मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नात्यातले लुकडे जाडे

श्रीगुरुजी ·

In reply to by गामा पैलवान

१. जाड़े - यूरोपियन लुकडे - सीरियन पोरगे २. जाड़े - ठोकणारे ऑस्ट्रेलियन लुकडे - ठोकले जाणारे भारतीय ३. जाड़े - आपण मराठी लुकडे - उत्तर भारतीय ४. जाड़े - तमिळ लोक लुकडे - नॉन तमिलियन जनता गापै , कितीतरी जोड्या लावता येतील मला वाटते दर वेळी "हिंदु-????" करण्यात काही हशील नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे भूलचूक माफ़ी (सेक्युलर अन कदाचित तुमच्या भाषेत सिक्युलर) बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 05/09/2015 - 12:43
बापरे! काय चाललंय हे? मी हे विडंबन गंमत म्हणून लिहिलं तेव्हा मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की काही जण हे गांभीर्याने घेऊन थेट हिंदू-अहिंदू, मराठी-उत्तर भारतीय असा संबंध लावतील ते. आता विडंबन सुद्धा समजावून सांगायची वेळ आलीये.

In reply to by श्रीगुरुजी

गामा पैलवान 06/09/2015 - 12:27
श्रीगुरुजी, लेखनप्रकार आणि लेखनविषय पाहून अंदाज आला होता की ही गंमत असणारे. म्हणून मीही थोडी गंमत केली. ;-) आ.न., -गा.पै.

भीमराव 05/09/2015 - 08:41
'वजनाने लुकडे' ? लुकडे वजनाने असतात का आकाराने?

In reply to by गामा पैलवान

१. जाड़े - यूरोपियन लुकडे - सीरियन पोरगे २. जाड़े - ठोकणारे ऑस्ट्रेलियन लुकडे - ठोकले जाणारे भारतीय ३. जाड़े - आपण मराठी लुकडे - उत्तर भारतीय ४. जाड़े - तमिळ लोक लुकडे - नॉन तमिलियन जनता गापै , कितीतरी जोड्या लावता येतील मला वाटते दर वेळी "हिंदु-????" करण्यात काही हशील नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे भूलचूक माफ़ी (सेक्युलर अन कदाचित तुमच्या भाषेत सिक्युलर) बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 05/09/2015 - 12:43
बापरे! काय चाललंय हे? मी हे विडंबन गंमत म्हणून लिहिलं तेव्हा मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की काही जण हे गांभीर्याने घेऊन थेट हिंदू-अहिंदू, मराठी-उत्तर भारतीय असा संबंध लावतील ते. आता विडंबन सुद्धा समजावून सांगायची वेळ आलीये.

In reply to by श्रीगुरुजी

गामा पैलवान 06/09/2015 - 12:27
श्रीगुरुजी, लेखनप्रकार आणि लेखनविषय पाहून अंदाज आला होता की ही गंमत असणारे. म्हणून मीही थोडी गंमत केली. ;-) आ.न., -गा.पै.

भीमराव 05/09/2015 - 08:41
'वजनाने लुकडे' ? लुकडे वजनाने असतात का आकाराने?
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

इस्पिक राजा ·

आपल्या विचाराशी सहमत आहे. काही चांगल्या चर्चा, काही चांगल्य़ा धाग्यावर दोन पाच लोक त्या चर्चेत निव्वळ ती चर्चा कधी विस्कटून टाकु यासाठीच अवतार घेतात. काही सदस्यही मिपा म्हणजे वाटेल तसं लिहिण्याचं आणि धुडगुस घालण्याचं संस्थळ समजतात, सालं काही शिस्त स्वत:लाही असावी लागते असं म्हणतात ते काही खोटं नाही. -दिलीप बिरुटे

मिपावर फारसा नियमित नसल्याने याचा अनुभव नाही. शिवाय इतर कुठे लिहीत नसल्याने बाकी संकेतस्थळांवर काय होतं ह्याचाही अंदाज नाही. >> चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. +१. आणि ह्याच एकमेव कारणासाठी मिपावर लिहावंसं वाटतं. वर्षभरानंतर लिहून सुद्धा एखादा रेग्युलर असावा असे प्रतिसाद मिळतात. ट्रोलिंगचं म्हणाल तर कदाचित मिपासाठी हे ग्रोथ पँग्स असतील. लोकं जितकी जास्त तितकी अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही जास्त. पण मिपासारखं वातावरण बाकी कुठल्या संस्थळावर असेल असं वाटत नाही. आणि फार प्रमाणात ट्रोलिंग होत असेलच तर सं मं समर्थ आहे ह्याची खात्री आहेच :) मिपाचा पंखा जे.पी.

हे ट्रोल सर्व ठिकाणी आहेत. काही त्याच नावाने वावरतात काही टोपणनाव घेवून. पण जातील तिथे ह्यांचा एकाच अजेंडा असतो. काही खास विषय असतात त्यावरच चर्चा घेवून जातात आणि धुमाकूळ घातल्याचे समाधान मिळवतात

मनीषा 03/09/2015 - 16:32
जय मिपा .. राहीलं की टोळांची संख्या वाढली म्हणून , की आता अती झालं म्हणून ... पण लई कंट्टाळा आलाय . आणि काही ठराविक लोकच सतत नव्या अवतारात येतात , जे की लगेच लक्षात येते.

द-बाहुबली 03/09/2015 - 17:05
इट्स पार्ट ऑफ ग्रेट सर्कल ऑफ लाइफ जसे पशुपक्षी, जिवजंतु वर्वर मानवाला धोकादायक आहेत पण त्यांचे नसणे अन्न साखळी अथवा निसर्गाचा समतोल बिघडवु शकते तसेच टोळ हे सुध्दा सदस्याच्या ऑनलाइन लाइफ सर्कचा एक महान भाग आहेत. ते नसतिल तर हा साम्तोल बिघडुन संस्थळ बंद पडु शकते. कोणताही शहाणा या मताशी नक्किच सहमत होइल ज्यांना मी आत्ता समोर आणलेल्या या महान सिध्दांताची प्रचितीच प्रथम हवी आहे त्यांनी प्रतिवाद करण्ञापुर्वी उपक्रम संस्थळ स्थिती जरुर अभ्यासाव्ये.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ 03/09/2015 - 17:42
+११११ इट्स ऑल अबाउट एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट !!! दुकान उघडलंय, गिर्‍हाईक यायला पाहिजे, त्याला हवा तो माल मिळायला हवा. स्वतःला घ्यायला नको असला तरी बघायला मिळायला हवा. ऑलिम्पिक कसे सुरु झाले माहितीये ना? पब्लिकला झुंजी बघायला आवडतं. ते स्पर्धेत खेळणारे लोक जीव खाऊन लढतात, भांडतात, मरतात. आता लढायलाच नसलं कुणी तर सगळा शोच फ्लॉप की!

In reply to by प्यारे१

प्यारे१ 03/09/2015 - 17:49
यात एक अ‍ॅडिशन राहीली ती म्हणजे ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.

In reply to by प्यारे१

होबासराव 03/09/2015 - 21:33
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात. बलोब्बल :))

In reply to by प्यारे१

सस्नेह 04/09/2015 - 10:17
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.
>>>>>> ..बैलाचा डोळा !!!

In reply to by प्यारे१

द-बाहुबली 03/09/2015 - 17:50
इट्स पार्ट आफ आवर लाइफ.. म्हणूनच या धाग्यावर मी उपक्रम संथळाचे उदाहरण दिले आहे. अत्यंत उत्कृष्ट संथळ होते ते.. पण ते आता चालते का ? बघा शांतपणे विचार करा... त्रास तुम्हाला सुख तुम्हालाच... तुम्ही काय सोबत घेउन आलात ? काय सोबत न्हेणार ? आज उपक्रम बंद का पडले तर तिथे ट्रोलिंग नाही म्हणून हे अप्रिय भासले त्री वास्तव आहे.

In reply to by द-बाहुबली

उपक्रमच्या जन्मापासून ते आत्ता निपचित पडलेल्या उपक्रम या मराठी संकेतस्थळाचा मी साक्षीदार आहे. उपक्रमवर ट्रोलींग होतं, नाही असं नाही. पण, उपक्रमच्या सदस्यांना एक शिस्त होती. अर्थात तिथेही अपवाद होतेच. पण, संपादक विषयांवर असलेल्या प्रतिसादांना पहिलं प्राधान्य देत असायचे. सदस्यांना काय सांगायचं ते एखाद्या प्रतिसादात आणि स्पष्टीकरण असेल तर पुन्हा प्रतिसाद. विनाकारण एक एक ओळीचे दहा प्रतिसाद नसायचे. मुळ माहितीचे-विचारांचे आदानप्रदान असलेले प्रतिसाद भरभरुन असायचे. उपक्रम गळपटलं त्याला कारण डु आयडी (सं.पुरस्कृत) वि. सदस्य असा लढा तिथे झाला. मुळ मालकांनी तिथे कामामुळे दुर्लक्ष केलं. एक नवे मालक पुढे आले. ड्रुपल अपडेट मधे अनेक बदल झाले अनेक सुविधा गेल्या, लिहिणारे अनेक मिपावर स्थाईक झाले आणि पुढे उपक्रम निपचित पडलं. उपक्रमवर काही लेखन चर्चा खुपच उत्तम दर्जाच्या झाल्यात. आजही कधीतरी उपक्रमच्या काही चर्चा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाट्तात. -दिलीप बिरुटे (मा.उपक्रमी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 04/09/2015 - 10:22
धन्यवाद , उपक्रम बद्दल माहीती दिल्या बद्दल. बर्‍याच दिवसापासुन कुतुहल होते. ते संस्थळ परत चालु होण्या विषयी काही माहीती आहे का?

पैसा 03/09/2015 - 17:11
=)) याला म्हणतात क्रिएटिव्ह विडंबन! पेर्णा लिहायची राहिली का? तसाही हा विषय ५ शतकी होऊ शकतो.

वेल्लाभट 03/09/2015 - 17:36
एखाद्या गोष्टीतली 'गंमत' जेंव्हा तिची 'ओळख' बनायला लागते तेंव्हा त्या गोष्टीच्या ओळखीतली गंमत आटत जाते. तसं न होवो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यारे१ 03/09/2015 - 22:19
अभ्या जेप्याच्या ओळखीतला आहे असं दाखवतोय रे! कॉल कर म्हणून सलगी दाखवतोय. संपादकपदासाठी रेफर करेल नाव म्हणून. अब समझे श्रीमान जैकजी चिडियावाले?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अभ्या.. 03/09/2015 - 22:33
कशाला नाव जॅक् घेतलएस रे, जॅक् लावलेला बी कळेना. पन रेफर वगैरे करू नको हां. उगी डिमोट नाइ व्हायचे मला. ;-)

In reply to by अभ्या..

अवं नीट लक्ष देउन वाचलचं नौतं. डिमोट. ह्या ह्या. तुम्हाला डिमोट केलं तर मिपाचे बॅनर बोंबलतील ना. ;) ;)!!

In reply to by जेपी

काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!. सर्वच खमके संपादक आहेत, अशी माहिती आहे. पण, तिकडेही अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर लै काथ्याकुट असतो म्हणे. लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य पहिलं प्राधान्य याला आहे, लेखकरावांना लिहु द्या, मग त्याच्या प्रतिसादातलं कंटेत पाहु म्हणतात म्हणे. नाय तर उदा.च द्यायचं तर याच धाग्यावरच्या विषय सोडुन असलेल्या अवांतर गावगप्पांना केव्हाच पंख लागले असते, नाय का ? -दिलीप बिरुटे

आपल्या विचाराशी सहमत आहे. काही चांगल्या चर्चा, काही चांगल्य़ा धाग्यावर दोन पाच लोक त्या चर्चेत निव्वळ ती चर्चा कधी विस्कटून टाकु यासाठीच अवतार घेतात. काही सदस्यही मिपा म्हणजे वाटेल तसं लिहिण्याचं आणि धुडगुस घालण्याचं संस्थळ समजतात, सालं काही शिस्त स्वत:लाही असावी लागते असं म्हणतात ते काही खोटं नाही. -दिलीप बिरुटे

मिपावर फारसा नियमित नसल्याने याचा अनुभव नाही. शिवाय इतर कुठे लिहीत नसल्याने बाकी संकेतस्थळांवर काय होतं ह्याचाही अंदाज नाही. >> चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. +१. आणि ह्याच एकमेव कारणासाठी मिपावर लिहावंसं वाटतं. वर्षभरानंतर लिहून सुद्धा एखादा रेग्युलर असावा असे प्रतिसाद मिळतात. ट्रोलिंगचं म्हणाल तर कदाचित मिपासाठी हे ग्रोथ पँग्स असतील. लोकं जितकी जास्त तितकी अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही जास्त. पण मिपासारखं वातावरण बाकी कुठल्या संस्थळावर असेल असं वाटत नाही. आणि फार प्रमाणात ट्रोलिंग होत असेलच तर सं मं समर्थ आहे ह्याची खात्री आहेच :) मिपाचा पंखा जे.पी.

हे ट्रोल सर्व ठिकाणी आहेत. काही त्याच नावाने वावरतात काही टोपणनाव घेवून. पण जातील तिथे ह्यांचा एकाच अजेंडा असतो. काही खास विषय असतात त्यावरच चर्चा घेवून जातात आणि धुमाकूळ घातल्याचे समाधान मिळवतात

मनीषा 03/09/2015 - 16:32
जय मिपा .. राहीलं की टोळांची संख्या वाढली म्हणून , की आता अती झालं म्हणून ... पण लई कंट्टाळा आलाय . आणि काही ठराविक लोकच सतत नव्या अवतारात येतात , जे की लगेच लक्षात येते.

द-बाहुबली 03/09/2015 - 17:05
इट्स पार्ट ऑफ ग्रेट सर्कल ऑफ लाइफ जसे पशुपक्षी, जिवजंतु वर्वर मानवाला धोकादायक आहेत पण त्यांचे नसणे अन्न साखळी अथवा निसर्गाचा समतोल बिघडवु शकते तसेच टोळ हे सुध्दा सदस्याच्या ऑनलाइन लाइफ सर्कचा एक महान भाग आहेत. ते नसतिल तर हा साम्तोल बिघडुन संस्थळ बंद पडु शकते. कोणताही शहाणा या मताशी नक्किच सहमत होइल ज्यांना मी आत्ता समोर आणलेल्या या महान सिध्दांताची प्रचितीच प्रथम हवी आहे त्यांनी प्रतिवाद करण्ञापुर्वी उपक्रम संस्थळ स्थिती जरुर अभ्यासाव्ये.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ 03/09/2015 - 17:42
+११११ इट्स ऑल अबाउट एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट !!! दुकान उघडलंय, गिर्‍हाईक यायला पाहिजे, त्याला हवा तो माल मिळायला हवा. स्वतःला घ्यायला नको असला तरी बघायला मिळायला हवा. ऑलिम्पिक कसे सुरु झाले माहितीये ना? पब्लिकला झुंजी बघायला आवडतं. ते स्पर्धेत खेळणारे लोक जीव खाऊन लढतात, भांडतात, मरतात. आता लढायलाच नसलं कुणी तर सगळा शोच फ्लॉप की!

In reply to by प्यारे१

प्यारे१ 03/09/2015 - 17:49
यात एक अ‍ॅडिशन राहीली ती म्हणजे ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.

In reply to by प्यारे१

होबासराव 03/09/2015 - 21:33
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात. बलोब्बल :))

In reply to by प्यारे१

सस्नेह 04/09/2015 - 10:17
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.
>>>>>> ..बैलाचा डोळा !!!

In reply to by प्यारे१

द-बाहुबली 03/09/2015 - 17:50
इट्स पार्ट आफ आवर लाइफ.. म्हणूनच या धाग्यावर मी उपक्रम संथळाचे उदाहरण दिले आहे. अत्यंत उत्कृष्ट संथळ होते ते.. पण ते आता चालते का ? बघा शांतपणे विचार करा... त्रास तुम्हाला सुख तुम्हालाच... तुम्ही काय सोबत घेउन आलात ? काय सोबत न्हेणार ? आज उपक्रम बंद का पडले तर तिथे ट्रोलिंग नाही म्हणून हे अप्रिय भासले त्री वास्तव आहे.

In reply to by द-बाहुबली

उपक्रमच्या जन्मापासून ते आत्ता निपचित पडलेल्या उपक्रम या मराठी संकेतस्थळाचा मी साक्षीदार आहे. उपक्रमवर ट्रोलींग होतं, नाही असं नाही. पण, उपक्रमच्या सदस्यांना एक शिस्त होती. अर्थात तिथेही अपवाद होतेच. पण, संपादक विषयांवर असलेल्या प्रतिसादांना पहिलं प्राधान्य देत असायचे. सदस्यांना काय सांगायचं ते एखाद्या प्रतिसादात आणि स्पष्टीकरण असेल तर पुन्हा प्रतिसाद. विनाकारण एक एक ओळीचे दहा प्रतिसाद नसायचे. मुळ माहितीचे-विचारांचे आदानप्रदान असलेले प्रतिसाद भरभरुन असायचे. उपक्रम गळपटलं त्याला कारण डु आयडी (सं.पुरस्कृत) वि. सदस्य असा लढा तिथे झाला. मुळ मालकांनी तिथे कामामुळे दुर्लक्ष केलं. एक नवे मालक पुढे आले. ड्रुपल अपडेट मधे अनेक बदल झाले अनेक सुविधा गेल्या, लिहिणारे अनेक मिपावर स्थाईक झाले आणि पुढे उपक्रम निपचित पडलं. उपक्रमवर काही लेखन चर्चा खुपच उत्तम दर्जाच्या झाल्यात. आजही कधीतरी उपक्रमच्या काही चर्चा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाट्तात. -दिलीप बिरुटे (मा.उपक्रमी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 04/09/2015 - 10:22
धन्यवाद , उपक्रम बद्दल माहीती दिल्या बद्दल. बर्‍याच दिवसापासुन कुतुहल होते. ते संस्थळ परत चालु होण्या विषयी काही माहीती आहे का?

पैसा 03/09/2015 - 17:11
=)) याला म्हणतात क्रिएटिव्ह विडंबन! पेर्णा लिहायची राहिली का? तसाही हा विषय ५ शतकी होऊ शकतो.

वेल्लाभट 03/09/2015 - 17:36
एखाद्या गोष्टीतली 'गंमत' जेंव्हा तिची 'ओळख' बनायला लागते तेंव्हा त्या गोष्टीच्या ओळखीतली गंमत आटत जाते. तसं न होवो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यारे१ 03/09/2015 - 22:19
अभ्या जेप्याच्या ओळखीतला आहे असं दाखवतोय रे! कॉल कर म्हणून सलगी दाखवतोय. संपादकपदासाठी रेफर करेल नाव म्हणून. अब समझे श्रीमान जैकजी चिडियावाले?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अभ्या.. 03/09/2015 - 22:33
कशाला नाव जॅक् घेतलएस रे, जॅक् लावलेला बी कळेना. पन रेफर वगैरे करू नको हां. उगी डिमोट नाइ व्हायचे मला. ;-)

In reply to by अभ्या..

अवं नीट लक्ष देउन वाचलचं नौतं. डिमोट. ह्या ह्या. तुम्हाला डिमोट केलं तर मिपाचे बॅनर बोंबलतील ना. ;) ;)!!

In reply to by जेपी

काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!. सर्वच खमके संपादक आहेत, अशी माहिती आहे. पण, तिकडेही अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर लै काथ्याकुट असतो म्हणे. लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य पहिलं प्राधान्य याला आहे, लेखकरावांना लिहु द्या, मग त्याच्या प्रतिसादातलं कंटेत पाहु म्हणतात म्हणे. नाय तर उदा.च द्यायचं तर याच धाग्यावरच्या विषय सोडुन असलेल्या अवांतर गावगप्पांना केव्हाच पंख लागले असते, नाय का ? -दिलीप बिरुटे
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

सुखी जग

शिव कन्या ·

पैसा 22/08/2015 - 19:23
कविता आवडली. हल्ली अशा कोमट भावनाच बर्‍या वाटतात.

पैसा 22/08/2015 - 19:23
कविता आवडली. हल्ली अशा कोमट भावनाच बर्‍या वाटतात.
लेखनविषय:
काव्यरस
याहूनी सुखी जग ते कोणते? भेटल्याचा आनंद नाही निरोपाचा खेद नाही.... आभासी जगातला फिल कसा गुड गुड व्हेरी गुड! आठवणींचे सेल्फी कुठले? हसल्याचा आवाज नाही मुसमुसल्याचा गंध नाही...... आभासी जगातला टच कसा साॕफ्ट साॕफ्ट मायक्रोसाॕफ्ट! कोण जागतो कोणासाठी? फिकट डोळे दिसत नाहीत उरली रात्र सरत नाही.... आभासी जगातला गुंता कसा क्रेझी क्रेझी काचणारा!

जीवनाची प्रभावी दशसूत्री !

निमिष सोनार ·

द-बाहुबली 18/08/2015 - 15:32
1) सकाळी देवाला स्मरून दिवसभराची आखणी करून दिवसाची सकारात्मक सुरूवात करावी. आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल देवाचे अाभार मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी. जे मिळवायचे आहे त्याबद्दल दिवसभरात प्रयत्न करावेत. कर्म करत जावे. प्रत्येक दिवस हा चांगलाच दिवस असतो असे मनावर ठसवावे. कुठेतरी लिहून ठेवावे आणि मेंदूच्या एका कप्प्यात नेहेमीकरता जतन करून ठेवावे. मोबाईल च्या फ्रंट स्क्र्रीन वर लिहून ठेवावे की - "Every day is a good day!" 2) रोज प्राणायाम आणि योगासने करावीत. जमल्यास सूर्यनमस्कार करा, विविध व्यायाम प्रकार करा किंवा सकारात्मक संगीत लावून तालबद्धतेने एकट्याने किंवा जमल्यास समुहात नाच करावा. तोही एक प्रकारचा व्यायामच होय. 3) रोज किमान अर्धा तास मौन बाळगावे आणि थोडे एकांतात चिंतन करावे. रोज एक वाईट सवय सोडण्याच्या दिशेने आणि एक तरी चांगली सवय अंगीकारण्याच्या दिशेने पाऊल टाकावे व थोडा तरी त्या दिशेने रोज प्रयत्न करावा. आणि स्वतःची कुणाशीच तुलना करू नये. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. आपल्या पूर्वीच्या आणि आजच्या सुधारणेत फक्त तुलना करावी. 4) रोज थोडे अंतर एकट्याने चालावे. शक्यतो निसर्गाच्या सान्निध्यात थोडा तरी वेळ चालत चालत घालवावा. 5) रोज आपल्या वाट्याला आलेले काम (कर्म) मनापासून करावे. आशा, श्रद्धा, विश्वास, आत्मविश्वास आणि धैर्य कधीही गमावू नये. इतर काहीही गमावले तरी हरकत नाही, पण स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नये. आजच्या क्षणात पूर्ण जगावे मात्र भविष्याची जाणीव असू द्यावी. 6) रोज सकारात्मक सुविचार, पुस्तके, थोर पुरुषांची चरित्रे वाचावीत किंवा आॅडिओ टेप ऎकाव्यात. 7) रोज सकारात्मक संगीत ऎकावे. 8) रोज चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवावे. हास्यविनोद करावा त्यामुळे मन हलके होते. 9) रोज कुणाला तरी छोटीशी का होईना मदत करावी. कुणाला तरी रोज सकारात्मक प्रेरणा जरूर द्यावी सवयी क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७ व जमेल तसे ८ आणी ९ दररोज जपतो पण माझे बरेच नुकसान झाले आहे हो असे का बरे व्हावे ?

