एकदा अकबर बादशहाच्या दरबारात 'सगळ्यात चांगले हत्यार कोणते?' याविषयी चर्चा चालू होती....
कुणी म्हणालं की, "तरवार वा पट्टा. जोवर हातात दम आहे तोवर चिंता नाही."
कुणी म्हणालं की, "धनुष्य-बाण. दूरवरूनच गनीम गारद करता येतो."
अजून कुणी म्हणालं की, "तोफ. एका गोळ्यात अनेक गनीम मारता येतात."
वगैरे, वगैरे...
बिरबल काहीच बोलत नाहिये हे पाहून बादशहाने त्याला मुद्दाम विचारलं,
"क्यों बिरबल, तुम्हारा क्या खयाल है?"
बिरबलाने दोन क्षण विचार केला आणि उत्तर दिलं,
"जी हुजुर, ये सब लोक सही फर्मा रहे है.
याआधील भाग!
मंडळी माफ करा.
In reply to मंडळी माफ करा. by DEADPOOL
मोबाईलवर टंकल्यावर इतका वेळ
In reply to मोबाईलवर टंकल्यावर इतका वेळ by पिंगू
thanks pingu
पुढील भाग लवकर येऊदेत!
In reply to पुढील भाग लवकर येऊदेत! by यशोधरा
थँक्स यशोधरा!
छान!
दोघांचा सम्बंध पुढील भागांत कळेल!
मोठा भाग येऊ द्या जरा :) .
In reply to मोठा भाग येऊ द्या जरा :) . by मयुरMK
thanks mayur!