाइलट ठेवल्याने कार -ड्राइवर आणणाय्रा पर्यटकासाठी सोयीचं पडतं.

FSI आणि त्या विशिष्ट भागामधे उपलब्ध असणार्‍या इन्फ्रास्ट्रक्चरचा, लोकसंख्येच्या घनतेचा काही संबंध असतो का? म्हणजे एखाद्या नव्या भागामधे इन्फ्रास्ट्रक्चरच्या (कमी पाणी, वीज वगैरे) अभावे सरकारला लोकसंख्येची घनता कमी करायची असेल तर निवासी जागांचा FSI कमी करुन बांधकाम क्षेत्रावर मर्यादा टाकु शकतात का? त्याचा असा काही वेगळा निकष असतो का?

कंजूस 29/10/2015 - 08:10
८५ साली तळ अधिक दोन मजले इमारतींना अनुमती ह होती आणि आता त्याच प्लॅाटात रिडेवलपमेंट नावाखाली पंचवीस मजली मनोरे आले. कसं काय? वाहता झरा घ्या श्रात धुऊन.

In reply to by कंजूस

प्यारे१ 29/10/2015 - 13:48
कंजूस काका आणि वर जॅक स्पॅरो या दोघांसाठीही. कारण प्रश्न वेगळे असले तरी उत्तर एकच आहे. सत्ता आणि संपत्तीचं राजकारण आणि मुख्यत्वे अर्थकारण सगळ्या नियमांना बाजूला पाडत असल्यानं कितीही नियम नि कायदे असले तरी अवघड होतं. या लेखमालेमध्ये 'काय असायला हवं' यावर फोकस जास्त देण्याचा प्रयत्न आहे. जाता जाता: महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यानं नगररचना आणि विकास हे खातं स्वतःकडं'च' ठेवलेलं आहे. :)

एकदम सहजपणे थोड्या क्लिष्ट असणार्‍या संकल्पना समजावून सांगितल्या आहेत. लेखमालिका अधिकाधिक रोचक होत जात आहे. पुभाप्र. जिना वाया घालवत असलेल्या जागेवरून जरा वाद प्रतिवाद होत आहे. जागा वाचवण्यासाठी धातूचा चक्राकार जिना पाहिला आहे. त्यामध्ये अडचण अशी असते की अवजड सामान (जसे फर्निचर किंवा रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशिन वगैरे) त्या जिन्याने वर नेणे अथवा खाली आणणे अवघड असते.

कंजूस 30/10/2015 - 06:17
**सत्ता आणि संपत्तीचं राजकारण आणि मुख्यत्वे अर्थकारण सगळ्या नियमांना बाजूला पाडत असल्यानं कितीही नियम नि कायदे असले तरी अवघड होतं.** पुर्वी खिडक्यांना वेंटिलेटर पाहिजेतच हा नियम होता.त्या डिजाइनशिवाय प्लान पास करत नव्हते.आता सर्व खिडक्या वेंटिलेटर नसलेल्या.खिडक्या ( बहुतेक अॅल्यु स्लाइडिंग) बंद केल्या की कपडे वाळत नाहीत आणि घरातली गरम शिळी हवा बाहेर जात नाही.स्लाइडिंगची एक जाळीवाली असली तरी ती वरती नसते.
पहिला भाग लिहील्यानंतर बर्‍याच लोकांनी अकॅडेमिक नको म्हणून सांगितलं. तरीही काही मूलभूत संकल्पना ठाऊक असणं आवश्यक आहे असं म्हणून अट्टहास करतोय. मात्र जोकरच्या झोपडपट्टी लेखातला १२०० स्क्वेफु चा मुद्दा (कुणी तरी इथं लिंक अपडेट करावी अशी विनंती) ऐरणीवर आल्यानंतर तदनुषंगिक मुद्दे आणि संकल्पना मांडावेत असं वाटलं म्हणून ते लिहीत आहे. थोडं विस्कळीत होतंय पण पुन्हा गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न होईल. किंवा कदाचित .... बघू ओ पुढचं पुढं! -------------- प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपलं स्वतःचं हक्काचं घर. 'माझं एक टुमदार दुमजली छानसं घर असावं' अशी अपेक्षा माणूस करत असतो.

मूठभर खजूर [उत्तरार्ध]

शिव कन्या ·

बहुगुणी 26/10/2015 - 06:06
कथाविषय तर आवडलाच, पण अप्रतिम मांडणीही आवडली, तिथे उपस्थित राहून गोष्ट घडतांना पहातोय असं वाटलं इतकं सुरेख भाषांतर.