In reply to by निमिष सोनार

द-बाहुबली 18/08/2015 - 17:27
सवयी क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७ व जमेल तसे ८ आणी ९ दररोज जपतो पण माझे बरेच नुकसान झाले आहे हो असे का बरे व्हावे ?

In reply to by निमिष सोनार

द-बाहुबली 18/08/2015 - 17:55
भरुन देणार आहात का ? की विषय संपला. तुमच्या सारखेच इतराना पण नुकसानच होईल असे कशावरून ? म्हणत हात झटकुन मोकळे होणार ते सांगा आधी... बोलणे सोपे करणे अवघड हे माहित आहे ना ?

निमिष सोनार 18/08/2015 - 15:38
हे उपाय केल्याने "व्यापारात" नुकसान होणार नाही, एखाद्या "व्यवहारात" फसवणूक होणार नाही (वगैरे) असे नाही म्हणत आहे मी!!!

In reply to by द-बाहुबली

निमिष सोनार 18/08/2015 - 17:16
त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? म्हणजे असे की - ही दशसुत्री वापरल्याने झालाच तर फायदाच होईल (अध्यात्मिक दृष्ट्या, व्यक्तिमत्व विकास दृष्ट्या, निरोगी राहण्यासाठी) नुकसान मात्र होणार नाही. आता तुम्ही "नुकसान होणार नाही" याचा अर्थ काय घेतात ते समजणे महामुश्कील दिसत आहे!

In reply to by निमिष सोनार

द-बाहुबली 18/08/2015 - 17:28
आता तुम्ही "नुकसान होणार नाही" याचा अर्थ काय घेतात ते समजणे महामुश्कील दिसत आहे!
आता तुम्ही सुध्दा "नुकसान होणार नाही" याचा अर्थ काय घेताय ते समजणे महामहामुश्कील दिसत आहे...! नुकसान झाले आहे :(

In reply to by द-बाहुबली

निमिष सोनार 18/08/2015 - 17:32
विषय संपला. तुमच्या सारखेच इतराना पण नुकसानच होईल असे कशावरून?

निमिष सोनार 18/08/2015 - 17:12
"जीना यहा मरना यहा, इसके सिवा जाना कहां?"; दिल के आरमा आसुओ में बह गये; या प्रकारचे गीत किंवा त्या प्रकारचे खिन्न विषाद निर्माण करणारे संगीत हे माझ्या दृष्टीकोनातून नकारात्मक आहे. आणि "देवा श्रीगणेशा" (अग्निपथ); "हूड हूड द्बंग" (द्बंग); बैंग बैंग (टायटल सॉंग); "जर्राती जर्राती राफ्तारे है" (रा वन) अशा प्रकारची गाणी आणि संगीत हे माझ्या दृष्टीकोनातून सकारात्मक आहेत.

एस 18/08/2015 - 17:22
११. दिसामाजी मिपावरी काहींतरीं लिहित जावें!

प्रिशू 18/08/2015 - 17:58
जीवनात समोर येणारी प्रत्येक गोष्ट सहजतेने स्वीकारणे शक्य होत नाही पण त्या गोष्टीची चांगली बाजू बघण्याचा प्रयत्न केला तर मार्ग सापडत जातात आणि समस्येला सामोरे जाणे सोपे होत जाते. हे लगेच साध्य होणार नाही पण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलेच आहे नां.

मारवा 18/08/2015 - 19:51
निमीष जी तुमचा क्रमांक ४ चा सल्ला निर्सगाच्या सानिध्यात थोडा काळ तरी व्यतीत करावा अतिशय आवडला व पटला हे नक्की करुन आवर्जुन करुन बघायचय मला. कारण मला खरोखर माझा निसर्गाशी संबंध च पुर्णपणे तुटलाय हे खुप तीव्रतेने वाटतय. हि पोकळी भरायलाच हवी मी गार्डनींग चा प्रयत्न करतोय पण तो हि पुरेसा वाटत नाहि म्हणजे समाधान होत नाही मी काळ्या मुंग्या हि पाळलेल्या आहेत त्यांची सर्व काळजी वगैरे घेत असतो या दोन निमीत्ताने थोडा थोडा निसर्गाच्या सानिध्यात येतो पण पुरेस नाही सकारात्मकता किंवा नकारात्मक ता कुठलाहि एक द्र्ष्टीकोण थोडा एकांगी वाटतो. त्यापेक्षा ऑब्जेक्टीव्हली एखाद्या व्यक्ती घटना वा विषय याकडे बघितल्यास मला प्रामाणिकपणे वाटत की आपल्याला त्या गोष्टीचे बहुआयामी आकलन होउ शकते. तुमच्या एकंदर लेखात दर्शवलेला पॉझीटीव्ह अ‍ॅप्रोच थोडा मला एका अर्थाने मर्यादित वाटतो अर्थात हे माझ व्यक्तीगत मत शेअर करतोय कारण आफ्टर ऑल आपण इथे शेअरींग साठी च येतो नाहि का ? सर्वसाधारण एकांगी अशा आशावादा पेक्षा फ्लेक्झीबल ऑप्टीमिझीम हा अधिक परीणाम कारक असतो. गंमत म्हणजे पॉझिटीव्ह सायकॉलॉजीचा प्रणेता माइक सेलीगमन स्वतः फ्लेक्जीबल ऑप्टीमिझम चा पुरस्कार करतो. तो स्वतः त्याच्या अनेक असामान्य प्रयोगांतुन या निष्कर्षाप्रंत येतो. तो त्याच्या लर्न्ड ऑप्टीमीझम या सुंदर पुस्तकातुन हेही दाखवुन देतो की पुर्ण सकारात्मक व्यक्तीचे वास्तवाचे आकलन कच्चे असते. यथार्थ समजण्यास व जगण्यास केवळ सकारात्मक विचार दुर्‍ष्टी थिटी पडते. त्याने उंदरांवर केलेले अनेक प्रयोग मोठ्या जायंट इन्स्युरंस कंपनीच्या सेल्समन बरोबर केलेले सर्व्हे प्रयोग हे अत्यंत रोचक आहेत आपण एकदा जरुर वाचुन पहावे असे सुचवतो. पेले च्या पॉवर ऑफ पॉझीटीव्ह थिंकींग च्या पासुन सुरुवात झालेली हि शाखा कालानुक्रमे अत्यंत उत्क्रांत झालेली आहे तिचा जमल्यास अभ्यास करुन बघा कदाचित तुम्हाला वेगळ मौलिक काहि तिथे सापडेल अशी खात्री वाटते. सुंदर लेखासाठी आभार मानतो

In reply to by मारवा

द-बाहुबली 18/08/2015 - 19:59
मी काळ्या मुंग्या हि पाळलेल्या आहेत त्यांची सर्व काळजी वगैरे घेत असतो
हे जरा खरोखर स्पश्ट करता काय ? माझ्या शारीरीक बालवयात यांना पाळायचा मी प्रचंड प्रयत्न केला होता, पन जमले नाही. मुंग्याना रहायसाठी टाकावु पासुन टीकावु पध्दतीचा वापर करुन एकदम मस्त सेटप तयार केला होता पण मुंग्या काय त्यात रहायच्याच नाहीत बगा. बाकी प्रतिसाद वाचनीय.

होबासराव 24/08/2015 - 20:53
बास काय सर..आता जर प्रत्येक रात्री दिवसभराची उजळणी करावी तर मग.... अहो झोप कधि घ्यायची असे म्हणणार होतो :) सहित्यसूर्य णिसो ह्यांच्या अचाट, अफाट आणि अतर्क्य साहित्य संपदेचा फॅन होबासराव (काळे मुंगळे पाळलेला)

In reply to by होबासराव

@सहित्यसूर्य णिसो http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif ह्यांच्या अचाट, अफाट आणि अतर्क्य साहित्य संपदेचा फॅन होबासराव (काळे मुंगळे पाळलेला) http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif

In reply to by होबासराव

gogglya 25/08/2015 - 16:15
कारण रात्री करण्याच्या गोष्टी सांगितल्या आहे ही नाही त्यांनी?

द-बाहुबली 18/08/2015 - 15:32
1) सकाळी देवाला स्मरून दिवसभराची आखणी करून दिवसाची सकारात्मक सुरूवात करावी. आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल देवाचे अाभार मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी. जे मिळवायचे आहे त्याबद्दल दिवसभरात प्रयत्न करावेत. कर्म करत जावे. प्रत्येक दिवस हा चांगलाच दिवस असतो असे मनावर ठसवावे. कुठेतरी लिहून ठेवावे आणि मेंदूच्या एका कप्प्यात नेहेमीकरता जतन करून ठेवावे. मोबाईल च्या फ्रंट स्क्र्रीन वर लिहून ठेवावे की - "Every day is a good day!" 2) रोज प्राणायाम आणि योगासने करावीत. जमल्यास सूर्यनमस्कार करा, विविध व्यायाम प्रकार करा किंवा सकारात्मक संगीत लावून तालबद्धतेने एकट्याने किंवा जमल्यास समुहात नाच करावा. तोही एक प्रकारचा व्यायामच होय. 3) रोज किमान अर्धा तास मौन बाळगावे आणि थोडे एकांतात चिंतन करावे. रोज एक वाईट सवय सोडण्याच्या दिशेने आणि एक तरी चांगली सवय अंगीकारण्याच्या दिशेने पाऊल टाकावे व थोडा तरी त्या दिशेने रोज प्रयत्न करावा. आणि स्वतःची कुणाशीच तुलना करू नये. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. आपल्या पूर्वीच्या आणि आजच्या सुधारणेत फक्त तुलना करावी. 4) रोज थोडे अंतर एकट्याने चालावे. शक्यतो निसर्गाच्या सान्निध्यात थोडा तरी वेळ चालत चालत घालवावा. 5) रोज आपल्या वाट्याला आलेले काम (कर्म) मनापासून करावे. आशा, श्रद्धा, विश्वास, आत्मविश्वास आणि धैर्य कधीही गमावू नये. इतर काहीही गमावले तरी हरकत नाही, पण स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नये. आजच्या क्षणात पूर्ण जगावे मात्र भविष्याची जाणीव असू द्यावी. 6) रोज सकारात्मक सुविचार, पुस्तके, थोर पुरुषांची चरित्रे वाचावीत किंवा आॅडिओ टेप ऎकाव्यात. 7) रोज सकारात्मक संगीत ऎकावे. 8) रोज चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवावे. हास्यविनोद करावा त्यामुळे मन हलके होते. 9) रोज कुणाला तरी छोटीशी का होईना मदत करावी. कुणाला तरी रोज सकारात्मक प्रेरणा जरूर द्यावी सवयी क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७ व जमेल तसे ८ आणी ९ दररोज जपतो पण माझे बरेच नुकसान झाले आहे हो असे का बरे व्हावे ?

In reply to by निमिष सोनार

द-बाहुबली 18/08/2015 - 17:27
सवयी क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७ व जमेल तसे ८ आणी ९ दररोज जपतो पण माझे बरेच नुकसान झाले आहे हो असे का बरे व्हावे ?

In reply to by निमिष सोनार

द-बाहुबली 18/08/2015 - 17:55
भरुन देणार आहात का ? की विषय संपला. तुमच्या सारखेच इतराना पण नुकसानच होईल असे कशावरून ? म्हणत हात झटकुन मोकळे होणार ते सांगा आधी... बोलणे सोपे करणे अवघड हे माहित आहे ना ?

निमिष सोनार 18/08/2015 - 15:38
हे उपाय केल्याने "व्यापारात" नुकसान होणार नाही, एखाद्या "व्यवहारात" फसवणूक होणार नाही (वगैरे) असे नाही म्हणत आहे मी!!!

In reply to by द-बाहुबली

निमिष सोनार 18/08/2015 - 17:16
त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? म्हणजे असे की - ही दशसुत्री वापरल्याने झालाच तर फायदाच होईल (अध्यात्मिक दृष्ट्या, व्यक्तिमत्व विकास दृष्ट्या, निरोगी राहण्यासाठी) नुकसान मात्र होणार नाही. आता तुम्ही "नुकसान होणार नाही" याचा अर्थ काय घेतात ते समजणे महामुश्कील दिसत आहे!

In reply to by निमिष सोनार

द-बाहुबली 18/08/2015 - 17:28
आता तुम्ही "नुकसान होणार नाही" याचा अर्थ काय घेतात ते समजणे महामुश्कील दिसत आहे!
आता तुम्ही सुध्दा "नुकसान होणार नाही" याचा अर्थ काय घेताय ते समजणे महामहामुश्कील दिसत आहे...! नुकसान झाले आहे :(

In reply to by द-बाहुबली

निमिष सोनार 18/08/2015 - 17:32
विषय संपला. तुमच्या सारखेच इतराना पण नुकसानच होईल असे कशावरून?

निमिष सोनार 18/08/2015 - 17:12
"जीना यहा मरना यहा, इसके सिवा जाना कहां?"; दिल के आरमा आसुओ में बह गये; या प्रकारचे गीत किंवा त्या प्रकारचे खिन्न विषाद निर्माण करणारे संगीत हे माझ्या दृष्टीकोनातून नकारात्मक आहे. आणि "देवा श्रीगणेशा" (अग्निपथ); "हूड हूड द्बंग" (द्बंग); बैंग बैंग (टायटल सॉंग); "जर्राती जर्राती राफ्तारे है" (रा वन) अशा प्रकारची गाणी आणि संगीत हे माझ्या दृष्टीकोनातून सकारात्मक आहेत.

एस 18/08/2015 - 17:22
११. दिसामाजी मिपावरी काहींतरीं लिहित जावें!

प्रिशू 18/08/2015 - 17:58
जीवनात समोर येणारी प्रत्येक गोष्ट सहजतेने स्वीकारणे शक्य होत नाही पण त्या गोष्टीची चांगली बाजू बघण्याचा प्रयत्न केला तर मार्ग सापडत जातात आणि समस्येला सामोरे जाणे सोपे होत जाते. हे लगेच साध्य होणार नाही पण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलेच आहे नां.

मारवा 18/08/2015 - 19:51
निमीष जी तुमचा क्रमांक ४ चा सल्ला निर्सगाच्या सानिध्यात थोडा काळ तरी व्यतीत करावा अतिशय आवडला व पटला हे नक्की करुन आवर्जुन करुन बघायचय मला. कारण मला खरोखर माझा निसर्गाशी संबंध च पुर्णपणे तुटलाय हे खुप तीव्रतेने वाटतय. हि पोकळी भरायलाच हवी मी गार्डनींग चा प्रयत्न करतोय पण तो हि पुरेसा वाटत नाहि म्हणजे समाधान होत नाही मी काळ्या मुंग्या हि पाळलेल्या आहेत त्यांची सर्व काळजी वगैरे घेत असतो या दोन निमीत्ताने थोडा थोडा निसर्गाच्या सानिध्यात येतो पण पुरेस नाही सकारात्मकता किंवा नकारात्मक ता कुठलाहि एक द्र्ष्टीकोण थोडा एकांगी वाटतो. त्यापेक्षा ऑब्जेक्टीव्हली एखाद्या व्यक्ती घटना वा विषय याकडे बघितल्यास मला प्रामाणिकपणे वाटत की आपल्याला त्या गोष्टीचे बहुआयामी आकलन होउ शकते. तुमच्या एकंदर लेखात दर्शवलेला पॉझीटीव्ह अ‍ॅप्रोच थोडा मला एका अर्थाने मर्यादित वाटतो अर्थात हे माझ व्यक्तीगत मत शेअर करतोय कारण आफ्टर ऑल आपण इथे शेअरींग साठी च येतो नाहि का ? सर्वसाधारण एकांगी अशा आशावादा पेक्षा फ्लेक्झीबल ऑप्टीमिझीम हा अधिक परीणाम कारक असतो. गंमत म्हणजे पॉझिटीव्ह सायकॉलॉजीचा प्रणेता माइक सेलीगमन स्वतः फ्लेक्जीबल ऑप्टीमिझम चा पुरस्कार करतो. तो स्वतः त्याच्या अनेक असामान्य प्रयोगांतुन या निष्कर्षाप्रंत येतो. तो त्याच्या लर्न्ड ऑप्टीमीझम या सुंदर पुस्तकातुन हेही दाखवुन देतो की पुर्ण सकारात्मक व्यक्तीचे वास्तवाचे आकलन कच्चे असते. यथार्थ समजण्यास व जगण्यास केवळ सकारात्मक विचार दुर्‍ष्टी थिटी पडते. त्याने उंदरांवर केलेले अनेक प्रयोग मोठ्या जायंट इन्स्युरंस कंपनीच्या सेल्समन बरोबर केलेले सर्व्हे प्रयोग हे अत्यंत रोचक आहेत आपण एकदा जरुर वाचुन पहावे असे सुचवतो. पेले च्या पॉवर ऑफ पॉझीटीव्ह थिंकींग च्या पासुन सुरुवात झालेली हि शाखा कालानुक्रमे अत्यंत उत्क्रांत झालेली आहे तिचा जमल्यास अभ्यास करुन बघा कदाचित तुम्हाला वेगळ मौलिक काहि तिथे सापडेल अशी खात्री वाटते. सुंदर लेखासाठी आभार मानतो

In reply to by मारवा

द-बाहुबली 18/08/2015 - 19:59
मी काळ्या मुंग्या हि पाळलेल्या आहेत त्यांची सर्व काळजी वगैरे घेत असतो
हे जरा खरोखर स्पश्ट करता काय ? माझ्या शारीरीक बालवयात यांना पाळायचा मी प्रचंड प्रयत्न केला होता, पन जमले नाही. मुंग्याना रहायसाठी टाकावु पासुन टीकावु पध्दतीचा वापर करुन एकदम मस्त सेटप तयार केला होता पण मुंग्या काय त्यात रहायच्याच नाहीत बगा. बाकी प्रतिसाद वाचनीय.

होबासराव 24/08/2015 - 20:53
बास काय सर..आता जर प्रत्येक रात्री दिवसभराची उजळणी करावी तर मग.... अहो झोप कधि घ्यायची असे म्हणणार होतो :) सहित्यसूर्य णिसो ह्यांच्या अचाट, अफाट आणि अतर्क्य साहित्य संपदेचा फॅन होबासराव (काळे मुंगळे पाळलेला)

In reply to by होबासराव

@सहित्यसूर्य णिसो http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif ह्यांच्या अचाट, अफाट आणि अतर्क्य साहित्य संपदेचा फॅन होबासराव (काळे मुंगळे पाळलेला) http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif

In reply to by होबासराव

gogglya 25/08/2015 - 16:15
कारण रात्री करण्याच्या गोष्टी सांगितल्या आहे ही नाही त्यांनी?
लेखनप्रकार
आपले जीवन हे रोज एकेका दिवसाने आपल्यासमोर येते. थेट मृत्यूपर्यंत!! म्हणूनच आपला प्रत्येक दिवस सारखाच महत्त्वाचा असतो. खाली दिलेल्या दहा गोष्टी रोज करा म्हणजे प्रत्येक दिवस सत्कारणी लागू शकेल. अनेक सकारात्मक विचार, सुविचार आणि पुस्तके वाचून त्यात समान असे काही धागे मी शोधले आणि ते संकलन करून आपल्यापुढे मी मांडतो आहे. त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? 1) सकाळी देवाला स्मरून दिवसभराची आखणी करून दिवसाची सकारात्मक सुरूवात करावी. आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल देवाचे अाभार मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी.

.... आभास

शिव कन्या ·

In reply to by जडभरत

शिव कन्या 11/08/2015 - 15:12
वाचून प्रतिसाद दिलात, धन्यवाद. शेवटच्या कडव्यातील लय मुद्दाम विस्कळीत केलीय.कारण त्यातील आशय अनिश्चित भविष्याशी निगडीत आहे.हा आशय अन् बांधणीचा खेळ आहे.लिहिणारीची अस्वस्थता ध्वनीत करण्यासाठीचा हा साधा प्रयोग आहे. याच ओळी शब्दांत फेरफार करुन तालात बांधता येतात.आशय दोन ओळीत मावला म्हणून शेवटी तिसऱ्या ओळीचे पाणी कशाला? इतक्या रुतल्या रेशीमगाठी! व्रणही वाटे जपून ठेवू नशिबाला मग कौल लावू! दिगंताला निघताना तरी हात खराच हाती घेऊ!

In reply to by जडभरत

शिव कन्या 11/08/2015 - 15:12
वाचून प्रतिसाद दिलात, धन्यवाद. शेवटच्या कडव्यातील लय मुद्दाम विस्कळीत केलीय.कारण त्यातील आशय अनिश्चित भविष्याशी निगडीत आहे.हा आशय अन् बांधणीचा खेळ आहे.लिहिणारीची अस्वस्थता ध्वनीत करण्यासाठीचा हा साधा प्रयोग आहे. याच ओळी शब्दांत फेरफार करुन तालात बांधता येतात.आशय दोन ओळीत मावला म्हणून शेवटी तिसऱ्या ओळीचे पाणी कशाला? इतक्या रुतल्या रेशीमगाठी! व्रणही वाटे जपून ठेवू नशिबाला मग कौल लावू! दिगंताला निघताना तरी हात खराच हाती घेऊ!
काव्यरस
केवळ शब्द भारलेले इकडून तिकडे वाहणारे तिकडून इकडे झरणारे...... कुणाकुणाचे संचित असते क्षणामनाला जाणिव देते प्रत्यक्षाहून, अमूर्त संपन्न! भास नसे हा खास तरीही आभासाच्या जगात फिरते गूज मनाचे मनास वदते. इतक्या रुतल्या गाठी रेशीम व्रणही वाटे जपून ठेवू नशिबाला मग कौलच लावू दिगंताला निघताना तरी, हात खराच हाती घेऊ!

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

खेडूत ·

टवाळ कार्टा 16/07/2015 - 17:14
माझ्या कंपनीत इंजिनीअरचे फ्रेशर घेणे बंद केले आहे...फक्त बीएस्सी आयटी फ्रेशर घेणार...कारण इंजिनीअरचे फ्रेशर १-३ वर्षांत सोडून जातात

सदस्यनाम 16/07/2015 - 17:44
खेडूतराव अत्यंत माहीतीपुर्ण अन डोळे उघडणारी मालिका. शतशः धन्यवाद. सुरुवातीच्या दोन भागातली परिस्थिती बर्‍यच अंशी पाहण्यात होती पण या भागाने दिलेले धक्के भयानक आहेत. सुदैवाने ह्या क्शेत्रात शिक्षण झालेले नस्ल्याने नशीबवान समजतो स्वतः ला. (जाता जाता: ईंजिनिरींग कॉलेजेसची मुले त्यांच्या त्यांच्या फेस्टीव्हलचे टीशर्टवर "वी मेक द वर्ल्ड", वी बिल्ड द वर्ल्ड" टाईप्चे लोगो मिरवायची. त्यावेळी पण आम्ही त्यांना हसत असू. आता तर कीवच येईल. ऑल ईंजीज टेक लाईट हं ;) )

खूप आवडली लेखमाला. एकाच गावातली ३ अशी कॉलेजेस बघितली आहेत जिथे अनेक जागा रिकाम्या आहेत. ही सगळी राजकारणी लोकांची, दोन चकाचक इमारती उभारायच्या, नावाला वृक्षारोपन वगैरे करायचे, तिथे आत काही नसले तरी चालेल. माझी एक वहिनी जेव्हा तिथे शिकवत होती, तेव्हा कित्त्येक वेळा आता या लोकांना कसे शिकवावे, काय करावे जेणेकरुन यांना समजेल, हे अभ्यास करतील आणि पास होतील याने तिलाच त्रास व्हायचा. पण मुलांना कशात रसच नसेल, तर करणार काय. लहान गावात जेव्हा अभियांत्रिकी कॉलेजेस चालु झाली, तेव्हा प्रत्येक घरातुन आता काहीही झाले, कितिही कमी मार्क्स मिळाले तरी पोरगा/पोरगी होइलच इंजिनिअर ही मानसिकता खूप जणांची पाहिली आहे. यात अजुन एक मुद्दा असाही असतो की 'डोळ्यासमोर असलेला बरा, उगाच शहरात जाऊन बिघडायचा, त्यापेक्षा इथे बरे वगैरे'. पण अट्टाहास इंजिनिअरच करायचा. आज यातले बहुतेक जण नोकरी मिळवण्यासाठी धडपडत आहेत किंवा कसेबसे भागवताहेत. घराबाहेरही पडावंच लागलं. पण अजुनही आपले मार्क्स, गुणवत्ता बघुन शिक्षणाचा पर्याय निवडण्याची मानसिकता कमीच आहे. मागच्या भागात दोन शिफ्ट्स मध्ये कॉलेज चालवुन विद्यार्थी क्षमता वाढवण्याबद्दल आले होते. जेव्हा आमच्याच कॉलेजमध्ये हे सुरु झाल्याचे ऐकले, तेव्हा आम्हाला हाच प्रश्न पडला होता की जिथे ६० लोकांसाठी लॅबमधली उपकरणे, संगणक पुरेसे नव्हते तर आता १२० लोकांचे काय होणार. अगदी आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतःचे लॅपटॉप्स असतात, नेटची उपलब्धता असते तरीही. आणि हे एका चांगल्या समजल्या जाणार्‍या नामांकित कॉलेजात. बाकी ठिकाणी काय बोलणार?

In reply to by मधुरा देशपांडे

आनन्दा 16/07/2015 - 22:16
बरोबर आहे, तरी पण कॉलेजेस बंद होण्याची शक्यता कमी. कारण हा बराचसा "ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट" चा गेम आहे.

फारच सुंदर, समतोल आणि जमिनीवर उभी असलेली लेखमालिका ! या व्यवसाय क्षेत्राचा विचार करणार्‍या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी जरूर वाचावी अशी आहे. या क्षेत्रात अजून पुरेसे न मुरलेल्या (किंबहुना मुरलेल्यांनाही) या लेखांतील वस्तूस्थितीच्या विश्लेषणाचा उपयोग नक्की होईल. जाता जाता : लेखमालिकेत चर्चिलेल्या अर्थ-राज-कारणामुळे वैद्यकिय क्षेत्राचेही पुरेसे "कल्याण' केले गेलेले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा 16/07/2015 - 22:17
परवाच दहावी पास झालेल्या एका मुलाला सांगितले, बाबारे तू कायपण कर, पण विंजिनेर बनू नको.

ओहो 16/07/2015 - 18:19
लहान गावांमधल्या महाविद्यालयांत काय होते हे सगळ्यांनीच येथे सांगितले पण पुण्या मुंबईत तरी काय वेगळे चित्र आहे होम युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी कमी आणि अदर देन युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी जास्त कारण काय तर या विद्यार्थ्यांकडे जरा जास्त पैसा आहे…. एकाच इमारतीत चालवले जाणारे अनेक अभ्यासक्रम, येउन जाउन असणारे प्राध्यापक आणि डझन भर events आणि आदल्या दिवशी फुटणारे पेपर. छानच आहे सर्व. नारायण मूर्ती नि आताच म्हंटल कि गेल्या ६० वर्षात जगाणे नोंद घ्यावी असे संशोधन झाले नाही भारतात. आय आय टी नको आय टी आय हवीत असे पंतप्रधान म्हणत आहे. म्हणजे त्यानाही हे वाटते कि भारतातील युवा वर्गाने रोजानेच काम करवे. (सुट -बूट युवा वर्गाने घालू नये) त्यांनी approns घालवित. या वर्षीच्या बजेट मध्ये शिक्षणावरचा खर्च कमी करून त्यांनी पहिली भेट दिली होतीच त्यात हि कमी लेखत राहा स्वतःला ची भर ! उच्च शिक्षणातला GRE (Gross enrollment ratio ) अजूनही १३-१५ % आहे त्याचे काय? प्राथमिक / माध्यमिक निकालात झालेला फुगवटा हा एक वेगळाच विषय आहे. त्यामुळे खेडूत राव, आपली लेखमाला कितीही चांगली असली तरी अजून किती तरी प्रश्न अनुतारीतच आहेत .

सुंदर पण व्यथित करणारे. माझ्या घरात पार आजोबांपासून शिक्षकी परंपरा होती. माझे आजोबा, काका, वडील आणि मामा शिक्षक होते. २००० साला पर्यंत काहीतरी दर्जा होता. आता बघवत नाही. सर्वच ठिकाणी सरकार स्वतः हात काढून घेतय आणि त्याचे दुष्परिणाम पुढील १०-२० वर्षात जोमाने दिसतील. आत्ता आयटीमधली सुबत्ता हि आधीच्या ४०-५० वर्षात लोकांनी घेतलेल्या कष्टाची होती हे अजून आपल्याला समजलेले नाहीये. नवीन आलेले शिक्षक फक्त आपली नोकरी कशी राहील ह्याच विवंचनेत आहेत. ना धड पगार मिळतो ना धड सन्मान मिळतो आणि मुळात स्वतःला पुस्तकी द्यानाशिवाय काहीच माहिती नाही अशी अवस्था आहे. दुर्दैवाने हे पार पहिली पासून होतंय. इतकी क्लास संस्कृति फैलावली आहे कि मला प्रश्न पडलाय शाळा आणि कोलेजस हवीतच कशाला? नुसतेच क्लासला जावे आणि बाहेर परीक्षा द्यावी. ना कुठे खेळायला मोकळे मैदान आहे ना कुठे तुमच्या लायकी प्रमाणे तुम्हाला काही मिळते. त्यातून प्रचंड लोकसंख्या आणि अतिशय कमी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी चांगली शाळा/कॉलेजेसची संख्या. हे कसे काय जमायचे. राजकीय इच्छाशक्ती कमी आहे आणि पालक लोक घाबरतात. तुम्ही जास्त आरडा ओरडा केला तर तुम्हाला त्रास होतो पण बाकीचे मदतीला येत नाहीत असे चित्र आहे. चिंताजनक अवस्था आहे. त्यातून नवीन सरकार केंद्रात काय राज्यात काय चांगल्या लोकांना बसवते आहे असे दिसत नाही.

सुबोध खरे 16/07/2015 - 18:37
खेडूत साहेब अतिशय परखडपणे केलेले वास्तव निवेदन आहे परंतु किती लोकांच्या पचनी पडेल ते माहित नाही. दोन दोन वर्षे नोकरी शोधात असलेले आणी भ्रमनिरास झालेले इंजिनियर किंवा नोकरी मिळत नसल्याने पुढचे शिक्षण रस नसताना चालू ठेवणारे अनेक इंजिनियर आजूबाजूला दिसतात. तुम्ही सल्ला द्यायला गेलात तर तुमचे सर्व व्यवस्थित झाले आहे आणी आता तुम्हाला स्पर्धा नको म्हणून असे सल्ले देता असा प्रतिवाद करणारे पण अनेक दिसतात. लष्करात (किंवा निम लष्करी दलात नोकरी साठी) प्रयत्न करत असणार्या बहुसंख्य इंजीनियरना चार वाक्ये शुद्ध इंग्रजीची बोलता येत नाहीत किंवा त्यांची हे हि भयाण वास्तव डोळ्यांनी पाहिलेले आहे. असे असताना आपला कळकळीचा सल्ला किती लोक मानतील हि शंकाच वाटते. असो लेखमाला अतिशय उत्तम आहे. त्यामुळे आपण दिलेला कळकळीचा सल्ला

एस 16/07/2015 - 18:39
बर्‍याच दिवसांनी इतके सखोल आणि तटस्थ विवेचन मिपावर वाचायला मिळाले. तूर्तास इतकेच म्हणेन की वाचनखूण साठवली आहे.

आदूबाळ 16/07/2015 - 18:40
अप्रतिम लेखमाला. अभियांत्रिकी शिक्षण पुरवणारे (विक्रेते/संस्थाचालक) आणि घेणारे (ग्राहक/विद्यार्थी) या दोन्ही बाजूंकडून होणार्‍या अ‍ॅडव्हर्स सिलेक्शनचा हा प्रकार दिसतोय.

त्यामुळे नुसत्या आयटीचा विचार सोडून द्यावा. मिळत असेल तर नक्की जावे, पण आपल्या कोअर ब्रांचचा अभ्यास चालूच ठेवावा.
आमच्या सारख्या कोअर आयटी वाल्याने काय करावे मग ?

In reply to by संदीप डांगे

प्रोजेक्ट एकट्याला नाही करता येणार (तितका अनुभव नाहीए) सध्या बेरोजगार बसण्यापेक्षा व्हॉइस प्रोसेस जॉइन केली.

In reply to by उगा काहितरीच

आमच्या सारख्या कोअर आयटी वाल्याने काय करावे मग ? सर्व प्रथम फेसबुक, मिसळपाव सारख्या सायटींवर उगाच वेळ घालवणे बंद करावे. मिळेल तो जॉब स्वीकारावा आणि येणार्‍या पैशांतून उत्तमोत्तम कोर्सेस करावेत. (आजघडीला अत्युत्तम रिअल टाईम ऑनलाईन कोर्सेसची उपलब्धता खूप आहे. पूर्वी म्हणजे अगदी सात-आठ वर्षांपूर्वी हे नव्हते. किचकट पुस्तके वाचून जे ६ महिन्यात कळत नाही ते चांगला ट्रेनर १० दिवसात शिकवेल.) लेख अप्रतिम आहेच. पण सगळेच काही संपले असे मानण्याचे कारण नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

खेडूत 17/07/2015 - 09:34
सहमत! आयटीवाल्यांची कोअर ब्रांच कंप्युटर सायन्स. ते अपडेट करत राहणे आवश्यक. सुपर स्पेशलायझेशन थोड्या लोकांना फायदेशीर . बाकीच्यांचे नुकसान करू शकते. जसे इलेक्ट्रोनिकस वाल्या मंडळीनी २००० मध्ये व्हीएलेसआय शिकून घेतले, त्याकाळी चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पण २००७ नंतर गरजेपेक्षा कित्येक पट व्हीएलेसआय इंजिनियर्स झाले. पुण्यातच ते शिकवणाऱ्या चौदा संस्था झाल्या. मोबाईल ओएस वाले पण नोकियाबरोबर गंडले. अश्या बदलत्या परिस्थितीत मूळ विषयाचं ज्ञान तारून नेतं.

In reply to by खेडूत

उगा काहितरीच, प्रश्न कठीण आहे. कारण उद्या काय हा प्रश्न मलापण आजही पडत असतो. आपल्या क्षेत्रात सतत अपडेट रहाव लागेल हे बी. ई. च्या पहिल्या दिवशी सांगितलेलं वाक्य आठवतो आणि सतत काही न काही शिकायचं प्रयत्न करत असतो. आपले बेसिक्स मजबूत करून ठेवा आणि सतत स्वतःला इम्प्रोव्हाइज करत रहा. आपल्या क्षेत्राततरी 'थांबला तो संपला' हे सत्य आहे. खेडूतराव, आपण अगदी बरोबर विश्लेषण केलेय! सगळे मुद्दे अनुभवतच मोठे झालो असल्याने पूर्णपणे सहमत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट अजून झाली की मुलांचा नवीन काहीतरी शिकण्याचा, काही नवीन करून दाखवण्याचा उत्साह संपूनच गेलाय. वर जस आपण बर्नआउट बाबत म्हटलंय तसच काहीस आजकाल कंपनीत दाखल होणाऱ्या उमेदवारांबाबत जाणवत. एकदा सिलेक्ट झालो की बस्स! जमेल तसं काम करत रहायचं आणि पगार घेत राहायचा अशी काहीशी वृत्ती सार्वत्रिक होत चालली आहे. काम जमलं नाहीतर लीडला सांगून करवून घ्यायचं … आणि लीड त्यातल्या त्यात कसंबसं करून देणार … संपलं. अरे खुद्से क्यू पढनेका कंपनी को जरुरत होगी तो देगी ट्रेनिंग और पढायेगी असे उद्गार सर्रास ऐकू येतात. ४ ५ वर्ष काम झालेले सरळ अब किताब लेके पढना नही होता म्हणून मोकळे होतात! आम्ही फक्त आश्चर्य व्यक्त करत राहतो … एकंदरीत कठीण होणारे असं वाटत चाललंय.

In reply to by अप्पा जोगळेकर

सर्व प्रथम फेसबुक, मिसळपाव सारख्या सायटींवर उगाच वेळ घालवणे बंद करावे.
फेसबुक जवळजवळ बंदच आहे, मिपा बऱ्याच बाबतीत अपडेट ठेवतं त्यामुळे मिपा चालू आहे.
मिळेल तो जॉब स्वीकारावा
स्वीकारला ... आजच!
येणार्‍या पैशांतून उत्तमोत्तम कोर्सेस करावेत. (आजघडीला अत्युत्तम रिअल टाईम ऑनलाईन कोर्सेसची उपलब्धता खूप आहे. पूर्वी म्हणजे अगदी सात-आठ वर्षांपूर्वी हे नव्हते. किचकट पुस्तके वाचून जे ६ महिन्यात कळत नाही ते चांगला ट्रेनर १० दिवसात शिकवेल
प्रयत्न करतो.
सगळेच काही संपले असे मानण्याचे कारण नाही.
छे कधीच हार मानणार नाही. शैक्षणिक प्रवास खडतरच होता पण हार मानली नाही. एक ना एक दिवस यश मिळणारच !

In reply to by उगा काहितरीच

एक ना एक दिवस यश मिळणारच !
हे खूप महत्वाचे. एमसीए करताना दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे ब्रीदवाक्य होते. पुढील वाटचालीस शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

प्यारे१ 17/07/2015 - 22:56
>>> एमसीए करताना दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे ब्रीदवाक्य होते. हे वाक्य दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे एमसीए करतानाचं ब्रीदवाक्य होते. असं हवं कारण आपण लिहीलेल्या वाक्यात दत्ताजी शिंदेंचं एम सी ए सुरु होतं असं प्रतीत होत आहे. याबाबत व्याकरणाच्या लिंका 'आपल्याआपणशोधा.कॉम' वर सापडतील. -प्यारेंग_ जोशी हलकं घ्या ओ जोशीपंत ;)

In reply to by प्यारे१

=)) कृपया वरच्या प्रतिसादातील हे वाक्य
एमसीए करताना दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे ब्रीदवाक्य होते.
कृपया खालीलप्रमाणे वाचावे...
दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हे वाक्य आमचं एमसीए करतानाचं ब्रीदवाक्य होतं.
स्वगतः प्रतिसाद प्रकाशित करण्यापूर्वी वाक्यरचना एकदा तपासून घ्यायला हवी.

खेडूत 16/07/2015 - 20:46
सर्व वाचक, प्रतिसादक यांचे खूप आभार… ! गजोधर , अस्वस्थामा , ओहो:- वाचून विचार करता करता शंका येतीलच. चर्चा करूच. जे मला माहीत नाही ते माहीत असणारे इथे बरेच सदस्य आहेत. पालकांनी मुलांचे करियर निवडताना जागरूक व्हावे हाच इथे लिहीण्याचा उद्देश !

संदीप डांगे 16/07/2015 - 20:54
खूप सुंदर मालिका. मौल्यवान माहिती. 'पुढे काय?' बद्दल अजून सविस्तर वाचायला आवडेल. अभियांत्रिकीकडे जाण्याची इच्छा असणार्‍यांनी अ‍ॅप्टीट्यूड कसं ओळखायचं हाही एक प्रश्न आहे. नुसतं डीग्रीची भेंडोळी (तेही इंजी.च्या) घेऊन चपला झिजवणे म्हणजे ७० चा काळ (बी.ए. किया है, एम. ए. किया) परत आल्यासारखं वाटतंय.

In reply to by अजया

जर कॉलेजातील शिक्षकांवर अवलंबून न राहता झोकून देऊन अभ्यास करणार असेल तर या क्षेत्रात अजुनही भरपूर वाव असणार आहेच. समस्या फक्त वरवरचे ज्ञान असणार्‍यांसाठीच आहे. लेख व संपूर्ण लेखमालिका खूप भावली. मी भारतात राहत असताना दोन कॉलेजेसमध्ये गेस्ट लेक्चर्स दिली आहेत. भविष्यात मोठी सुटी असल्यास भारतवारीदरम्यान धागाकर्त्याशी संपर्क साधून गेस्ट लेक्चर देता येईल का ते बघीन.

In reply to by अजया

आवडीने आणि सचोटीने काम करणार्‍या उत्तम प्रतीच्या कर्मचार्‍यांची आणि अधिकार्‍यांची चणचण हे सार्वकालीक (आणि आजचेही) जागतीक सत्य आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही. फक्त मुलाला लक्ष विचलित न करता वर सांगितलेले गुण आत्मसात करायला सांगा.

अर्धवटराव 17/07/2015 - 06:44
अंजन. 'आधि वाढ मग विकास' हे आपलं राष्ट्रीय चरित्र या सर्व प्रकरणाच्या मुळाशी आहे. त्याचं मूळ आहे १८५७ नंतर भारताचं इंग्रजीकरण होण्यात (हि एक फार चांगली गोष्ट झाली असं आमचं मत). पहिले कॉपी करायची. मग हळुहळु, अर्ध कच्चं का होईना, मूळ रूप येतच हा आपला सिद्धांत आहे. लोकशही असो, मुक्त अर्थव्यवस्था असो, खासगीकरण असो कि अजुन काहि. आपण हाच पॅटर्न वापरतो. संधी हुडकायची, योग्य नियमन व्यवस्था उभारायची , श्रम घ्यायचे आणि फळ चाखायचे हि विकसीत देशांची मानसीकता. नसलेली संधी हुडकायची किंवा कुणीतरी ते सांगयचं, त्याच्या फायद्याकरता जाळं टाकायचं, काहिंना त्याचा त्याचा लाभ होईल-कुणाचं वाटोळं होईल त्याचं सांख्यीकी बघुन नवीन जाळं टाकायचं हि आपली पद्धत. जय हो !!

In reply to by अर्धवटराव

संदीप डांगे 17/07/2015 - 10:00
हजारटक्के सहमत. अगदी हेच टंकणार होतो. मूर्तींच्या कालच्या विधानामागे हेच कारण आहे. आपले लोक नवीन काही करायला घाबरतात, वाट पाहतात दुसर्‍याने करायची. त्याचे यशस्वी झाले की मग कॉपी करतात. अशाने आपण काळाच्या खूप मागे राहतो हे कळत नाही. सेफगेम खेळायची जन्मजात वृत्ती आहे पण सेफगेमला लागणारी अभ्यासू वृत्तीही नाही. आपल्याकडे शिक्षणाकडे बघण्याची गरज फक्त नोकरी मिळवण्यापुरती आहे. म्हणजे पैसा आणि मान देणारी नोकरी आणि आपण यामधे शिक्षण (डीग्रीचा कागुद) हा अडथळा म्हणून बघितल्या जातं, संधी म्हणून नाही. त्यामुळे अडथळा पार करायला साम-दाम-दंड-भेद वापरायला काही चुकीचं वाटत नाही लोकांना. कॉप्या करत पास होणे का होत असावं याचं हे साधं कारण आहे. शिक्षण हे स्वत:ला पात्र बनवण्यासाठी आहे असं लोकांना वाटतंच नाही. त्याला बायपास करण्याचे हरप्रकारे प्रयत्न केल्या जातात. आडातच मिष्टेक असल्याने पोहर्‍यात काय अपेक्षा करावी. नवीन काही करणार्‍याला आपलं वातावरण सपोर्ट करत नाही. त्यामुळे नवीन करू पाहणार्‍यांचा उत्साह टिकत नाही. एकिकडे आपल्याकडे 'हे नाही ते नाही' असं तोंडदेखलं बोलायचं आणि जेव्हा खरोखर सपोर्ट द्यायची वेळ येते तेव्हा नेहमीच्याच वृत्तीने वागायचं असंच चाल्लंय. आजवर जे मिळाले नाही ते मिळवण्यासाठी आजवर जे केले नाही ते करायला लागतं. पण आपण भारतीय लोक इतके झटके बसूनही शिकत नाहीत हे खरं दुर्दैव.