बोका-ए-आझम 26/10/2015 - 15:45
एकदम अकृत्रिम!आणि तुम्ही रुपांतर न केल्यामुळे कथा जास्त परिणामकारक झाली आहे कारण त्या संस्कृतीचा संदर्भ एकदम लागतो वाचताना.

In reply to by बोका-ए-आझम

शिव कन्या 27/10/2015 - 19:07
मनात अपोआप रुपांतर होतेच. आपल्याकडचा सावकारी पाश असाच! संस्कृतीचा संदर्भ ठेवणे आणि कथानक मराठी वाचकाला आपलेसे वाटणे, ही तारेवरची कसरत करावी लागली. जमले हे वाचून, बरे वाटले. आपल्या वाचनातील आणि प्रतिक्रियेतील सातत्यबद्दल आभार.

Pain6 29/10/2015 - 11:54
"मी आजोबांना विचारले, “मसूदने त्याची जमीन का विकली?” “बायका!” हा शब्द आजोबांनी असा काही उच्चारला कि, बाई म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे, असे वाटू लागले! “मसूदने अनेक निकाह लावले! प्रत्येकवेळी त्याने दोनतीन एक्कर जमीन मला विकून टाकली!” मी मनातल्या मनात चटकन हिशोब घातला. त्या हिशोबाने त्याने सुमारे नव्वदेक बायकांशी निकाह लावायला हवा होता. पण मला तर त्याच्या तीनच बेगमा दिसायच्या" कथानायकास पडलेला प्रश्ण मलाही पडलेला आहे - आजोबा आणि इतरांनी त्याला फसवून जमीन घशात घातली का?

वरील प्रतिसादातला भावानुवाद हा शब्द आवडला.
फारच सुरेख भावनुवाद. दोन्हीही भाग वाचले. खूप सुंदर.
+१

बहुगुणी 26/10/2015 - 06:06
कथाविषय तर आवडलाच, पण अप्रतिम मांडणीही आवडली, तिथे उपस्थित राहून गोष्ट घडतांना पहातोय असं वाटलं इतकं सुरेख भाषांतर.

बोका-ए-आझम 26/10/2015 - 15:45
एकदम अकृत्रिम!आणि तुम्ही रुपांतर न केल्यामुळे कथा जास्त परिणामकारक झाली आहे कारण त्या संस्कृतीचा संदर्भ एकदम लागतो वाचताना.

In reply to by बोका-ए-आझम

शिव कन्या 27/10/2015 - 19:07
मनात अपोआप रुपांतर होतेच. आपल्याकडचा सावकारी पाश असाच! संस्कृतीचा संदर्भ ठेवणे आणि कथानक मराठी वाचकाला आपलेसे वाटणे, ही तारेवरची कसरत करावी लागली. जमले हे वाचून, बरे वाटले. आपल्या वाचनातील आणि प्रतिक्रियेतील सातत्यबद्दल आभार.

Pain6 29/10/2015 - 11:54
"मी आजोबांना विचारले, “मसूदने त्याची जमीन का विकली?” “बायका!” हा शब्द आजोबांनी असा काही उच्चारला कि, बाई म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे, असे वाटू लागले! “मसूदने अनेक निकाह लावले! प्रत्येकवेळी त्याने दोनतीन एक्कर जमीन मला विकून टाकली!” मी मनातल्या मनात चटकन हिशोब घातला. त्या हिशोबाने त्याने सुमारे नव्वदेक बायकांशी निकाह लावायला हवा होता. पण मला तर त्याच्या तीनच बेगमा दिसायच्या" कथानायकास पडलेला प्रश्ण मलाही पडलेला आहे - आजोबा आणि इतरांनी त्याला फसवून जमीन घशात घातली का?

वरील प्रतिसादातला भावानुवाद हा शब्द आवडला.
फारच सुरेख भावनुवाद. दोन्हीही भाग वाचले. खूप सुंदर.
+१
मूठभर खजूर [पूर्वार्ध] http://www.misalpav.com/node/33374 मूठभर खजूर [उत्तरार्ध] मी आजोबांना विचारले, “मसूदने त्याची जमीन का विकली?” “बायका!” हा शब्द आजोबांनी असा काही उच्चारला कि, बाई म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे, असे वाटू लागले! “मसूदने अनेक निकाह लावले! प्रत्येकवेळी त्याने दोनतीन एक्कर जमीन मला विकून टाकली!” मी मनातल्या मनात चटकन हिशोब घातला. त्या हिशोबाने त्याने सुमारे नव्वदेक बायकांशी निकाह लावायला हवा होता. पण मला तर त्याच्या तीनच बेगमा दिसायच्या.