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव व तुमच्या प्रतिसादांच्या आशयाशी पूर्णपणे सहमत. प्रतिसाद ज्या प्रकारे लिहिले आहे त्यामुळे तर ते अधिकच भावले.

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव 17/07/2015 - 11:02
शिक्षण (डीग्रीचा कागुद) हा अडथळा म्हणून बघितल्या जातं, संधी म्हणून नाही.
आमची हिच गत होती सुरुवातीला. लेकीन भला हो उस मानवका...आमचा एक मास्तुरे एक दोन लेक्चरमधे असे काहि लक्ख बोलला कि आमचे डोळे खाडकन उघडले. बरं त्याने केवळ लेक्चरबाजी केली नाहि तर चांगली प्राध्यापकी नोकरी सोडुन प्रॅक्टीकली व्यवसाय यशस्वी करुन दाखवले. त्यावेळी आमच्या टाळक्यात जे काहि थोडंफार घुसलं त्याच्याभरोशावर आमचा गाडा आजवर चाललाय. असलं कोणि त्या अगोदर का भेटलं नाहि हि खंत आहे म्हणा... पर देर आए दुरुस्त आए. या असल्या लेखमालांबद्दल म्हणुनच आपुलकी वाटते. हे सगळं केवळ लेक्चरबाजी नसुन अगदी १००% व्यवहार्य आहे हे मी स्वतः अनुभवलय.

In reply to by अर्धवटराव

खेडूत 17/07/2015 - 11:14
आमचा एक मास्तुरे एक दोन लेक्चरमधे असे काहि लक्ख बोलला कि आमचे डोळे खाडकन उघडले. बरं त्याने केवळ लेक्चरबाजी केली नाहि तर चांगली प्राध्यापकी नोकरी सोडुन प्रॅक्टीकली व्यवसाय यशस्वी करुन दाखवले.
आमच्यासारखेच दिसतात तुमचे मास्तुरे! आम्ही बारा वर्षांपूर्वी चांगली प्राध्यापकी नोकरी सोडुन दिली म्हणून आज आनंदात आहोत. पण सोडण्याचं मुख्य कारण असंच झालं - की, '' मुलांना विषयासोबत अवांतर तांत्रिक माहिती का देता? तुमचा विषय शिकवा आणि गप रहा '' अशी विचारणा-कम दटावणी वारंवार होऊ लागली. आमचं म्हणणं असं होतं की इथं सर्वाधिक हुशार मुलं प्रवेश घेतात. त्याना सांगू नायतर काय बापूसाहेब मुंगळे इन्सटिटयुट मध्ये जाउन सांगणार का? नाय पटलं दिलं सोडून! सरकारी नोकरी सोडली म्हणून लोकांनी लै उपदेशाचे डोस दिलेले - आता ते आठवून गंमत वाटते.

सुबोध खरे 17/07/2015 - 10:27
शिक्षण हे स्वत:ला पात्र बनवण्यासाठी आहे असं लोकांना वाटतंच नाही. शिक्षण हे पात्रतेसाठी नसून पदवीसाठी आहे याचे मूळ आपल्या समाजवादी मनोवृत्तीत आहे.डाव्यांबद्दल तर बोलूच नये( सीताराम येचुरी सारखे लोक तर रोजगार निर्माण करणे हे सरकारचे काम आहे मग त्या आस्थापनात उत्पादन होवो कि न होवो असे बोलतात) एकदा नोकरीत चिकटला कि ब्रम्हदेवसुद्धा त्याला हाकलू शकत नाही बर्याच वेळेस अपात्र उमेदवाराला न्यायालये सुद्धा "मानवातापूर्ण" नजरेने पाहतात. अशा स्थिती मुळे काहीही करून पदवी मिळवा आणि त्या जोरावर नोकरी मिळवा. म्हणून अशी कुत्र्याच्या छत्र्यांसारखी इंजिनियरिंग कॉलेजेस निघाली आहेत. एकदा शिक्का बसला आणि सरकारी नोकरी मिळाली कि राष्ट्रपती सुद्धा तुम्हाला काढू शकत नाही. मग ज्ञान आहे कि नाही. त्यातून विविध वेतन आयोगांनी सरकारी नोकरीत बढती हि कालानुरूप असल्याचे नक्की केलेले आहे त्यामुळे तुम्ही कितीही नालायक असा एका विशिष्ट पातळी पर्यंत बढती मिळणारच. (आणि राखीव असलात तर अत्त्युच्च पातळी नक्की). (व्यापमचा महाघोटाळा याच मनोवृत्तीमुळे झाला आहे. कशीही पदवी मिळावा आणि तशाच तर्हेने सरकारी नोकरी मिळवा आयुष्याचे कल्याण होणारच). ज्ञान, पात्रता, संशोधन याचा काय संबंध?

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 17/07/2015 - 10:35
शिक्षण हे पात्रतेसाठी नसून पदवीसाठी आहे याचे मूळ आपल्या समाजवादी मनोवृत्तीत आहे. अगदी नेमकं पकडलं आहे खरेसाहेब, आजच्या भारताला अमेरिकेसारख्या प्रखर भांडवलवादाची गरज आहे. आजच्या ग्लोबलायझेशच्या जगात आणि इतक्या संधी उपलब्ध असतांना गरिब आणि मागासलेले राहू तर तो आपलाच दोष आहे हे तरुणांच्या मनावर बिंबवले जाणे खरोखर आवश्यक आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

संदीप डांगे 17/07/2015 - 11:44
आलेली परिस्थितीच बांधेन बहुतेक. जेव्हा दुसरा काही पर्याय राहणार नाही बदलण्याशिवाय तेव्हा बदलावेच लागेल. सगळ्यात आधी तर जनतेने राजकारण्यांना दोष देणे बंद केले पाहिजे. स्वतःकडे जबाबदारी घेऊन बदल घडवायला सुरुवात करावी लागेल. नाही शिक्षणव्यवस्था बदलत तर समांतर शिक्षणव्यवस्था उभी राहिली पाहिजे. जशी आज कोचिंग क्लासेसची उभी राहिली आहे. शिकणार्‍यांना कळकळ असेल तरच हे शक्य आहे म्हणा. काही उद्योगांनी स्वतःला लागणारे मनुष्यबळ घडवायला सुरुवात केली आहेच. अजूनही बरंच काही करता येईल. मला तरी सतत असंच वाटतं की भारत अशा वळणावर आजही उभा आहे जिथून हजारो यशाच्या वाटा फुटतात. पण जणू कडेलोटावरच उभे आहोत हे चित्र रंगवणे बंद केले पाहिजे. कारण हे चित्र तरूणांना सर्वायवल स्टँड घ्यायला भाग पाडतं जेव्हा खरंतर किलर स्टँड घ्यायची गरज आहे.

In reply to by संदीप डांगे

विजुभाऊ 17/07/2015 - 13:43
" संधींची समानता " म्हणजे परफेक्ट उदाहरण घ्यायचे असेल तर राहूल महाजन आणि राहूल गांधी या दोन्ही राहुलाना समान संधींची उपलब्धता होती. ( त्याचे त्यानी काय केले हा वेगळा विषय आहे.....)

In reply to by विजुभाऊ

संदीप डांगे 17/07/2015 - 14:20
विजुभाऊ, ते सर्व ठिक आहे. पण माझे नाव टाइप करतांना पूर्ण टाईप करावे, कुठल्याही प्रकारे शॉर्टकट मारू नये. कष्ट पडत असल्यास नाव टाइपच करू नये. संदेश व भावना पोचतात बरोबर. धन्यवाद! संपादकांना सांगून प्रतिसाद संपादून घेणे ही नम्र विनंती. चुकीचा पायंडा पडु नये म्हणून...

In reply to by विजुभाऊ

अस्वस्थामा 17/07/2015 - 14:56
राहूल महाजन आणि राहूल गांधी या दोन्ही राहुलाना समान संधींची उपलब्धता होती. ( त्याचे त्यानी काय केले हा वेगळा विषय आहे.....)
यावर असहमत. समजा एक कपडा व्यापारी आहे आणि त्याचे दुकान आहे. म्हणून त्याच्या पोराला तिथे तसाच व्यापारी दुकानदार बनण्याची संधी आहे असे म्हणणे आणि ती घालवली असे इतरांनी म्हणणे हे पटत नाही.त्यांना काय करायचेय ते त्यांना ठरवू द्या ना. नसेल बनायचं एखाद्यास दुकानदार तर काय "संधी घालवली" म्हणायचं काय ?
( त्याचे त्यानी काय केले हा वेगळा विषय आहे.....)
त्या राहूल गांधी बद्दल असे म्हणता येईल एकवेळ कारण तो झेपत नसताना देखील राजकारणीपणा करत बसलाय. त्याला उपरती होईल तो सुदीन असेच म्हणावे लागते त्याच्यासाठी. पण त्या राहुल महाजन बद्दल कसलाही आदर नसतानापण असे म्हणावे वाटते की त्याला नव्हते राजकारणात यायचे त्याने त्याचे इतर उद्योग केले, त्याची मर्जी. "संधीची उपलब्धता आणि त्याने त्याचे काय केले" हे प्रश्न त्याच्या अथवा रितेश देशमुखच्या(जर आलाच नै राजकारणात तो तर) बाबतीत गैरलागू ठरतात असे वातते.

In reply to by संदीप डांगे

एस 17/07/2015 - 15:44
हा प्रतिसाद तुम्ही मनापासून लिहिलाय की नाही हे माहीत नाही. माझी बर्‍याच विषयांवर बरीच मते आहेत. ती इथे मांडावीत असे इथले वातावरण मात्र नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. असो. चालू द्या.

In reply to by एस

संदीप डांगे 17/07/2015 - 15:56
मी तो मनापासुनच लिहलंय.. कारण एकोळी प्रतिसादातून प्रतिसादकर्त्याला नक्की काय म्हणायचंय ते कळत नाही कधी कधी. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय हे समजल्याशिवाय मी पुढचा प्रतिसाद कसा लिहिणार? म्हणजे तुम्ही वेगळंच काही म्हणताय आणि मी मनात वेगळाच अर्थ घेऊन लिहिलं तर सगळं मुसळ केरात. नै का? तुमच्या एका शब्दातून तुम्हाला हवा असलेला नेमका व पुस्तकभर अर्थ शोधायला मी काही प्रकांडपंडीत किंवा अंतर्यामी तर नाही बुवा. प्रत्येकाची मतं असतातच बर्‍याच विषयांवर, त्यांनी ती मांडावी की नको हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण एखाद्या प्रतिसादावर खिल्लीसदृश्य एकोळ टाकली तर वाचकाने नेमकं समजायचं तरी काय? भले माझं ज्ञान तुमच्यापेक्षा फारच कमी असेल. पण ते कुठं चुकतंय ते समजलं तर पाहिजे की नाही? (मी तरी मिपावर तेवढ्यासाठी येतो) की फक्त तुमचं ज्ञान कमी आहे अशा अर्थाची नुसती टिप्पणी टाकून निघून जायचं व मत विचारलं की वातावरण खराब आहे असं म्हणायचं? असो. बाकी तुमची मर्जी...

In reply to by संदीप डांगे

एस 17/07/2015 - 19:01
१. किमान शब्दांत म्हणणे मांडायची सवय असल्याने मेगाबायटी प्रतिसाद मी देत बसत नाही. २. वैयक्तिक टीकाटिप्पणीला मी उत्तर देत नाही. ३. माझ्या मूळ प्रतिसादाचा रोख हा भांडवलशाहीच्या आंधळ्या स्वागतामागील धोके विसरता कामा नयेत ह्याकडे होता. भांडवलशाही असो वा साम्यवाद, संधींची किमान समान उपलब्धता आणि मानवविकासाच्या शक्यता ह्या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी तिथल्या व्यवस्थेत मुळातच नैतिकतेचे एक अधिष्ठान असायला लागते. ते नसेल तर जगातली कुठलीही राज्यव्यवस्था तेथील सर्व नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याचे कल्याणकारी ध्येय्य प्राप्त करण्यास असमर्थ ठरते. प्रस्तुत लेखमालेतही तेच मांडण्यात आले आहे. इथे अभियांत्रिकी शिक्षणाची आलेली सूज हीसुद्धा अनियंत्रित भांडवलशाहीचीच कमाल आहे. (तळटीपः मी साम्यवादी नाही.)

In reply to by एस

संदीप डांगे 17/07/2015 - 19:55
भांडवलशाहीच्या आंधळ्या स्वागतामागील धोके विसरता कामा नयेत ह्याकडे होता. भांडवलशाही असो वा साम्यवाद, संधींची किमान समान उपलब्धता आणि मानवविकासाच्या शक्यता ह्या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी तिथल्या व्यवस्थेत मुळातच नैतिकतेचे एक अधिष्ठान असायला लागते. ते नसेल तर जगातली कुठलीही राज्यव्यवस्था तेथील सर्व नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याचे कल्याणकारी ध्येय्य प्राप्त करण्यास असमर्थ ठरते. यासाठी धन्यवाद!

प्यारे१ 17/07/2015 - 13:09
उत्तम लेखमाला. आधीच्या भागात लिहिलेलं carry forward आणि नापास न करणे यामध्ये भरडले गेलेलो आम्ही विद्यार्थी. त्यात अभ्यास का करायचा याचा पोच नव्हता, आर्थिक परिस्थिति व्यवस्थित पास झालो तरच शेवटच्या वर्षीपर्यंत जाऊ शकण्याची होती, सुरुवातीला पैसे जास्त जाण्याचा अपराधगंड, नापास झाल्याचा न्यूनगंड, नंतर कोडगेपना (यात कानानं ऐकू न येणं आणि त्यामुलं शिकवलेलं न समजणं हे सगळांच् होतं. ) carry forward चा एक फ़ायदा म्हणजे सबमिशन नंतर कॉलेज नव्हतं. मग विषय नंतर काढत बसलो. नोकरी करत करत. नोकरी करत स्वतपुरते का होईना पैसे मिळवत विषय त्यामानानं लवकर सुटले. असो!

सस्नेह 17/07/2015 - 14:46
माहिती अन अभ्यासपूर्ण लेखमाला. ..पण काहीशी नकारात्मक. याबरोबरच अभियांत्रिकीव्यतिरिक्त इतर करिअरसंधी यावर माहिती आली असती तर सकारात्मक झाली असती. अमुक करू नये, यापेक्षा तमुक केले तर कसे, हे वाचायला आवडेल.

खेडूत 17/07/2015 - 14:55
नकारात्मक आहे यावर सहमत. मालिकेचा परीघ 'इंजिनियारिंग प्रवेशाचा निर्णय' इतकाच ठरवला होता अन्यथा खूप लांबले असते. सध्या प्रवेशप्रक्रिया चालू आहे आणि पालक भरकटताना दिसताहेत म्हणून पटकन लिहून पूर्ण केली. सरकार आणि संस्था हा बाजार चालू ठेवतील, पण 'आपण नियंत्रण करूयात' हा संदेश द्यायचा होता. शिवाय सर्वच पर्यायी करीयर्स बद्दल मला माहिती नाही....

मोहनराव 17/07/2015 - 18:30
एक अतिशय उत्तम लेखमालिका. सध्याची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे हे माहित नव्हतं. शिफ्ट्मध्ये कॉलेजेस चालतात हे ऐकले नव्हते. आजकालच्या फिज ऐकुन तर डोळे फिरतात. माझे शिक्षण त्या मानाने खुपच कमी खर्चात झाले. मीपण एक सिओईपी मधुन पासआऊट झालेला अभियंता. मला ती सीट २ राऊंड्ला मिळाली होती. नशिब चांगले म्हणायचे बाकी काय. पहिल्या राऊंडला एक बालेवाडी इथे नवीन निघालेल्या कॉलेजला मिळाला होता प्रवेश. इमारत अजुन बांधकाम अवस्थेत असुनसुद्धा क्लासेस चालु होते. काही विद्यार्थ्यांना विचारले असता ते म्हणाले दर्जा एकदम टुकार आहे, इथे अजिबात प्रवेश घेऊ नकोस. कुठल्या एका पुढार्‍याचे कॉलेज होते. असो. सगळा शिक्षणाचा बाजार झालाय बाकी काही नाही.

माहितगार 18/07/2015 - 17:56
वास्तवदर्शी लेख मालिका आवडली. एकदा पुण्यातील एका अगदी छोट्या कंपनीसाठी संगणक अभियंते निवडताना प्लेसमेंट सर्वीसचे चार्जेस कंपनीचे मालक देत नाही म्हणाले म्हणून कँडीडेटच्या पगारातून पैसे घेणार्‍या प्लेसमेंट सर्वीस कडून ४-५ कँडिडेट घेतले. सहा साडेसहा हजाराच्या जॉबसाठी मुले उड्यामारून तयार होती कारण ग्रामीण भागातून आलेली बरीच (अभियंता) मुले रोजंदारीचे आयटीया लेव्हलचे कामगार म्हणून तीन साडेतीन हजारावर (१२ तास) काम करत होती त्यातले पहिल्या महिन्याचे चाळीस टक्के प्लेसमेंट एजन्सी घेणार. आणि एवढे करून हे जॉबही परमनंट असणार नाहीत म्हणजे दर सहा महिन्यानी प्लेसमेंट एजन्सीला चाळीस टक्के देणे आले. प्लेसमेंट एजन्सीला त्यांचे चाळीस टक्के मिळावेत आणि मुलांनी सहा महिन्याच्या आतही जॉब सोडू नये म्हणून त्यांच्या सर्टीफीकेट्सची ओरीजनल्स या प्लेसमेंट कंपन्या ठेऊन घेणार थोडक्यात अभियंत्यांकडून वेठबिगारी. बर्‍याच मुलांच्या ग्रामीण पालकांनी कोरडवाहू जमीन ठेवण्यापेक्षा आहे नाही ती जमीन विकून ह्या मुलांना मोठ्या आशेने अभियांत्रिकी शिक्षण दिलेले ज्ञान आणि एक्सपोजरच्या अभावाने आणि स्पर्धा ह्या कारणांनी मुले अपेक्षीत पगार सोडाच शहरातील स्वतःच्या जेवणाचे आणि राहाण्याचे पैसे मिळाले तर पुरे. वर जिथे जिथे मुले लिहिले त्यात अभियंत्या मुलीही आल्या. अशीच परवड एम बी ए ची कॉलेजेस अत्याधिक प्रमाणात काढूनही केली गेली. अर्थात अशा महाविद्यालयातून बाहेर पडलेला कठीण परिस्थितीला तोंड देणारा विद्यार्थीवर्ग निमुटपणे सहन करत असतो मिसळ पाव सारख्या संकेतस्थळावरून त्यांनी त्यांच्या समस्यांबद्दल बोलते व्हावयास हवे तरच त्यांच्या समस्यांच्या गांभीर्याचा अंदाज समाजापुढे अधीक व्यवस्थीतपणे पुढे येऊ शकेल.

In reply to by माहितगार

आदूबाळ 18/07/2015 - 19:23
अशीच परवड एम बी ए ची कॉलेजेस अत्याधिक प्रमाणात काढूनही केली गेली.
एमबीए हा इंजीनियरिंगपेक्षा भयानक प्रकार आहे. एका जाणत्या माणसाला या बाबत लिहितं करायच्या प्रयत्नात आहे.

In reply to by माहितगार

पैसा 19/07/2015 - 10:26
त्यांच्या सर्टीफीकेट्सची ओरीजनल्स या प्लेसमेंट कंपन्या ठेऊन घेणार
ओरिजिनल्स कशा काय ठेवता येतात? शाळा कॉलेजात ठेवणे वेगळे. हे बेकायदेशीर वाटते. आणि कंपन्या तरी थेट भरती का करत नाहीत? त्यांच्याकडे एच आर वाले लोक असतातच.

In reply to by पैसा

सतिश गावडे 19/07/2015 - 11:21
ओरिजिनल्स कशा काय ठेवता येतात?
सन्माननीय हे हल्ली फ़्रेशरच्या बाबतीत सर्रास होते. मुळ कागदपत्रे कंपनीकडे अडकून पडल्याने वेठबिगारी करण्यापलीकडे पर्याय नसतो.

In reply to by सतिश गावडे

खेडूत 19/07/2015 - 13:11
भयन्कर आहे! असं हैदराबादला करतात हे ऐकलं होतं. महाराष्ट्रात असं काही ऐकलं नव्हतं. म्हणूनच हल्ली कंपन्या पार्श्वभूमी तपासण्यासाठी वेगळ्या संस्था नियुक्त करतात. खरा अनुभव नसतो आणि असे दोन वर्षे ओलिस राहून बाहेर पडणारे 'बिचारे' मुलाखतीस येतात.

माहितगार 18/07/2015 - 20:28
मिपाकरांनी फाट्यावर मारलेल्या माझ्या डॉ. प्रकाश पवार यांच्या 'आरक्षण' विषयक लेखाच्या निमीत्ताने या धागा लेखातून या धाग्यासाठी एक अनुषंगीक अवांतर मुद्दा. ... *वाढत्या लोकसंख्येचा बेरोजगारी वरील प्रभाव; शैक्षणिक क्षेत्रातून मागणी पेक्षा पुरवठा अधिक देणार्‍या शैक्षणिक संस्थांचे खर्चीक ढोंग व त्यातून उत्पन्न होणारी छूपी बेरोजगारी आणि उद्योजकाता विकास चळवळीच्या अपयशाचा परामर्ष: आरक्षण विषयाचे विश्लेषण होताना ज्या काही महत्वाच्या मुद्यांची चर्चा होताना दिसत नाही त्यात एक म्हणजे वाढती लोकसंख्या आणि त्या मानाने रोजगाराची अनुपलब्धततेतून येणारा सामाजिक दबाव. यातीलच समांतर मुद्दा शैक्षणिक पात्रतेस अनुसरून रोजगार नसलेल्या छूप्या बेरोजगारीचाही आहे. शैक्षणिक पात्रतेस अनुसरून रोजगार नसलेल्या छूप्या बेरोजगारीचा प्रश्न नवीन नाही, गेल्या वीसवर्षातील यातील नवीन बाब म्हणजे शिक्षणाचे खासगी करण झाल्यानंतर ज्या उज्वल भवितव्याची स्वप्ने यूवकांना दाखवून त्यांच्या कडून भरमसाठ देणग्या घेऊन शिक्षण दिल त्या प्रमाणात त्यांना प्रत्यक्षात रोजगार संधी उपलब्ध झाल्या नाहीत यातील एक कारण पुरवठा आणि मागणी यातील तफावत राहील आहे. ग्रामीण भागातील उंच देणग्या देऊनही रोजगार प्राप्त न झालेल्या यूवकांना मुंबई पुण्यात ज्या वेठ बिगारीला तोंड द्याव लागत ते ज्या संवेदनशील लोंकांनी जवळून अनुभवल असेल तेच सांगू शकतील अथवा त्या अनुभवातून गेलेले तरूणच त्यांची लाजीरवाणी स्थिती समोर मांडू शकतील. लोकसंख्येचे प्रश्न आणि हा असंतोष समाजात खदखदत असणे आश्चर्याचे नाही ही गोष्ट येथे लक्षात घेणे जरूरीचे वाटते. पण याच उत्तर उद्योजकता विकासात आहे की आरक्षणात हे या प्रश्नाला शांत चित्ताने भिडल्या नंतरच कळू शकते. ....

अत्यंत पोटतिडकीने लिहिलेली आणि वाचकांचे डोळे खाडकन डोळे उघडणारी लेखमाला. हे असे फक्त इंजिनीरिंग मधेच चालले आहे असे नाही , सर्वच क्षेत्रात शिक्षणाची अशी वाट लावायचा विडा उचलला आहे या शिक्षण सम्राटांनी . सरस्वतीला यांनी लिपस्टिक लाउन बाजारात उभे केले आहे. पैजारबुवा,

खेडूत 23/07/2015 - 09:24
प्राथमिक प्रवेश फेरी आता झाली आहे- यात विशेष रस असल्याने यावर्षी किती जागा मोकळ्या जागा रहातात त्याची उत्सुकता आहे. पहिल्या फेरीत मिळालेल्या जागी काही ना काही कारणाने हजारो लोक्स जातच नाहीत. परिणामी त्या मोकळ्या राहतात. आता समुपदेशन सुरु झाले आहे. त्यातून उरलेले प्रवेश होतील. मेडिकलला मात्र जरी दुसऱ्या फेरीत मिळणार असेल तरी पहिले जिथे मिळाले तिथे रीतसर प्रवेश घ्यावाच लागतो. खासगी असले तरी . आभियांत्रिकीलाही २००० साला पर्यंत असं होत होतं की जागांपेक्षा दोनतीन हजार अर्ज जास्त येत. तितक्या लोकांना प्रवेश मिळत नसे. तेंव्हा रिपोर्ट न करणारे या प्रक्रियेतून बाद होत. यावर्षी असेही अर्जच कमी आल्याने पासष्ठ हजार मोकळ्या जागा असणार हे आपण पाहिलं आहे. आता मिळूनही प्रवेश न घेणारे किंवा अन्य अभ्यासक्रमाला जाणारे त्यात वाढतील. कॉलेजे लोकांना बोलवू-बोलवून नेऊ लागलीत . खालील आलेखात पन्नास प्रकारच्या शाखांपैकी प्रातिनिधिक फक्त पाच शाखांची आकडेवारी पहा. n पुणे, विदर्भ, शिवाजी, मुंबई, मराठवाडा या क्रमाने विद्यापीठामधे अनावश्यक संस्था आहेत असे दिसते. हे अत्यंत रोचक आहे. अन्य छोट्या विद्यापीठात एकूण जागाच कमी, त्यामुळे रिकाम्या जागाही कमी आहेत. जसे बाटु- लोणेरे, किंवा गोंडवन विद्यापीठ. ते इथे परिणाम करत नसल्याने धरले नाहीत. सोयीसाठी पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा आणि विदर्भातल्या प्रत्येकी दोन विद्यापीठांना एकत्र केले आहे. (तसेही नुसत्या राजकारणानेच त्यांना वेगळे केलेय!) आता दहा ऑगस्ट पर्यंत अचूक आकडा कळेल. पण लेखात म्हटलेली लालसा विभागवार स्पष्ट होते! जनता हुशार आहे. सुमार संस्थांना मस्त फाट्यावर मारले आहे. एका संस्थेत कुठल्याश्या शाखेत सर्व १२० जागा म्हणजे दोन्ही तुकड्या मोकळ्या राहिल्या आहेत ! (त्याला परवानगी देणारे आता कुठे असतील?) विशेष म्हणजे शासकीय अभियांत्रिकी (अवसरी-पुणे ) मध्ये इलेकट्रोनिक्सच्या १७ जागा मोकळ्या गेल्या. मंत्र्यांनी मनमानी करत गावाकडे काढलेले सरकारी कॉलेज असल्याने हुशार मुलांनी पाठ फिरवली आहे. एकूण बरीच माहिती मनोरंजक आहे. पालक सुजाण असल्याचे पाहून आनंद वाटला ! अधिक सविस्तर संस्थानिहाय माहितीसाठी या ठिकाणी पाहता येईल.

In reply to by खेडूत

राही 23/07/2015 - 11:00
'जनता हुशार आहे. सुमार संस्थांना फाट्यावर मारले आहे' तेच तर. मागणी होती म्हणून पुरवठा बेबंद वाढला. गैरव्यवहार वाढले. हे अर्थात गैरव्यवहारांचे समर्थन नाही, ती 'का?' या प्रश्नाची चिकित्सा आहे. मागणी घटली की आपोआपच या संस्था बंद पडतील किंवा नवी कुरणे शोधतील. जनता मेंढरांसारखी वागताना दिसली तरी त्यात एक व्यवहार असतो, रोजीरोटीचा व्यवहार. आणि व्यवहारवाद हे एक उघडे-नागडे, कुरूप असे वास्तव असते.

In reply to by खेडूत

पैसा 23/07/2015 - 11:53
कॉलेजे लोकांना बोलवू-बोलवून नेऊ लागलीत .
हे कधीच सुरू झालंय. २ वर्षांपूर्वी माझ्या मुलाला सीईटी नंतर असे कित्येक ईमेल्स आणि एसेमेस आले. आमचे कॉलेज असे आणि तसे, फीमधे सवलत देऊ वगैरे. त्याला गोव्यात आम्ही रहातो तिथेच सरकारी कॉलेजमधे मेक्यानिकलला पहिल्याच राउंडमधे अ‍ॅडमिशन मिळाल्याने महाराष्ट्र सीईटीला चांगले मार्क्स असूनही बाकी काही विचारही केला नाही.

अभिजित - १ 01/08/2015 - 18:44
विना अनुदानित कोलेज मध्ये या वर्षी ८० हजार जागा रिकाम्या राहणार आहेत. बिच्चारे कोलेज चालक. केंद्र सरकार या करता योग्य पाऊले उचलत आहे. हे बघा .. थोडक्यात विना अनुदानित ला ३२०० बकरे मिळतील जे एरवी NIT मध्ये जाऊ शकले असते. आहे कि नाही सरकार डोकेबाज ? http://www.loksatta.com/kg-to-college-news/nit-waste-of-space-this-year-3200-1128241/ विविध कारणांमुळे प्रवेश रद्द करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागा अन्य प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांमधून भरण्याऐवजी त्या रिक्तच ठेवण्याचे अनाकलनीय धोरण 'नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी'ने (एनआयटी) राबविल्याने देशातील 'आयआयटी'खालोखाल प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या तंत्रशिक्षण संस्थेतील तब्बल ३२०० जागा यंदा चक्क वाया जाणार आहेत. थोडय़ाफार गुणांनी एनआयटीचा प्रवेश हुकलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर यामुळे मोठा अन्याय होणार आहे

In reply to by अभिजित - १

खेडूत 03/08/2015 - 15:54
एन आय टी आणि नव्या आय आय टीज मध्ये हल्ली (२००९ नंतर )जागा शिल्लक रहातात. अश्या एकूण ९० संस्था एकत्र अ. भा. पातळीवर प्रवेश प्रक्रिया करतात . गेल्या वर्षी सुद्धा बरोब्बर २ ऑगस्टला अशाच मोकळ्या राहिलेल्या जागांबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने या संस्थांना सुनावले होते. मनुष्यबळ मंत्रालयाला पुढील वर्षी (२०१५-१६) उपाय शोधण्यास सांगितले होते. त्यामुळे यावर्षी ते झाल्यास विद्यार्थी पुन्हा न्यायालयात जातील आणि किमान पैसे परत मिळवतील. या संस्थांना अश्या जागांचे या वर्षी १४.५ कोटी रुपये मिळाले तरी पुढच्या तीन वर्षात मिळू शकणारे १०० कोटी बुडणार आहेत . त्यामुळे असे करणे मुळीच शहाणपणाचे नाही ! मात्र हे इतर राज्यातल्या खासगी संस्थांच्या फायद्यासाठी केले जाते असे नाही. देशभरात अभियांत्रिकीच्या सुमारे साडेपाच लाख जागा मोकळ्या रहातात. या तीन हजाराने त्या संस्थाना फरक पडत नाही. निव्वळ लाल फितीच्या कारभाराचा नमुना आहे! मागास विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरत असते. खासगी संस्था ते सरकारकडून मिळवतात. त्यामुळे कसेही करून इनटेक वाढवणे , मागास विद्यार्थ्यांना आकर्षित करून, प्रवेश देऊन शासनाकडून शुल्क उकळणे - सर्वांना उत्तीर्ण करून पुढील वर्षीचे उत्पन्न निश्चित करणे असा खेळ चालू असतो. त्यापुढे जाउन अस्तित्वात नसलेल्या विद्यार्थ्यांचे पैसे लाटण्याचेही प्रकार झाले आहेत. यावर्षीच्या ८०,००० मोकळ्या जागांमध्ये मागास विद्यार्थांच्या जागा ७०% असू शकतात. याचे कारण मुळात गरजच नसताना प्रवेश क्षमता वाढली आहे . अजून १५ दिवसांत अधिकृत आकडेवारी मिळेल असा अंदाज आहे.

अभिजित - १ 01/08/2015 - 18:46
आणि अजून एक . मागास वर्गीय विद्यार्थी लोकांचे भले व्हावे म्हणून त्यांना आरक्षण आहेच. पण या खासगी कोलेज मध्ये पण त्यांना जागा असतात आणि त्यांची करोडो रु ची फ़ी दयाळू सरकार भरते. अर्थात कोलेज चालाकंचे भले व्हावे हाच खरा हेतू. इतर ठिकाणी सरकार कडे पैसा नाही . पण इथे उडवायला आहे. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे भाजप सरकार येउन पण हा प्रकार अजून हि चालूच आहे. खेडूत साहेब जरा याच्यावर पण प्रकाश टाकाल का ? नक्की किती जागा / सरकार दर वर्षी किती पैसे भरते इथे ?

बबन ताम्बे 11/08/2015 - 19:13
त्यानंतर चित्र क्लीअर होईल. पण अंदाजे ६०००० जागा रिकाम्या रहातील असा अंदाज आहे. जिथे जागा भरल्या जाणार नाहीत अथवा खूप कमी भरतील, ती कॉलेज बंद पडायच्या मार्गावर आहेत. वाईट तिथल्या स्टाफचे वाटते. त्यांच्या नोकरीचे काय?

खेडूत 25/07/2016 - 10:53
धागा वर काढत आहे- मुख्यतः जे पालक येत्या वर्षा दोन वर्षांत पाल्याला अभियांत्रिकीला पाठवू इच्छितात आणि त्या क्षेत्राची माहिती नाही, त्याना उपयोग व्हावा. या वेळची प्रवेश प्रक्रिया- २०१६ संपली. यावर्षीही पालक आणि विद्यार्थी, दोघांनीही ते सजग असल्याचे दाखवून दिले आहे. मोकळ्या जागा रहात असल्याने नियमावलीचे पालन करत सरकारने तीस हजार जागा आधीच कमी केल्या होत्या. त्यामुळे आधीच्या १,६५,००० जागांच्या तुलनेत यावर्षी १,३५,००० जागा होत्या. कॉलेजांनीही विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी फी कमी केली आहे. त्यांपैकी अवघ्या ७१,००० जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे निम्म्या जागा रिकाम्या रहाण्याचा ट्रेंड तसाच राहिला आहे. आता पुढच्या वर्षी ही सूज अजून उतरते का ते पहायचे! एक रोचक गोष्ट अशी: पुणे (२९ हजार) आणि मुंबई (१७ हजार) या दोन विद्यापीठ क्षेत्रांत ६५% प्रवेश झालेत. म्हणजे अवघे ३५% प्रवेश उर्वरित महाराष्ट्रात झालेत. त्याच पुणे विभागात सहा महाविद्यालये अशी आहेत, जिथे पैसे देऊन एकही प्रवेश झाला नाही! म्हणजे मागासवर्गीय कोट्यातून १०-२० टक्के प्रवेश केवळ फी पडत नाही म्हणून झाले. अशी महाविद्यालये विदर्भात सर्वाधिक आहेत. (अश्या एका ठिकाणी पहिला विद्यार्थी महाराष्ट्रात गुणवत्ता क्रमाने ९२००० वा आलेला आहे.) आता सर्व नियम मोडीत काढून उद्यापासून पुन्हा तीन दिवस 'प्रवेश प्रक्रिया- चौथा भाग' होत आहे. हा, 'जो जे वांच्छील तो ते लाहो' राऊंड आहे, त्यामुळे अजून एक-दोन हजार लोक्स आंत येतील. डिप्लोमा (पदविका) साठी २५ हजार जागांसाठी अवघे १५००० अर्ज आले आहेत. याचा परिणाम असा होतोय, की प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे पगार साताठ महिने अडून रहात आहेत. त्यातून काही अन्य समस्या उभ्या रहात आहेत. हे हजारो विद्यार्थी आता अन्य व्यवसायाभिमुख अभ्यासाकडे वळत आहेत, असे एका प्राध्यापकाने सांगितले. ' जे होते ते चांगल्यासाठीच' असं म्हणून निरीक्षण करत आहे...!

In reply to by खेडूत

अभ्या.. 25/07/2016 - 11:04
खेडुतराव, ह्याला पूरक बातमी. वस्तुस्थिती माहीत नाहीये पण परवाच्या आयटीआय प्रवेशप्रक्रियेला सोलापूर आयटीआय समोरील रस्ता ब्लॉक. 2 किमी लाईन.

In reply to by अभ्या..

खेडूत 25/07/2016 - 11:13
खरंय. डिप्लोमाधारक हाताने काम करत् असूनही ते कामगारवर्गात मोडत नाहीत. त्यांना युनियन करता येत नाही. त्यापेक्षा नक्की जॉब मिळवून देणारे शिक्षण म्हणून आय टी आय करण्याकडे ओढा आहे.

टवाळ कार्टा 16/07/2015 - 17:14
माझ्या कंपनीत इंजिनीअरचे फ्रेशर घेणे बंद केले आहे...फक्त बीएस्सी आयटी फ्रेशर घेणार...कारण इंजिनीअरचे फ्रेशर १-३ वर्षांत सोडून जातात

सदस्यनाम 16/07/2015 - 17:44
खेडूतराव अत्यंत माहीतीपुर्ण अन डोळे उघडणारी मालिका. शतशः धन्यवाद. सुरुवातीच्या दोन भागातली परिस्थिती बर्‍यच अंशी पाहण्यात होती पण या भागाने दिलेले धक्के भयानक आहेत. सुदैवाने ह्या क्शेत्रात शिक्षण झालेले नस्ल्याने नशीबवान समजतो स्वतः ला. (जाता जाता: ईंजिनिरींग कॉलेजेसची मुले त्यांच्या त्यांच्या फेस्टीव्हलचे टीशर्टवर "वी मेक द वर्ल्ड", वी बिल्ड द वर्ल्ड" टाईप्चे लोगो मिरवायची. त्यावेळी पण आम्ही त्यांना हसत असू. आता तर कीवच येईल. ऑल ईंजीज टेक लाईट हं ;) )

खूप आवडली लेखमाला. एकाच गावातली ३ अशी कॉलेजेस बघितली आहेत जिथे अनेक जागा रिकाम्या आहेत. ही सगळी राजकारणी लोकांची, दोन चकाचक इमारती उभारायच्या, नावाला वृक्षारोपन वगैरे करायचे, तिथे आत काही नसले तरी चालेल. माझी एक वहिनी जेव्हा तिथे शिकवत होती, तेव्हा कित्त्येक वेळा आता या लोकांना कसे शिकवावे, काय करावे जेणेकरुन यांना समजेल, हे अभ्यास करतील आणि पास होतील याने तिलाच त्रास व्हायचा. पण मुलांना कशात रसच नसेल, तर करणार काय. लहान गावात जेव्हा अभियांत्रिकी कॉलेजेस चालु झाली, तेव्हा प्रत्येक घरातुन आता काहीही झाले, कितिही कमी मार्क्स मिळाले तरी पोरगा/पोरगी होइलच इंजिनिअर ही मानसिकता खूप जणांची पाहिली आहे. यात अजुन एक मुद्दा असाही असतो की 'डोळ्यासमोर असलेला बरा, उगाच शहरात जाऊन बिघडायचा, त्यापेक्षा इथे बरे वगैरे'. पण अट्टाहास इंजिनिअरच करायचा. आज यातले बहुतेक जण नोकरी मिळवण्यासाठी धडपडत आहेत किंवा कसेबसे भागवताहेत. घराबाहेरही पडावंच लागलं. पण अजुनही आपले मार्क्स, गुणवत्ता बघुन शिक्षणाचा पर्याय निवडण्याची मानसिकता कमीच आहे. मागच्या भागात दोन शिफ्ट्स मध्ये कॉलेज चालवुन विद्यार्थी क्षमता वाढवण्याबद्दल आले होते. जेव्हा आमच्याच कॉलेजमध्ये हे सुरु झाल्याचे ऐकले, तेव्हा आम्हाला हाच प्रश्न पडला होता की जिथे ६० लोकांसाठी लॅबमधली उपकरणे, संगणक पुरेसे नव्हते तर आता १२० लोकांचे काय होणार. अगदी आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतःचे लॅपटॉप्स असतात, नेटची उपलब्धता असते तरीही. आणि हे एका चांगल्या समजल्या जाणार्‍या नामांकित कॉलेजात. बाकी ठिकाणी काय बोलणार?

In reply to by मधुरा देशपांडे

आनन्दा 16/07/2015 - 22:16
बरोबर आहे, तरी पण कॉलेजेस बंद होण्याची शक्यता कमी. कारण हा बराचसा "ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट" चा गेम आहे.

फारच सुंदर, समतोल आणि जमिनीवर उभी असलेली लेखमालिका ! या व्यवसाय क्षेत्राचा विचार करणार्‍या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी जरूर वाचावी अशी आहे. या क्षेत्रात अजून पुरेसे न मुरलेल्या (किंबहुना मुरलेल्यांनाही) या लेखांतील वस्तूस्थितीच्या विश्लेषणाचा उपयोग नक्की होईल. जाता जाता : लेखमालिकेत चर्चिलेल्या अर्थ-राज-कारणामुळे वैद्यकिय क्षेत्राचेही पुरेसे "कल्याण' केले गेलेले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा 16/07/2015 - 22:17
परवाच दहावी पास झालेल्या एका मुलाला सांगितले, बाबारे तू कायपण कर, पण विंजिनेर बनू नको.

ओहो 16/07/2015 - 18:19
लहान गावांमधल्या महाविद्यालयांत काय होते हे सगळ्यांनीच येथे सांगितले पण पुण्या मुंबईत तरी काय वेगळे चित्र आहे होम युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी कमी आणि अदर देन युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी जास्त कारण काय तर या विद्यार्थ्यांकडे जरा जास्त पैसा आहे…. एकाच इमारतीत चालवले जाणारे अनेक अभ्यासक्रम, येउन जाउन असणारे प्राध्यापक आणि डझन भर events आणि आदल्या दिवशी फुटणारे पेपर. छानच आहे सर्व. नारायण मूर्ती नि आताच म्हंटल कि गेल्या ६० वर्षात जगाणे नोंद घ्यावी असे संशोधन झाले नाही भारतात. आय आय टी नको आय टी आय हवीत असे पंतप्रधान म्हणत आहे. म्हणजे त्यानाही हे वाटते कि भारतातील युवा वर्गाने रोजानेच काम करवे. (सुट -बूट युवा वर्गाने घालू नये) त्यांनी approns घालवित. या वर्षीच्या बजेट मध्ये शिक्षणावरचा खर्च कमी करून त्यांनी पहिली भेट दिली होतीच त्यात हि कमी लेखत राहा स्वतःला ची भर ! उच्च शिक्षणातला GRE (Gross enrollment ratio ) अजूनही १३-१५ % आहे त्याचे काय? प्राथमिक / माध्यमिक निकालात झालेला फुगवटा हा एक वेगळाच विषय आहे. त्यामुळे खेडूत राव, आपली लेखमाला कितीही चांगली असली तरी अजून किती तरी प्रश्न अनुतारीतच आहेत .

सुंदर पण व्यथित करणारे. माझ्या घरात पार आजोबांपासून शिक्षकी परंपरा होती. माझे आजोबा, काका, वडील आणि मामा शिक्षक होते. २००० साला पर्यंत काहीतरी दर्जा होता. आता बघवत नाही. सर्वच ठिकाणी सरकार स्वतः हात काढून घेतय आणि त्याचे दुष्परिणाम पुढील १०-२० वर्षात जोमाने दिसतील. आत्ता आयटीमधली सुबत्ता हि आधीच्या ४०-५० वर्षात लोकांनी घेतलेल्या कष्टाची होती हे अजून आपल्याला समजलेले नाहीये. नवीन आलेले शिक्षक फक्त आपली नोकरी कशी राहील ह्याच विवंचनेत आहेत. ना धड पगार मिळतो ना धड सन्मान मिळतो आणि मुळात स्वतःला पुस्तकी द्यानाशिवाय काहीच माहिती नाही अशी अवस्था आहे. दुर्दैवाने हे पार पहिली पासून होतंय. इतकी क्लास संस्कृति फैलावली आहे कि मला प्रश्न पडलाय शाळा आणि कोलेजस हवीतच कशाला? नुसतेच क्लासला जावे आणि बाहेर परीक्षा द्यावी. ना कुठे खेळायला मोकळे मैदान आहे ना कुठे तुमच्या लायकी प्रमाणे तुम्हाला काही मिळते. त्यातून प्रचंड लोकसंख्या आणि अतिशय कमी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी चांगली शाळा/कॉलेजेसची संख्या. हे कसे काय जमायचे. राजकीय इच्छाशक्ती कमी आहे आणि पालक लोक घाबरतात. तुम्ही जास्त आरडा ओरडा केला तर तुम्हाला त्रास होतो पण बाकीचे मदतीला येत नाहीत असे चित्र आहे. चिंताजनक अवस्था आहे. त्यातून नवीन सरकार केंद्रात काय राज्यात काय चांगल्या लोकांना बसवते आहे असे दिसत नाही.