मूठभर खजूर [पूर्वार्ध]

शिव कन्या ·

शिव कन्या 22/10/2015 - 22:48
पैताईंनी आणि संमंने तर्री ताई वरून शिव कन्या असे आमचे बारसे केले (आमच्याच विनंती वरून!) त्याबद्दल त्यांचे घुग्र्यांसह जाहीर आभार! :):)

तुमची लेखनशैली उत्तम आहे! तुमच्या खलील जिब्रानच्या छोट्या छोट्या अनुवादित कथाही आवडल्या होत्या! मला स्वत:ला एकंदरितच कसलेतरी गूढ आकर्षण आहे मिडल ईस्ट आणि आफिकेचा युरोपशी चिकटणारा भूप्रदेश याविषयी! आणि तुमच्या कथा वाचताना तो फील येतो लगेच! पुभाप्र!

In reply to by चांदणे संदीप

शिव कन्या 23/10/2015 - 19:38
खलील जिब्रान पासूनचे वाचता!! इतक्या नियमित वाचनाबद्दल आभार. जे प्रदेश दूर, त्यांचे आकर्षण जास्त. पण माणसे, वृत्ती सगळीकडे सेम असतात.

In reply to by बिन्नी

प्रियाभि.. 28/07/2019 - 07:10
रात्री पूर्वार्ध वाचून झोपलो आणि स्वप्नात काही बाही उत्तरार्धात चालूच होते. आता पाहू खरा उत्तरार्ध. आधी प्रतिक्रिया द्यावी वाटली म्हणून पुन्हा पूर्वार्धात आलोय.

पैसा 23/10/2015 - 19:04
एकदम उत्कंठावर्धक! पुढचा भाग कधी? बादवे, घुगर्यांसाठी ठॅन्क्यु!!

शिव कन्या 22/10/2015 - 22:48
पैताईंनी आणि संमंने तर्री ताई वरून शिव कन्या असे आमचे बारसे केले (आमच्याच विनंती वरून!) त्याबद्दल त्यांचे घुग्र्यांसह जाहीर आभार! :):)

तुमची लेखनशैली उत्तम आहे! तुमच्या खलील जिब्रानच्या छोट्या छोट्या अनुवादित कथाही आवडल्या होत्या! मला स्वत:ला एकंदरितच कसलेतरी गूढ आकर्षण आहे मिडल ईस्ट आणि आफिकेचा युरोपशी चिकटणारा भूप्रदेश याविषयी! आणि तुमच्या कथा वाचताना तो फील येतो लगेच! पुभाप्र!

In reply to by चांदणे संदीप

शिव कन्या 23/10/2015 - 19:38
खलील जिब्रान पासूनचे वाचता!! इतक्या नियमित वाचनाबद्दल आभार. जे प्रदेश दूर, त्यांचे आकर्षण जास्त. पण माणसे, वृत्ती सगळीकडे सेम असतात.

In reply to by बिन्नी

प्रियाभि.. 28/07/2019 - 07:10
रात्री पूर्वार्ध वाचून झोपलो आणि स्वप्नात काही बाही उत्तरार्धात चालूच होते. आता पाहू खरा उत्तरार्ध. आधी प्रतिक्रिया द्यावी वाटली म्हणून पुन्हा पूर्वार्धात आलोय.

पैसा 23/10/2015 - 19:04
एकदम उत्कंठावर्धक! पुढचा भाग कधी? बादवे, घुगर्यांसाठी ठॅन्क्यु!!
मूठभर खजूर [पूर्वार्ध] (El Tayeb Salih यांच्या 'A Handful of Dates' या कथेचा स्वैर अनुवाद. ही कथा मूळ अरेबिक मध्ये लिहिली गेली, नंतर तिचे इंग्रजीत भाषांतर झाले.) नेमके वय नाही आठवत आता, पण खूप लहान होतो. आजोबांबरोबर बाहेर पडलो, कि गावातले लोक प्रेमाने माझे गालगुच्चे घ्यायचे, डोक्यावर हळूच टपली मारायचे.... आता हे असलं काही, ते माझ्या आजोबांबरोबर करायचे नाहीत! वडील कधीच नाही, पण आजोबा मात्र मला नेहमी त्यांच्या बरोबर बाहेर घेऊन जात. दररोज भल्या सकाळी मी कुराणपठनासाठी मशिदीत जाई. ती मशीद, ती शेते, ती नदी.....आमच्या जगण्याचे आधार! माझ्या वयाची इतर मुले मात्र मशिदीत जायला,कुराणपठन करायला कुरकुरत.