सुबोध खरे 16/07/2015 - 18:37
खेडूत साहेब अतिशय परखडपणे केलेले वास्तव निवेदन आहे परंतु किती लोकांच्या पचनी पडेल ते माहित नाही. दोन दोन वर्षे नोकरी शोधात असलेले आणी भ्रमनिरास झालेले इंजिनियर किंवा नोकरी मिळत नसल्याने पुढचे शिक्षण रस नसताना चालू ठेवणारे अनेक इंजिनियर आजूबाजूला दिसतात. तुम्ही सल्ला द्यायला गेलात तर तुमचे सर्व व्यवस्थित झाले आहे आणी आता तुम्हाला स्पर्धा नको म्हणून असे सल्ले देता असा प्रतिवाद करणारे पण अनेक दिसतात. लष्करात (किंवा निम लष्करी दलात नोकरी साठी) प्रयत्न करत असणार्या बहुसंख्य इंजीनियरना चार वाक्ये शुद्ध इंग्रजीची बोलता येत नाहीत किंवा त्यांची हे हि भयाण वास्तव डोळ्यांनी पाहिलेले आहे. असे असताना आपला कळकळीचा सल्ला किती लोक मानतील हि शंकाच वाटते. असो लेखमाला अतिशय उत्तम आहे. त्यामुळे आपण दिलेला कळकळीचा सल्ला

एस 16/07/2015 - 18:39
बर्‍याच दिवसांनी इतके सखोल आणि तटस्थ विवेचन मिपावर वाचायला मिळाले. तूर्तास इतकेच म्हणेन की वाचनखूण साठवली आहे.

आदूबाळ 16/07/2015 - 18:40
अप्रतिम लेखमाला. अभियांत्रिकी शिक्षण पुरवणारे (विक्रेते/संस्थाचालक) आणि घेणारे (ग्राहक/विद्यार्थी) या दोन्ही बाजूंकडून होणार्‍या अ‍ॅडव्हर्स सिलेक्शनचा हा प्रकार दिसतोय.

त्यामुळे नुसत्या आयटीचा विचार सोडून द्यावा. मिळत असेल तर नक्की जावे, पण आपल्या कोअर ब्रांचचा अभ्यास चालूच ठेवावा.
आमच्या सारख्या कोअर आयटी वाल्याने काय करावे मग ?

In reply to by संदीप डांगे

प्रोजेक्ट एकट्याला नाही करता येणार (तितका अनुभव नाहीए) सध्या बेरोजगार बसण्यापेक्षा व्हॉइस प्रोसेस जॉइन केली.

In reply to by उगा काहितरीच

आमच्या सारख्या कोअर आयटी वाल्याने काय करावे मग ? सर्व प्रथम फेसबुक, मिसळपाव सारख्या सायटींवर उगाच वेळ घालवणे बंद करावे. मिळेल तो जॉब स्वीकारावा आणि येणार्‍या पैशांतून उत्तमोत्तम कोर्सेस करावेत. (आजघडीला अत्युत्तम रिअल टाईम ऑनलाईन कोर्सेसची उपलब्धता खूप आहे. पूर्वी म्हणजे अगदी सात-आठ वर्षांपूर्वी हे नव्हते. किचकट पुस्तके वाचून जे ६ महिन्यात कळत नाही ते चांगला ट्रेनर १० दिवसात शिकवेल.) लेख अप्रतिम आहेच. पण सगळेच काही संपले असे मानण्याचे कारण नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

खेडूत 17/07/2015 - 09:34
सहमत! आयटीवाल्यांची कोअर ब्रांच कंप्युटर सायन्स. ते अपडेट करत राहणे आवश्यक. सुपर स्पेशलायझेशन थोड्या लोकांना फायदेशीर . बाकीच्यांचे नुकसान करू शकते. जसे इलेक्ट्रोनिकस वाल्या मंडळीनी २००० मध्ये व्हीएलेसआय शिकून घेतले, त्याकाळी चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पण २००७ नंतर गरजेपेक्षा कित्येक पट व्हीएलेसआय इंजिनियर्स झाले. पुण्यातच ते शिकवणाऱ्या चौदा संस्था झाल्या. मोबाईल ओएस वाले पण नोकियाबरोबर गंडले. अश्या बदलत्या परिस्थितीत मूळ विषयाचं ज्ञान तारून नेतं.

In reply to by खेडूत

उगा काहितरीच, प्रश्न कठीण आहे. कारण उद्या काय हा प्रश्न मलापण आजही पडत असतो. आपल्या क्षेत्रात सतत अपडेट रहाव लागेल हे बी. ई. च्या पहिल्या दिवशी सांगितलेलं वाक्य आठवतो आणि सतत काही न काही शिकायचं प्रयत्न करत असतो. आपले बेसिक्स मजबूत करून ठेवा आणि सतत स्वतःला इम्प्रोव्हाइज करत रहा. आपल्या क्षेत्राततरी 'थांबला तो संपला' हे सत्य आहे. खेडूतराव, आपण अगदी बरोबर विश्लेषण केलेय! सगळे मुद्दे अनुभवतच मोठे झालो असल्याने पूर्णपणे सहमत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट अजून झाली की मुलांचा नवीन काहीतरी शिकण्याचा, काही नवीन करून दाखवण्याचा उत्साह संपूनच गेलाय. वर जस आपण बर्नआउट बाबत म्हटलंय तसच काहीस आजकाल कंपनीत दाखल होणाऱ्या उमेदवारांबाबत जाणवत. एकदा सिलेक्ट झालो की बस्स! जमेल तसं काम करत रहायचं आणि पगार घेत राहायचा अशी काहीशी वृत्ती सार्वत्रिक होत चालली आहे. काम जमलं नाहीतर लीडला सांगून करवून घ्यायचं … आणि लीड त्यातल्या त्यात कसंबसं करून देणार … संपलं. अरे खुद्से क्यू पढनेका कंपनी को जरुरत होगी तो देगी ट्रेनिंग और पढायेगी असे उद्गार सर्रास ऐकू येतात. ४ ५ वर्ष काम झालेले सरळ अब किताब लेके पढना नही होता म्हणून मोकळे होतात! आम्ही फक्त आश्चर्य व्यक्त करत राहतो … एकंदरीत कठीण होणारे असं वाटत चाललंय.

In reply to by अप्पा जोगळेकर

सर्व प्रथम फेसबुक, मिसळपाव सारख्या सायटींवर उगाच वेळ घालवणे बंद करावे.
फेसबुक जवळजवळ बंदच आहे, मिपा बऱ्याच बाबतीत अपडेट ठेवतं त्यामुळे मिपा चालू आहे.
मिळेल तो जॉब स्वीकारावा
स्वीकारला ... आजच!
येणार्‍या पैशांतून उत्तमोत्तम कोर्सेस करावेत. (आजघडीला अत्युत्तम रिअल टाईम ऑनलाईन कोर्सेसची उपलब्धता खूप आहे. पूर्वी म्हणजे अगदी सात-आठ वर्षांपूर्वी हे नव्हते. किचकट पुस्तके वाचून जे ६ महिन्यात कळत नाही ते चांगला ट्रेनर १० दिवसात शिकवेल
प्रयत्न करतो.
सगळेच काही संपले असे मानण्याचे कारण नाही.
छे कधीच हार मानणार नाही. शैक्षणिक प्रवास खडतरच होता पण हार मानली नाही. एक ना एक दिवस यश मिळणारच !

In reply to by उगा काहितरीच

एक ना एक दिवस यश मिळणारच !
हे खूप महत्वाचे. एमसीए करताना दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे ब्रीदवाक्य होते. पुढील वाटचालीस शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

प्यारे१ 17/07/2015 - 22:56
>>> एमसीए करताना दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे ब्रीदवाक्य होते. हे वाक्य दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे एमसीए करतानाचं ब्रीदवाक्य होते. असं हवं कारण आपण लिहीलेल्या वाक्यात दत्ताजी शिंदेंचं एम सी ए सुरु होतं असं प्रतीत होत आहे. याबाबत व्याकरणाच्या लिंका 'आपल्याआपणशोधा.कॉम' वर सापडतील. -प्यारेंग_ जोशी हलकं घ्या ओ जोशीपंत ;)

In reply to by प्यारे१

=)) कृपया वरच्या प्रतिसादातील हे वाक्य
एमसीए करताना दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे ब्रीदवाक्य होते.
कृपया खालीलप्रमाणे वाचावे...
दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हे वाक्य आमचं एमसीए करतानाचं ब्रीदवाक्य होतं.
स्वगतः प्रतिसाद प्रकाशित करण्यापूर्वी वाक्यरचना एकदा तपासून घ्यायला हवी.

खेडूत 16/07/2015 - 20:46
सर्व वाचक, प्रतिसादक यांचे खूप आभार… ! गजोधर , अस्वस्थामा , ओहो:- वाचून विचार करता करता शंका येतीलच. चर्चा करूच. जे मला माहीत नाही ते माहीत असणारे इथे बरेच सदस्य आहेत. पालकांनी मुलांचे करियर निवडताना जागरूक व्हावे हाच इथे लिहीण्याचा उद्देश !

संदीप डांगे 16/07/2015 - 20:54
खूप सुंदर मालिका. मौल्यवान माहिती. 'पुढे काय?' बद्दल अजून सविस्तर वाचायला आवडेल. अभियांत्रिकीकडे जाण्याची इच्छा असणार्‍यांनी अ‍ॅप्टीट्यूड कसं ओळखायचं हाही एक प्रश्न आहे. नुसतं डीग्रीची भेंडोळी (तेही इंजी.च्या) घेऊन चपला झिजवणे म्हणजे ७० चा काळ (बी.ए. किया है, एम. ए. किया) परत आल्यासारखं वाटतंय.

In reply to by अजया

जर कॉलेजातील शिक्षकांवर अवलंबून न राहता झोकून देऊन अभ्यास करणार असेल तर या क्षेत्रात अजुनही भरपूर वाव असणार आहेच. समस्या फक्त वरवरचे ज्ञान असणार्‍यांसाठीच आहे. लेख व संपूर्ण लेखमालिका खूप भावली. मी भारतात राहत असताना दोन कॉलेजेसमध्ये गेस्ट लेक्चर्स दिली आहेत. भविष्यात मोठी सुटी असल्यास भारतवारीदरम्यान धागाकर्त्याशी संपर्क साधून गेस्ट लेक्चर देता येईल का ते बघीन.

In reply to by अजया

आवडीने आणि सचोटीने काम करणार्‍या उत्तम प्रतीच्या कर्मचार्‍यांची आणि अधिकार्‍यांची चणचण हे सार्वकालीक (आणि आजचेही) जागतीक सत्य आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही. फक्त मुलाला लक्ष विचलित न करता वर सांगितलेले गुण आत्मसात करायला सांगा.

अर्धवटराव 17/07/2015 - 06:44
अंजन. 'आधि वाढ मग विकास' हे आपलं राष्ट्रीय चरित्र या सर्व प्रकरणाच्या मुळाशी आहे. त्याचं मूळ आहे १८५७ नंतर भारताचं इंग्रजीकरण होण्यात (हि एक फार चांगली गोष्ट झाली असं आमचं मत). पहिले कॉपी करायची. मग हळुहळु, अर्ध कच्चं का होईना, मूळ रूप येतच हा आपला सिद्धांत आहे. लोकशही असो, मुक्त अर्थव्यवस्था असो, खासगीकरण असो कि अजुन काहि. आपण हाच पॅटर्न वापरतो. संधी हुडकायची, योग्य नियमन व्यवस्था उभारायची , श्रम घ्यायचे आणि फळ चाखायचे हि विकसीत देशांची मानसीकता. नसलेली संधी हुडकायची किंवा कुणीतरी ते सांगयचं, त्याच्या फायद्याकरता जाळं टाकायचं, काहिंना त्याचा त्याचा लाभ होईल-कुणाचं वाटोळं होईल त्याचं सांख्यीकी बघुन नवीन जाळं टाकायचं हि आपली पद्धत. जय हो !!

In reply to by अर्धवटराव

संदीप डांगे 17/07/2015 - 10:00
हजारटक्के सहमत. अगदी हेच टंकणार होतो. मूर्तींच्या कालच्या विधानामागे हेच कारण आहे. आपले लोक नवीन काही करायला घाबरतात, वाट पाहतात दुसर्‍याने करायची. त्याचे यशस्वी झाले की मग कॉपी करतात. अशाने आपण काळाच्या खूप मागे राहतो हे कळत नाही. सेफगेम खेळायची जन्मजात वृत्ती आहे पण सेफगेमला लागणारी अभ्यासू वृत्तीही नाही. आपल्याकडे शिक्षणाकडे बघण्याची गरज फक्त नोकरी मिळवण्यापुरती आहे. म्हणजे पैसा आणि मान देणारी नोकरी आणि आपण यामधे शिक्षण (डीग्रीचा कागुद) हा अडथळा म्हणून बघितल्या जातं, संधी म्हणून नाही. त्यामुळे अडथळा पार करायला साम-दाम-दंड-भेद वापरायला काही चुकीचं वाटत नाही लोकांना. कॉप्या करत पास होणे का होत असावं याचं हे साधं कारण आहे. शिक्षण हे स्वत:ला पात्र बनवण्यासाठी आहे असं लोकांना वाटतंच नाही. त्याला बायपास करण्याचे हरप्रकारे प्रयत्न केल्या जातात. आडातच मिष्टेक असल्याने पोहर्‍यात काय अपेक्षा करावी. नवीन काही करणार्‍याला आपलं वातावरण सपोर्ट करत नाही. त्यामुळे नवीन करू पाहणार्‍यांचा उत्साह टिकत नाही. एकिकडे आपल्याकडे 'हे नाही ते नाही' असं तोंडदेखलं बोलायचं आणि जेव्हा खरोखर सपोर्ट द्यायची वेळ येते तेव्हा नेहमीच्याच वृत्तीने वागायचं असंच चाल्लंय. आजवर जे मिळाले नाही ते मिळवण्यासाठी आजवर जे केले नाही ते करायला लागतं. पण आपण भारतीय लोक इतके झटके बसूनही शिकत नाहीत हे खरं दुर्दैव.

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव व तुमच्या प्रतिसादांच्या आशयाशी पूर्णपणे सहमत. प्रतिसाद ज्या प्रकारे लिहिले आहे त्यामुळे तर ते अधिकच भावले.

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव 17/07/2015 - 11:02
शिक्षण (डीग्रीचा कागुद) हा अडथळा म्हणून बघितल्या जातं, संधी म्हणून नाही.
आमची हिच गत होती सुरुवातीला. लेकीन भला हो उस मानवका...आमचा एक मास्तुरे एक दोन लेक्चरमधे असे काहि लक्ख बोलला कि आमचे डोळे खाडकन उघडले. बरं त्याने केवळ लेक्चरबाजी केली नाहि तर चांगली प्राध्यापकी नोकरी सोडुन प्रॅक्टीकली व्यवसाय यशस्वी करुन दाखवले. त्यावेळी आमच्या टाळक्यात जे काहि थोडंफार घुसलं त्याच्याभरोशावर आमचा गाडा आजवर चाललाय. असलं कोणि त्या अगोदर का भेटलं नाहि हि खंत आहे म्हणा... पर देर आए दुरुस्त आए. या असल्या लेखमालांबद्दल म्हणुनच आपुलकी वाटते. हे सगळं केवळ लेक्चरबाजी नसुन अगदी १००% व्यवहार्य आहे हे मी स्वतः अनुभवलय.

In reply to by अर्धवटराव

खेडूत 17/07/2015 - 11:14
आमचा एक मास्तुरे एक दोन लेक्चरमधे असे काहि लक्ख बोलला कि आमचे डोळे खाडकन उघडले. बरं त्याने केवळ लेक्चरबाजी केली नाहि तर चांगली प्राध्यापकी नोकरी सोडुन प्रॅक्टीकली व्यवसाय यशस्वी करुन दाखवले.
आमच्यासारखेच दिसतात तुमचे मास्तुरे! आम्ही बारा वर्षांपूर्वी चांगली प्राध्यापकी नोकरी सोडुन दिली म्हणून आज आनंदात आहोत. पण सोडण्याचं मुख्य कारण असंच झालं - की, '' मुलांना विषयासोबत अवांतर तांत्रिक माहिती का देता? तुमचा विषय शिकवा आणि गप रहा '' अशी विचारणा-कम दटावणी वारंवार होऊ लागली. आमचं म्हणणं असं होतं की इथं सर्वाधिक हुशार मुलं प्रवेश घेतात. त्याना सांगू नायतर काय बापूसाहेब मुंगळे इन्सटिटयुट मध्ये जाउन सांगणार का? नाय पटलं दिलं सोडून! सरकारी नोकरी सोडली म्हणून लोकांनी लै उपदेशाचे डोस दिलेले - आता ते आठवून गंमत वाटते.

सुबोध खरे 17/07/2015 - 10:27
शिक्षण हे स्वत:ला पात्र बनवण्यासाठी आहे असं लोकांना वाटतंच नाही. शिक्षण हे पात्रतेसाठी नसून पदवीसाठी आहे याचे मूळ आपल्या समाजवादी मनोवृत्तीत आहे.डाव्यांबद्दल तर बोलूच नये( सीताराम येचुरी सारखे लोक तर रोजगार निर्माण करणे हे सरकारचे काम आहे मग त्या आस्थापनात उत्पादन होवो कि न होवो असे बोलतात) एकदा नोकरीत चिकटला कि ब्रम्हदेवसुद्धा त्याला हाकलू शकत नाही बर्याच वेळेस अपात्र उमेदवाराला न्यायालये सुद्धा "मानवातापूर्ण" नजरेने पाहतात. अशा स्थिती मुळे काहीही करून पदवी मिळवा आणि त्या जोरावर नोकरी मिळवा. म्हणून अशी कुत्र्याच्या छत्र्यांसारखी इंजिनियरिंग कॉलेजेस निघाली आहेत. एकदा शिक्का बसला आणि सरकारी नोकरी मिळाली कि राष्ट्रपती सुद्धा तुम्हाला काढू शकत नाही. मग ज्ञान आहे कि नाही. त्यातून विविध वेतन आयोगांनी सरकारी नोकरीत बढती हि कालानुरूप असल्याचे नक्की केलेले आहे त्यामुळे तुम्ही कितीही नालायक असा एका विशिष्ट पातळी पर्यंत बढती मिळणारच. (आणि राखीव असलात तर अत्त्युच्च पातळी नक्की). (व्यापमचा महाघोटाळा याच मनोवृत्तीमुळे झाला आहे. कशीही पदवी मिळावा आणि तशाच तर्हेने सरकारी नोकरी मिळवा आयुष्याचे कल्याण होणारच). ज्ञान, पात्रता, संशोधन याचा काय संबंध?

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 17/07/2015 - 10:35
शिक्षण हे पात्रतेसाठी नसून पदवीसाठी आहे याचे मूळ आपल्या समाजवादी मनोवृत्तीत आहे. अगदी नेमकं पकडलं आहे खरेसाहेब, आजच्या भारताला अमेरिकेसारख्या प्रखर भांडवलवादाची गरज आहे. आजच्या ग्लोबलायझेशच्या जगात आणि इतक्या संधी उपलब्ध असतांना गरिब आणि मागासलेले राहू तर तो आपलाच दोष आहे हे तरुणांच्या मनावर बिंबवले जाणे खरोखर आवश्यक आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

संदीप डांगे 17/07/2015 - 11:44
आलेली परिस्थितीच बांधेन बहुतेक. जेव्हा दुसरा काही पर्याय राहणार नाही बदलण्याशिवाय तेव्हा बदलावेच लागेल. सगळ्यात आधी तर जनतेने राजकारण्यांना दोष देणे बंद केले पाहिजे. स्वतःकडे जबाबदारी घेऊन बदल घडवायला सुरुवात करावी लागेल. नाही शिक्षणव्यवस्था बदलत तर समांतर शिक्षणव्यवस्था उभी राहिली पाहिजे. जशी आज कोचिंग क्लासेसची उभी राहिली आहे. शिकणार्‍यांना कळकळ असेल तरच हे शक्य आहे म्हणा. काही उद्योगांनी स्वतःला लागणारे मनुष्यबळ घडवायला सुरुवात केली आहेच. अजूनही बरंच काही करता येईल. मला तरी सतत असंच वाटतं की भारत अशा वळणावर आजही उभा आहे जिथून हजारो यशाच्या वाटा फुटतात. पण जणू कडेलोटावरच उभे आहोत हे चित्र रंगवणे बंद केले पाहिजे. कारण हे चित्र तरूणांना सर्वायवल स्टँड घ्यायला भाग पाडतं जेव्हा खरंतर किलर स्टँड घ्यायची गरज आहे.

In reply to by संदीप डांगे

विजुभाऊ 17/07/2015 - 13:43
" संधींची समानता " म्हणजे परफेक्ट उदाहरण घ्यायचे असेल तर राहूल महाजन आणि राहूल गांधी या दोन्ही राहुलाना समान संधींची उपलब्धता होती. ( त्याचे त्यानी काय केले हा वेगळा विषय आहे.....)

In reply to by विजुभाऊ

संदीप डांगे 17/07/2015 - 14:20
विजुभाऊ, ते सर्व ठिक आहे. पण माझे नाव टाइप करतांना पूर्ण टाईप करावे, कुठल्याही प्रकारे शॉर्टकट मारू नये. कष्ट पडत असल्यास नाव टाइपच करू नये. संदेश व भावना पोचतात बरोबर. धन्यवाद! संपादकांना सांगून प्रतिसाद संपादून घेणे ही नम्र विनंती. चुकीचा पायंडा पडु नये म्हणून...

In reply to by विजुभाऊ

अस्वस्थामा 17/07/2015 - 14:56
राहूल महाजन आणि राहूल गांधी या दोन्ही राहुलाना समान संधींची उपलब्धता होती. ( त्याचे त्यानी काय केले हा वेगळा विषय आहे.....)
यावर असहमत. समजा एक कपडा व्यापारी आहे आणि त्याचे दुकान आहे. म्हणून त्याच्या पोराला तिथे तसाच व्यापारी दुकानदार बनण्याची संधी आहे असे म्हणणे आणि ती घालवली असे इतरांनी म्हणणे हे पटत नाही.त्यांना काय करायचेय ते त्यांना ठरवू द्या ना. नसेल बनायचं एखाद्यास दुकानदार तर काय "संधी घालवली" म्हणायचं काय ?
( त्याचे त्यानी काय केले हा वेगळा विषय आहे.....)
त्या राहूल गांधी बद्दल असे म्हणता येईल एकवेळ कारण तो झेपत नसताना देखील राजकारणीपणा करत बसलाय. त्याला उपरती होईल तो सुदीन असेच म्हणावे लागते त्याच्यासाठी. पण त्या राहुल महाजन बद्दल कसलाही आदर नसतानापण असे म्हणावे वाटते की त्याला नव्हते राजकारणात यायचे त्याने त्याचे इतर उद्योग केले, त्याची मर्जी. "संधीची उपलब्धता आणि त्याने त्याचे काय केले" हे प्रश्न त्याच्या अथवा रितेश देशमुखच्या(जर आलाच नै राजकारणात तो तर) बाबतीत गैरलागू ठरतात असे वातते.

In reply to by संदीप डांगे

एस 17/07/2015 - 15:44
हा प्रतिसाद तुम्ही मनापासून लिहिलाय की नाही हे माहीत नाही. माझी बर्‍याच विषयांवर बरीच मते आहेत. ती इथे मांडावीत असे इथले वातावरण मात्र नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. असो. चालू द्या.

In reply to by एस

संदीप डांगे 17/07/2015 - 15:56
मी तो मनापासुनच लिहलंय.. कारण एकोळी प्रतिसादातून प्रतिसादकर्त्याला नक्की काय म्हणायचंय ते कळत नाही कधी कधी. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय हे समजल्याशिवाय मी पुढचा प्रतिसाद कसा लिहिणार? म्हणजे तुम्ही वेगळंच काही म्हणताय आणि मी मनात वेगळाच अर्थ घेऊन लिहिलं तर सगळं मुसळ केरात. नै का? तुमच्या एका शब्दातून तुम्हाला हवा असलेला नेमका व पुस्तकभर अर्थ शोधायला मी काही प्रकांडपंडीत किंवा अंतर्यामी तर नाही बुवा. प्रत्येकाची मतं असतातच बर्‍याच विषयांवर, त्यांनी ती मांडावी की नको हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण एखाद्या प्रतिसादावर खिल्लीसदृश्य एकोळ टाकली तर वाचकाने नेमकं समजायचं तरी काय? भले माझं ज्ञान तुमच्यापेक्षा फारच कमी असेल. पण ते कुठं चुकतंय ते समजलं तर पाहिजे की नाही? (मी तरी मिपावर तेवढ्यासाठी येतो) की फक्त तुमचं ज्ञान कमी आहे अशा अर्थाची नुसती टिप्पणी टाकून निघून जायचं व मत विचारलं की वातावरण खराब आहे असं म्हणायचं? असो. बाकी तुमची मर्जी...

In reply to by संदीप डांगे

एस 17/07/2015 - 19:01
१. किमान शब्दांत म्हणणे मांडायची सवय असल्याने मेगाबायटी प्रतिसाद मी देत बसत नाही. २. वैयक्तिक टीकाटिप्पणीला मी उत्तर देत नाही. ३. माझ्या मूळ प्रतिसादाचा रोख हा भांडवलशाहीच्या आंधळ्या स्वागतामागील धोके विसरता कामा नयेत ह्याकडे होता. भांडवलशाही असो वा साम्यवाद, संधींची किमान समान उपलब्धता आणि मानवविकासाच्या शक्यता ह्या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी तिथल्या व्यवस्थेत मुळातच नैतिकतेचे एक अधिष्ठान असायला लागते. ते नसेल तर जगातली कुठलीही राज्यव्यवस्था तेथील सर्व नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याचे कल्याणकारी ध्येय्य प्राप्त करण्यास असमर्थ ठरते. प्रस्तुत लेखमालेतही तेच मांडण्यात आले आहे. इथे अभियांत्रिकी शिक्षणाची आलेली सूज हीसुद्धा अनियंत्रित भांडवलशाहीचीच कमाल आहे. (तळटीपः मी साम्यवादी नाही.)

In reply to by एस

संदीप डांगे 17/07/2015 - 19:55
भांडवलशाहीच्या आंधळ्या स्वागतामागील धोके विसरता कामा नयेत ह्याकडे होता. भांडवलशाही असो वा साम्यवाद, संधींची किमान समान उपलब्धता आणि मानवविकासाच्या शक्यता ह्या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी तिथल्या व्यवस्थेत मुळातच नैतिकतेचे एक अधिष्ठान असायला लागते. ते नसेल तर जगातली कुठलीही राज्यव्यवस्था तेथील सर्व नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याचे कल्याणकारी ध्येय्य प्राप्त करण्यास असमर्थ ठरते. यासाठी धन्यवाद!

प्यारे१ 17/07/2015 - 13:09
उत्तम लेखमाला. आधीच्या भागात लिहिलेलं carry forward आणि नापास न करणे यामध्ये भरडले गेलेलो आम्ही विद्यार्थी. त्यात अभ्यास का करायचा याचा पोच नव्हता, आर्थिक परिस्थिति व्यवस्थित पास झालो तरच शेवटच्या वर्षीपर्यंत जाऊ शकण्याची होती, सुरुवातीला पैसे जास्त जाण्याचा अपराधगंड, नापास झाल्याचा न्यूनगंड, नंतर कोडगेपना (यात कानानं ऐकू न येणं आणि त्यामुलं शिकवलेलं न समजणं हे सगळांच् होतं. ) carry forward चा एक फ़ायदा म्हणजे सबमिशन नंतर कॉलेज नव्हतं. मग विषय नंतर काढत बसलो. नोकरी करत करत. नोकरी करत स्वतपुरते का होईना पैसे मिळवत विषय त्यामानानं लवकर सुटले. असो!

सस्नेह 17/07/2015 - 14:46
माहिती अन अभ्यासपूर्ण लेखमाला. ..पण काहीशी नकारात्मक. याबरोबरच अभियांत्रिकीव्यतिरिक्त इतर करिअरसंधी यावर माहिती आली असती तर सकारात्मक झाली असती. अमुक करू नये, यापेक्षा तमुक केले तर कसे, हे वाचायला आवडेल.

खेडूत 17/07/2015 - 14:55
नकारात्मक आहे यावर सहमत. मालिकेचा परीघ 'इंजिनियारिंग प्रवेशाचा निर्णय' इतकाच ठरवला होता अन्यथा खूप लांबले असते. सध्या प्रवेशप्रक्रिया चालू आहे आणि पालक भरकटताना दिसताहेत म्हणून पटकन लिहून पूर्ण केली. सरकार आणि संस्था हा बाजार चालू ठेवतील, पण 'आपण नियंत्रण करूयात' हा संदेश द्यायचा होता. शिवाय सर्वच पर्यायी करीयर्स बद्दल मला माहिती नाही....

मोहनराव 17/07/2015 - 18:30
एक अतिशय उत्तम लेखमालिका. सध्याची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे हे माहित नव्हतं. शिफ्ट्मध्ये कॉलेजेस चालतात हे ऐकले नव्हते. आजकालच्या फिज ऐकुन तर डोळे फिरतात. माझे शिक्षण त्या मानाने खुपच कमी खर्चात झाले. मीपण एक सिओईपी मधुन पासआऊट झालेला अभियंता. मला ती सीट २ राऊंड्ला मिळाली होती. नशिब चांगले म्हणायचे बाकी काय. पहिल्या राऊंडला एक बालेवाडी इथे नवीन निघालेल्या कॉलेजला मिळाला होता प्रवेश. इमारत अजुन बांधकाम अवस्थेत असुनसुद्धा क्लासेस चालु होते. काही विद्यार्थ्यांना विचारले असता ते म्हणाले दर्जा एकदम टुकार आहे, इथे अजिबात प्रवेश घेऊ नकोस. कुठल्या एका पुढार्‍याचे कॉलेज होते. असो. सगळा शिक्षणाचा बाजार झालाय बाकी काही नाही.

माहितगार 18/07/2015 - 17:56
वास्तवदर्शी लेख मालिका आवडली. एकदा पुण्यातील एका अगदी छोट्या कंपनीसाठी संगणक अभियंते निवडताना प्लेसमेंट सर्वीसचे चार्जेस कंपनीचे मालक देत नाही म्हणाले म्हणून कँडीडेटच्या पगारातून पैसे घेणार्‍या प्लेसमेंट सर्वीस कडून ४-५ कँडिडेट घेतले. सहा साडेसहा हजाराच्या जॉबसाठी मुले उड्यामारून तयार होती कारण ग्रामीण भागातून आलेली बरीच (अभियंता) मुले रोजंदारीचे आयटीया लेव्हलचे कामगार म्हणून तीन साडेतीन हजारावर (१२ तास) काम करत होती त्यातले पहिल्या महिन्याचे चाळीस टक्के प्लेसमेंट एजन्सी घेणार. आणि एवढे करून हे जॉबही परमनंट असणार नाहीत म्हणजे दर सहा महिन्यानी प्लेसमेंट एजन्सीला चाळीस टक्के देणे आले. प्लेसमेंट एजन्सीला त्यांचे चाळीस टक्के मिळावेत आणि मुलांनी सहा महिन्याच्या आतही जॉब सोडू नये म्हणून त्यांच्या सर्टीफीकेट्सची ओरीजनल्स या प्लेसमेंट कंपन्या ठेऊन घेणार थोडक्यात अभियंत्यांकडून वेठबिगारी. बर्‍याच मुलांच्या ग्रामीण पालकांनी कोरडवाहू जमीन ठेवण्यापेक्षा आहे नाही ती जमीन विकून ह्या मुलांना मोठ्या आशेने अभियांत्रिकी शिक्षण दिलेले ज्ञान आणि एक्सपोजरच्या अभावाने आणि स्पर्धा ह्या कारणांनी मुले अपेक्षीत पगार सोडाच शहरातील स्वतःच्या जेवणाचे आणि राहाण्याचे पैसे मिळाले तर पुरे. वर जिथे जिथे मुले लिहिले त्यात अभियंत्या मुलीही आल्या. अशीच परवड एम बी ए ची कॉलेजेस अत्याधिक प्रमाणात काढूनही केली गेली. अर्थात अशा महाविद्यालयातून बाहेर पडलेला कठीण परिस्थितीला तोंड देणारा विद्यार्थीवर्ग निमुटपणे सहन करत असतो मिसळ पाव सारख्या संकेतस्थळावरून त्यांनी त्यांच्या समस्यांबद्दल बोलते व्हावयास हवे तरच त्यांच्या समस्यांच्या गांभीर्याचा अंदाज समाजापुढे अधीक व्यवस्थीतपणे पुढे येऊ शकेल.

In reply to by माहितगार

आदूबाळ 18/07/2015 - 19:23
अशीच परवड एम बी ए ची कॉलेजेस अत्याधिक प्रमाणात काढूनही केली गेली.
एमबीए हा इंजीनियरिंगपेक्षा भयानक प्रकार आहे. एका जाणत्या माणसाला या बाबत लिहितं करायच्या प्रयत्नात आहे.

In reply to by माहितगार

पैसा 19/07/2015 - 10:26
त्यांच्या सर्टीफीकेट्सची ओरीजनल्स या प्लेसमेंट कंपन्या ठेऊन घेणार
ओरिजिनल्स कशा काय ठेवता येतात? शाळा कॉलेजात ठेवणे वेगळे. हे बेकायदेशीर वाटते. आणि कंपन्या तरी थेट भरती का करत नाहीत? त्यांच्याकडे एच आर वाले लोक असतातच.

In reply to by पैसा

सतिश गावडे 19/07/2015 - 11:21
ओरिजिनल्स कशा काय ठेवता येतात?
सन्माननीय हे हल्ली फ़्रेशरच्या बाबतीत सर्रास होते. मुळ कागदपत्रे कंपनीकडे अडकून पडल्याने वेठबिगारी करण्यापलीकडे पर्याय नसतो.

In reply to by सतिश गावडे

खेडूत 19/07/2015 - 13:11
भयन्कर आहे! असं हैदराबादला करतात हे ऐकलं होतं. महाराष्ट्रात असं काही ऐकलं नव्हतं. म्हणूनच हल्ली कंपन्या पार्श्वभूमी तपासण्यासाठी वेगळ्या संस्था नियुक्त करतात. खरा अनुभव नसतो आणि असे दोन वर्षे ओलिस राहून बाहेर पडणारे 'बिचारे' मुलाखतीस येतात.

माहितगार 18/07/2015 - 20:28
मिपाकरांनी फाट्यावर मारलेल्या माझ्या डॉ. प्रकाश पवार यांच्या 'आरक्षण' विषयक लेखाच्या निमीत्ताने या धागा लेखातून या धाग्यासाठी एक अनुषंगीक अवांतर मुद्दा. ... *वाढत्या लोकसंख्येचा बेरोजगारी वरील प्रभाव; शैक्षणिक क्षेत्रातून मागणी पेक्षा पुरवठा अधिक देणार्‍या शैक्षणिक संस्थांचे खर्चीक ढोंग व त्यातून उत्पन्न होणारी छूपी बेरोजगारी आणि उद्योजकाता विकास चळवळीच्या अपयशाचा परामर्ष: आरक्षण विषयाचे विश्लेषण होताना ज्या काही महत्वाच्या मुद्यांची चर्चा होताना दिसत नाही त्यात एक म्हणजे वाढती लोकसंख्या आणि त्या मानाने रोजगाराची अनुपलब्धततेतून येणारा सामाजिक दबाव. यातीलच समांतर मुद्दा शैक्षणिक पात्रतेस अनुसरून रोजगार नसलेल्या छूप्या बेरोजगारीचाही आहे. शैक्षणिक पात्रतेस अनुसरून रोजगार नसलेल्या छूप्या बेरोजगारीचा प्रश्न नवीन नाही, गेल्या वीसवर्षातील यातील नवीन बाब म्हणजे शिक्षणाचे खासगी करण झाल्यानंतर ज्या उज्वल भवितव्याची स्वप्ने यूवकांना दाखवून त्यांच्या कडून भरमसाठ देणग्या घेऊन शिक्षण दिल त्या प्रमाणात त्यांना प्रत्यक्षात रोजगार संधी उपलब्ध झाल्या नाहीत यातील एक कारण पुरवठा आणि मागणी यातील तफावत राहील आहे. ग्रामीण भागातील उंच देणग्या देऊनही रोजगार प्राप्त न झालेल्या यूवकांना मुंबई पुण्यात ज्या वेठ बिगारीला तोंड द्याव लागत ते ज्या संवेदनशील लोंकांनी जवळून अनुभवल असेल तेच सांगू शकतील अथवा त्या अनुभवातून गेलेले तरूणच त्यांची लाजीरवाणी स्थिती समोर मांडू शकतील. लोकसंख्येचे प्रश्न आणि हा असंतोष समाजात खदखदत असणे आश्चर्याचे नाही ही गोष्ट येथे लक्षात घेणे जरूरीचे वाटते. पण याच उत्तर उद्योजकता विकासात आहे की आरक्षणात हे या प्रश्नाला शांत चित्ताने भिडल्या नंतरच कळू शकते. ....

अत्यंत पोटतिडकीने लिहिलेली आणि वाचकांचे डोळे खाडकन डोळे उघडणारी लेखमाला. हे असे फक्त इंजिनीरिंग मधेच चालले आहे असे नाही , सर्वच क्षेत्रात शिक्षणाची अशी वाट लावायचा विडा उचलला आहे या शिक्षण सम्राटांनी . सरस्वतीला यांनी लिपस्टिक लाउन बाजारात उभे केले आहे. पैजारबुवा,

खेडूत 23/07/2015 - 09:24
प्राथमिक प्रवेश फेरी आता झाली आहे- यात विशेष रस असल्याने यावर्षी किती जागा मोकळ्या जागा रहातात त्याची उत्सुकता आहे. पहिल्या फेरीत मिळालेल्या जागी काही ना काही कारणाने हजारो लोक्स जातच नाहीत. परिणामी त्या मोकळ्या राहतात. आता समुपदेशन सुरु झाले आहे. त्यातून उरलेले प्रवेश होतील. मेडिकलला मात्र जरी दुसऱ्या फेरीत मिळणार असेल तरी पहिले जिथे मिळाले तिथे रीतसर प्रवेश घ्यावाच लागतो. खासगी असले तरी . आभियांत्रिकीलाही २००० साला पर्यंत असं होत होतं की जागांपेक्षा दोनतीन हजार अर्ज जास्त येत. तितक्या लोकांना प्रवेश मिळत नसे. तेंव्हा रिपोर्ट न करणारे या प्रक्रियेतून बाद होत. यावर्षी असेही अर्जच कमी आल्याने पासष्ठ हजार मोकळ्या जागा असणार हे आपण पाहिलं आहे. आता मिळूनही प्रवेश न घेणारे किंवा अन्य अभ्यासक्रमाला जाणारे त्यात वाढतील. कॉलेजे लोकांना बोलवू-बोलवून नेऊ लागलीत . खालील आलेखात पन्नास प्रकारच्या शाखांपैकी प्रातिनिधिक फक्त पाच शाखांची आकडेवारी पहा. n पुणे, विदर्भ, शिवाजी, मुंबई, मराठवाडा या क्रमाने विद्यापीठामधे अनावश्यक संस्था आहेत असे दिसते. हे अत्यंत रोचक आहे. अन्य छोट्या विद्यापीठात एकूण जागाच कमी, त्यामुळे रिकाम्या जागाही कमी आहेत. जसे बाटु- लोणेरे, किंवा गोंडवन विद्यापीठ. ते इथे परिणाम करत नसल्याने धरले नाहीत. सोयीसाठी पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा आणि विदर्भातल्या प्रत्येकी दोन विद्यापीठांना एकत्र केले आहे. (तसेही नुसत्या राजकारणानेच त्यांना वेगळे केलेय!) आता दहा ऑगस्ट पर्यंत अचूक आकडा कळेल. पण लेखात म्हटलेली लालसा विभागवार स्पष्ट होते! जनता हुशार आहे. सुमार संस्थांना मस्त फाट्यावर मारले आहे. एका संस्थेत कुठल्याश्या शाखेत सर्व १२० जागा म्हणजे दोन्ही तुकड्या मोकळ्या राहिल्या आहेत ! (त्याला परवानगी देणारे आता कुठे असतील?) विशेष म्हणजे शासकीय अभियांत्रिकी (अवसरी-पुणे ) मध्ये इलेकट्रोनिक्सच्या १७ जागा मोकळ्या गेल्या. मंत्र्यांनी मनमानी करत गावाकडे काढलेले सरकारी कॉलेज असल्याने हुशार मुलांनी पाठ फिरवली आहे. एकूण बरीच माहिती मनोरंजक आहे. पालक सुजाण असल्याचे पाहून आनंद वाटला ! अधिक सविस्तर संस्थानिहाय माहितीसाठी या ठिकाणी पाहता येईल.

In reply to by खेडूत

राही 23/07/2015 - 11:00
'जनता हुशार आहे. सुमार संस्थांना फाट्यावर मारले आहे' तेच तर. मागणी होती म्हणून पुरवठा बेबंद वाढला. गैरव्यवहार वाढले. हे अर्थात गैरव्यवहारांचे समर्थन नाही, ती 'का?' या प्रश्नाची चिकित्सा आहे. मागणी घटली की आपोआपच या संस्था बंद पडतील किंवा नवी कुरणे शोधतील. जनता मेंढरांसारखी वागताना दिसली तरी त्यात एक व्यवहार असतो, रोजीरोटीचा व्यवहार. आणि व्यवहारवाद हे एक उघडे-नागडे, कुरूप असे वास्तव असते.

In reply to by खेडूत

पैसा 23/07/2015 - 11:53
कॉलेजे लोकांना बोलवू-बोलवून नेऊ लागलीत .
हे कधीच सुरू झालंय. २ वर्षांपूर्वी माझ्या मुलाला सीईटी नंतर असे कित्येक ईमेल्स आणि एसेमेस आले. आमचे कॉलेज असे आणि तसे, फीमधे सवलत देऊ वगैरे. त्याला गोव्यात आम्ही रहातो तिथेच सरकारी कॉलेजमधे मेक्यानिकलला पहिल्याच राउंडमधे अ‍ॅडमिशन मिळाल्याने महाराष्ट्र सीईटीला चांगले मार्क्स असूनही बाकी काही विचारही केला नाही.

अभिजित - १ 01/08/2015 - 18:44
विना अनुदानित कोलेज मध्ये या वर्षी ८० हजार जागा रिकाम्या राहणार आहेत. बिच्चारे कोलेज चालक. केंद्र सरकार या करता योग्य पाऊले उचलत आहे. हे बघा .. थोडक्यात विना अनुदानित ला ३२०० बकरे मिळतील जे एरवी NIT मध्ये जाऊ शकले असते. आहे कि नाही सरकार डोकेबाज ? http://www.loksatta.com/kg-to-college-news/nit-waste-of-space-this-year-3200-1128241/ विविध कारणांमुळे प्रवेश रद्द करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागा अन्य प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांमधून भरण्याऐवजी त्या रिक्तच ठेवण्याचे अनाकलनीय धोरण 'नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी'ने (एनआयटी) राबविल्याने देशातील 'आयआयटी'खालोखाल प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या तंत्रशिक्षण संस्थेतील तब्बल ३२०० जागा यंदा चक्क वाया जाणार आहेत. थोडय़ाफार गुणांनी एनआयटीचा प्रवेश हुकलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर यामुळे मोठा अन्याय होणार आहे

In reply to by अभिजित - १

खेडूत 03/08/2015 - 15:54
एन आय टी आणि नव्या आय आय टीज मध्ये हल्ली (२००९ नंतर )जागा शिल्लक रहातात. अश्या एकूण ९० संस्था एकत्र अ. भा. पातळीवर प्रवेश प्रक्रिया करतात . गेल्या वर्षी सुद्धा बरोब्बर २ ऑगस्टला अशाच मोकळ्या राहिलेल्या जागांबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने या संस्थांना सुनावले होते. मनुष्यबळ मंत्रालयाला पुढील वर्षी (२०१५-१६) उपाय शोधण्यास सांगितले होते. त्यामुळे यावर्षी ते झाल्यास विद्यार्थी पुन्हा न्यायालयात जातील आणि किमान पैसे परत मिळवतील. या संस्थांना अश्या जागांचे या वर्षी १४.५ कोटी रुपये मिळाले तरी पुढच्या तीन वर्षात मिळू शकणारे १०० कोटी बुडणार आहेत . त्यामुळे असे करणे मुळीच शहाणपणाचे नाही ! मात्र हे इतर राज्यातल्या खासगी संस्थांच्या फायद्यासाठी केले जाते असे नाही. देशभरात अभियांत्रिकीच्या सुमारे साडेपाच लाख जागा मोकळ्या रहातात. या तीन हजाराने त्या संस्थाना फरक पडत नाही. निव्वळ लाल फितीच्या कारभाराचा नमुना आहे! मागास विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरत असते. खासगी संस्था ते सरकारकडून मिळवतात. त्यामुळे कसेही करून इनटेक वाढवणे , मागास विद्यार्थ्यांना आकर्षित करून, प्रवेश देऊन शासनाकडून शुल्क उकळणे - सर्वांना उत्तीर्ण करून पुढील वर्षीचे उत्पन्न निश्चित करणे असा खेळ चालू असतो. त्यापुढे जाउन अस्तित्वात नसलेल्या विद्यार्थ्यांचे पैसे लाटण्याचेही प्रकार झाले आहेत. यावर्षीच्या ८०,००० मोकळ्या जागांमध्ये मागास विद्यार्थांच्या जागा ७०% असू शकतात. याचे कारण मुळात गरजच नसताना प्रवेश क्षमता वाढली आहे . अजून १५ दिवसांत अधिकृत आकडेवारी मिळेल असा अंदाज आहे.

अभिजित - १ 01/08/2015 - 18:46
आणि अजून एक . मागास वर्गीय विद्यार्थी लोकांचे भले व्हावे म्हणून त्यांना आरक्षण आहेच. पण या खासगी कोलेज मध्ये पण त्यांना जागा असतात आणि त्यांची करोडो रु ची फ़ी दयाळू सरकार भरते. अर्थात कोलेज चालाकंचे भले व्हावे हाच खरा हेतू. इतर ठिकाणी सरकार कडे पैसा नाही . पण इथे उडवायला आहे. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे भाजप सरकार येउन पण हा प्रकार अजून हि चालूच आहे. खेडूत साहेब जरा याच्यावर पण प्रकाश टाकाल का ? नक्की किती जागा / सरकार दर वर्षी किती पैसे भरते इथे ?

बबन ताम्बे 11/08/2015 - 19:13
त्यानंतर चित्र क्लीअर होईल. पण अंदाजे ६०००० जागा रिकाम्या रहातील असा अंदाज आहे. जिथे जागा भरल्या जाणार नाहीत अथवा खूप कमी भरतील, ती कॉलेज बंद पडायच्या मार्गावर आहेत. वाईट तिथल्या स्टाफचे वाटते. त्यांच्या नोकरीचे काय?

खेडूत 25/07/2016 - 10:53
धागा वर काढत आहे- मुख्यतः जे पालक येत्या वर्षा दोन वर्षांत पाल्याला अभियांत्रिकीला पाठवू इच्छितात आणि त्या क्षेत्राची माहिती नाही, त्याना उपयोग व्हावा. या वेळची प्रवेश प्रक्रिया- २०१६ संपली. यावर्षीही पालक आणि विद्यार्थी, दोघांनीही ते सजग असल्याचे दाखवून दिले आहे. मोकळ्या जागा रहात असल्याने नियमावलीचे पालन करत सरकारने तीस हजार जागा आधीच कमी केल्या होत्या. त्यामुळे आधीच्या १,६५,००० जागांच्या तुलनेत यावर्षी १,३५,००० जागा होत्या. कॉलेजांनीही विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी फी कमी केली आहे. त्यांपैकी अवघ्या ७१,००० जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे निम्म्या जागा रिकाम्या रहाण्याचा ट्रेंड तसाच राहिला आहे. आता पुढच्या वर्षी ही सूज अजून उतरते का ते पहायचे! एक रोचक गोष्ट अशी: पुणे (२९ हजार) आणि मुंबई (१७ हजार) या दोन विद्यापीठ क्षेत्रांत ६५% प्रवेश झालेत. म्हणजे अवघे ३५% प्रवेश उर्वरित महाराष्ट्रात झालेत. त्याच पुणे विभागात सहा महाविद्यालये अशी आहेत, जिथे पैसे देऊन एकही प्रवेश झाला नाही! म्हणजे मागासवर्गीय कोट्यातून १०-२० टक्के प्रवेश केवळ फी पडत नाही म्हणून झाले. अशी महाविद्यालये विदर्भात सर्वाधिक आहेत. (अश्या एका ठिकाणी पहिला विद्यार्थी महाराष्ट्रात गुणवत्ता क्रमाने ९२००० वा आलेला आहे.) आता सर्व नियम मोडीत काढून उद्यापासून पुन्हा तीन दिवस 'प्रवेश प्रक्रिया- चौथा भाग' होत आहे. हा, 'जो जे वांच्छील तो ते लाहो' राऊंड आहे, त्यामुळे अजून एक-दोन हजार लोक्स आंत येतील. डिप्लोमा (पदविका) साठी २५ हजार जागांसाठी अवघे १५००० अर्ज आले आहेत. याचा परिणाम असा होतोय, की प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे पगार साताठ महिने अडून रहात आहेत. त्यातून काही अन्य समस्या उभ्या रहात आहेत. हे हजारो विद्यार्थी आता अन्य व्यवसायाभिमुख अभ्यासाकडे वळत आहेत, असे एका प्राध्यापकाने सांगितले. ' जे होते ते चांगल्यासाठीच' असं म्हणून निरीक्षण करत आहे...!

In reply to by खेडूत

अभ्या.. 25/07/2016 - 11:04
खेडुतराव, ह्याला पूरक बातमी. वस्तुस्थिती माहीत नाहीये पण परवाच्या आयटीआय प्रवेशप्रक्रियेला सोलापूर आयटीआय समोरील रस्ता ब्लॉक. 2 किमी लाईन.

In reply to by अभ्या..

खेडूत 25/07/2016 - 11:13
खरंय. डिप्लोमाधारक हाताने काम करत् असूनही ते कामगारवर्गात मोडत नाहीत. त्यांना युनियन करता येत नाही. त्यापेक्षा नक्की जॉब मिळवून देणारे शिक्षण म्हणून आय टी आय करण्याकडे ओढा आहे.
भाग ३ (अंतिम ) भाग १ भाग २ २०१५ आज ३२ वर्षानंतरही संस्था वाढवण्याची स्पर्धा कमी होत नाही. कापड गल्लीत अजून एक कापडाचं दुकान चालतंच ! किंवा अजून थोडं वेगळं उदाहरण. एखाद्या मंदिरात जत्रेनिमित्य लाखोंची गर्दी होणार, आणि येणारा प्रत्येकजण एक प्रसादाचा नारळ घेणार असेल तर नारळाची भरपूर दुकाने निघणारच. काहीजण चार दुकाने टाकणार तर कुणी फक्त भांडवल टाकून दुकान दुसऱ्याला चालवायला देणार. विशिष्ठ लोकेशनच्य दुकानाचे अन ओरडणाऱ्याचे जास्त नारळ खपणार.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २

खेडूत ·

एस 14/07/2015 - 19:09
चला, किंचिततरी काहीतरी सकारात्मक आहे हे वाचून चांगलं वाटलं. पुभाप्र.

सौंदाळा 14/07/2015 - 19:16
हा भागही आवडला. मुलींना ३०% आरक्षणाचा निकष आमच्या वेळी पहिल्यांदा आला होता. त्यामुळे झाले काय की मेकॅनिकलला १२० पैकी ३६ जागा मुलींना राखीव झाल्या. मेकॅनिकलला मुली फारशा येत नसल्यामुळे या जागा बर्‍याच रिक्त राहील्या आणि अत्यंत कमी मार्क असलेल्या मुलींनापण मेकॅनिकलला मेरीट सीट (??) मिळाली. सीओईपीला ९६% (पीसीएम) खुला वर्ग मुले आणि ७५/८०% खुला वर्ग मुली असा प्रकार होता. डी.वाय्.पाटील, एस्.एस्.पी.एम्.एस वगैरे ठिकाणी ५०-६०% असलेल्या मुली मेकॅनिकलला. सगळाच मुर्खाचा बाजार (खरोखर मेकॅनिकल इंजिनियरिंग करण्यासाठी या शाखेत आलेल्या मुली नगण्य होत्या)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळा 14/07/2015 - 19:21
अजुन एक आठवणीतली गोष्ट, पहिल्या वर्षाला आम्हाला एका सरांनी विचारले होते तुम्ही मेकॅनिकलला का प्रवेश घेतला, तर बर्‍याच विद्यार्थ्यांचे (मुले/मुली) उत्तर होते काँप्युटरला प्रवेश मिळाला नाही म्हणुन. सरांचा चेहरा अजुन आठवतोय

विदारक आहे पण सत्य आहे , सकारात्मक भाग अगदीच थोडा आहे . यावर काही उपाय आहेत का ? -अशाच परिस्थितीतुन "पासआऊट" पण सध्या बेरोजगार असलेला विद्यार्थी :'(

यशोधरा 14/07/2015 - 19:37
वाचते आहे.. खरोखर पैशाला पासरी इंजिनिअर्स असे काहीसे चित्र होते अगदी हल्ली हल्लीपर्यंत. आताशी जरा कुठे इंजिनिअरींगची क्रेझ कमी झालेली पहायला मिळते आहे.

भीमराव 14/07/2015 - 20:23
आजुन येक येथे प्रोजेक्ट विकत मिळतील... असल्या पाट्या आजकाल गल्ली बोळात सुद्धा दिसतात. मिनी प्रोजेक्ट/ फायनल प्रोजेक्ट रिपोर्ट सकट विकत... भारीय का नाय. काय काय मास्तर तर स्वता सजेस्ट करतात इथुन घेतलास तर प्राईझ परवडेल, यांच्याकडे नविन मॉडेल आलेत, सगळच भारी म्हन्जे तेरी बी चुप मेरी बी चुप. तुमी बोलायच नाय मास्तर ला नॉलेज काय नाय मास्तर बी को ऑपरेट करनार

In reply to by भीमराव

नुसते इंजिनियर नाही तर एम ई वाले पण प्रोजेक्ट विकत घेतात. आमच्या घराच्या शेजारी एकजण पेयिंग गेस्ट ठेवतो. त्याच्याकडे असलेले निम्मे लोक आधी इंजिनियर झाले. मग कुठे काही मिळत नाही म्हणून एम.ई झाले आणि ते चांगले २-४ वर्ष करत होते. मग प्रोजेक्ट होत नाही म्हणून २५००० ते ४५००० देतात. मग हेच लोक प्रोफेसर म्हणून लागतात. अतिशय व्हिशस सर्कल आहे. अजून एक तर लई भारी होता. त्याने नोकरी करून फुल टाईम एम.ई केले. पुढे मग असेच फुल टाईम एम. बी. ए पण केले. असे जर का होत असेल तर काय ते कॉलेजेस.

सुबोध खरे 14/07/2015 - 20:37
परिस्थिती गंभीर आहे. प्रत्यक्ष कारखान्यात इंजिनियर ७-८००० रुपये पगारावर येण्यास उपलब्ध आहेत. परंतु त्यांना प्रात्यक्षिकच काय सैद्धांतिक किंवा तात्विक( THEORETICAL) ज्ञान सुद्धा यथा तथा असते. सहा महीने त्यांना प्रशिक्षण द्यावे कि ते सर्व सोडून जायला तयार असतात. अशा परिस्थिती मुळे लहान उद्योजक अशा लोकांना नोकरीवर ठेवण्यास तयार नसतात. आज परिस्थिती अशी आहे कि चांगला इंजिनियर २० हजारावर ठेवायचा आणी चार पाच वर्षांनी तो सोडून जाईल हे गृहीत धरून पुढची तजवीज करून ठेवायची असे माझ्या माहितीतील अनेक उद्योजक सांगतात शिवाय धंद्यातील गुपिते त्यांना शिकवण्यास ते तयार होत नाहीत. मागच्या वर्षी पुण्यातील दोन लोकप्रिय इंजिनियरिंग कॉलेजात मेक्यानिकल साठी MANAGEMENT कोट्यासाठी विचारले असता १७ लाख रुपये रोख( विना पावती) मागितले.फी वेगळी ती एक लाख रुपयेच्या आसपास वर्षाला.राहण्या ज्खाण्याचा खर्च वेगळा. मी त्यांना विचारले येथे प्याकेज किती मिळते तर ३-४ लाख रुपये (वर्षाचे) असे सांगितले. मी त्याला म्हणालो साहेब चार वर्षे मुलाला घरी बसवले तरीही स्वस्त पडेल. तो अवाक झाला!! मुलाला स्वतःच्या गुणवत्तेवर मुंबईतच प्रवेश मिळाला त्यामुळे तो आणी मी आनंदात आहोत. जाता जाता -- सतरा लाख रुपयांचे (आणी वर्षाचे तीन चार लाख रुपये होस्टेल आणी इतर खर्च मिळून) व्याजासकट चार वर्षात किती होतील हा हिशेब करतोय. तेवढे पैसे मुलाला धंद्यासाठी देईन म्हणतो.

In reply to by सुबोध खरे

अभिजित - १ 15/07/2015 - 19:30
१७ लाख डोनेशन ?? कारण जागा भरल्या नाहीत तर सरकार आहे ना . मागास वर्गीय लोकाची फ़ी भरायला. त्य मुले संस्था चालकांचे पोट बर्या पैकी भरते आणि मग सामान्य लोकावर हे माज दाखवायला मोकळे. मुळात सरकारी संस्थेत राखीव जागा ठेवणे हे बास आहे. पण सगळे राष्ट्रवादी / कोन्ग्रेस संस्था चालक यांनी हा नवीन कायदा काढला . आपले पोट भरायला. भाजप सरकार पण हा कायदा काढेल असे वाटत नाही. भाजीवाला नाही का स्वस्तात भाजी विकणार नाही. वेळ आली तर फेकेन . तसेच हे. फक्त तो स्वत च्या पैशावर माज करतो. तर हे लोक जनतेच्या खिशातून पैसे काढून जनतेला माज दाखवतात. फडणवीस पण शेतकरी लोकांना कर्जमाफी लगेच नाकारतात. ती नाकारायला पाहिजेच. पण या संस्था चालकांचा रमणा बंद करत नाहीत. आणि दुसरीकडे राज्ज्य्वर इतके लाख कोटी कर्ज आहे म्हणून सांगतात.

पगला गजोधर 15/07/2015 - 09:30
असे बिनशिक्षकाचे आणि स्वबळावर पास होऊन बाहेर पडणारे विद्यार्थी म्हणजे आजचे एकलव्यच म्हणायचे !
हे मात्र अतिशय खरे. नोकरीच्या पहिल्या वर्षी शिव्या शाप घेत कामाच्या थपेड्याने जेवढे शिकवलं, त्याच्या १०% सुद्धा एकूण/टोटल शैक्षणिक वर्षांमध्ये शिकवत नाही. कळावे स्वबळावर शिकून व पास होऊन, स्वबळावरच यशस्वीपणे अर्थार्जन व जॉबसॅटीसफ़क्शन मिळवलेला प. ग.

In reply to by पगला गजोधर

सुबोध खरे 15/07/2015 - 11:19
प ग साहेब दुसरी गोष्ट स्वबळावर शिकण्यास दुप्पट तरी जास्त कष्ट पडतात. जर उत्तम शिक्षक असेल तर गोष्टी फार सोप्या होतात आणि कमी कष्टात जास्त शिकणे होते. स्वबळावर शिकण्यात एक मोठा धोका असतो तो म्हणजे एखादे कौशल्य आपण जर चुकीच्या तर्हेने शिकलात तर आयुष्यभर तीच चुकीची पद्धत बरोबर म्हणून चालविली जाते. जे लोक दुराग्रही असतात ते पुढेही सुधारत नाहीत आणि काही कालावधी नंतर लोकांचा अहं इतका मोठा होतो कि त्यांना तुम्ही चुकीच्या गोष्टी करत आहात हे सांगणेही कठीण होते. हि उदाहरणे वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दिसतात.

In reply to by सुबोध खरे

पगला गजोधर 15/07/2015 - 12:57
आणि तुम्ही म्हणता तसे, उत्तम शिक्षक की जे सहजी, रेड्याच्याही (माझ्यासारख्या) तोंडून अवघड विद्या वदवून घेतील, फार-फार दुर्मिळ असतात हो. असा एकजरी गुरु (भलेही तो एखादीच सेमिस्टर व एखाद्याच विषयाला जरी मिळाला तरी भले.)

सुनील 15/07/2015 - 10:11
अगदी डिट्टेल चीरफाड चालली आहे! उत्तम.
अभियांत्रिकी डिग्री-डिप्लोमा- आय टी आय यांचे प्रमाण उद्योगांना पूरक म्हणजे १:३:८ असे हवे असे अ.भा. तंत्रशिक्षण समितीचे निर्देश आहेत
१०+२ चा शैक्षणिक आकृतीबंध स्वीकारण्यामागचा उद्देश हाच होता. त्यासाठी गरज होती ती ITI वा तत्सम व्यवसायाभिमुख प्रशिक्षणसंस्थांचे जाळे तालुकापातळीपर्यंत पोचवायची. जेणेकरून दहावीनंतर अनेकजण त्याचा लाभ घेऊन विविध रोजगाराला लागतील. त्याखालोखाल डिप्लोमा आणि फार कमी डिग्री. परंतु झाले उलटेच. ७५ साली हा नवा आकृतीबंध आला आणि ८० च्या दशकात खासगी कॉलेजेस निघाली. आज भारत हा पदवीधारक बनवणारा जगातील सर्वात मोठा कारखानदार आहे!

दुर्दैव असे की या कारखान्यातून नोकरी करण्यास नालायक उमेदवार जास्त प्रमाणात बाहेर पडतात तेव्हा धंदा करु शकणारे किती उमेदवार बाहेर पडत असतील याची कल्पनाच न केलेली बरी.

आज सर्वात जास्त बेरोजगारी अभियांत्रिकी क्षेत्रात असून एम ई झालेले १०-१२ हजारावर अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करण्यास तयार आणि त्यापैकी किती तरी जण पीएचडी करणारे …. भयानक परिस्थिती आहे .

झकासराव 15/07/2015 - 11:37
अतिशय खोलात जाउन केलेले विश्लेषण. उत्तम लेख आहे. :) मी डिप्लोमाला होतो तेव्हा कॉलेजेस कमी होते आणि फी देखील तुलनेने कमीच होती. मग ती वाढता वाढता वाढे होत गेली. सरकारी धोरण अनाकलनीय होते. आता आलेले गावोगावी शिफ्ट मध्ये सुरु असणारे आणि कॉलेजचे पिक पाहता त्याचा फायदा कोणाला झाला हे कळणे सोप्पे आहे. स्ट्रेटेजी आणि फ्युचर फोरकास्टिन्ग गेल तेल लावत. पैसा ओढायचा हेच धोरण.

सुंदर, प्रामाणिक विश्लेषण असलेली मालिका ! ८० च्या दशकात आपल्या पक्षातल्या पित्त्यांना व राजकीय विरोधकांना; आणि मात्तब्बर विरोधी पक्षियांना खूष ठेवण्यासाठी बी एड कॉलेजांची खिरापत देण्याने सुरुवात झाली. हे राजकीय मॉडेल फारच यशस्वी झाल्याने त्यात एम बी ए, इंजिनियरिंग आणि मेडिकल कॉलेजेसची भर पडत गेली. "लोकांत व्यावसायीक आणि पदव्युत्तर शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक पायर्‍या" असे त्यांची भलावण करण्यात आली. लोकांनाही ते सोईचे वाटत गेले. त्या शिक्षणासाठी लाखो रुपये अवैध (डॉनेशन, इ) मार्गांनी गोळा करत, शिक्षणाचा बाजार करत, अनेक शिक्षणसम्राट राजकारणी तयार झाले. आपल्या मुलांना शिक्षणाची संधी निर्माण होऊन त्याचे भवितव्य सुधारेल या आशेपायी (आणि अर्थात या सगळ्या राकारणात आपल्याला काही करता येणार नाही या अगतिकतेने) सामान्य पालकांनी शिक्षण क्षेत्रातल्या अनेक भ्रष्ट वस्तूस्थितींकडॅ डोळेझाक करून केवळ आपल्या पाल्याच्या होऊ शकत असलेल्या फायद्याच्या कल्पनेकडेच लक्ष देणे सोईस्कररित्या स्विकारले. या सगळ्यांत ८०च्या दशकातली मेकॅनिकल इंजिनियरिंग बूम, नव्वदीपासून ते २००८ पर्यंतची आयटीची बूम यांनी मोठे योगदान केले आहे. आता २००८ च्या मंदीनंतर लोक ताळ्यावर येत आहेत आणि भूछत्रासारख्या उगवलेल्या बर्‍याच कॉलेजातल्या जागा रिकाम्या राहत असल्याचे वर्तमानपत्रांतही छापून येऊ लागले आहे. मात्र, दूरगामी विचार करून कौशल्यांची आवश्यकता आणि ते योग्य प्रमाणात योग्य वेळी उपलब्ध होईल या साठी कधीच नियोजन अथवा उपाययोगना झाली आहे... ना कधी पूर्वी आणि ना आता. या बाबतीत "आनंदी आनंड गडे, इकडे तिकडे चोहीकडे." हेच चपखल आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नेमके विवेचन. माझे मत आहे कि पोलिसी मेकिंग करणाऱ्यांना पुढचे बघायची इच्छा नाहीये किंवा तेवढी क्षमताच नाहीये. त्यामुळे आपल्याला निवडणूक कशी जिंकता येईल इतपतच धोरणे होतात. खूप मोठा विचार धोरण आखणेच होत नाहीये. दुसरे म्हणजे इतकी लोकसंख्या आहे कि सगळ्यांनाच एकाच पद्धतीचे शिक्षण उपयोगाचे नाहीये आणि जास्त उद्योजक निर्माण झाले पाहिजेत हे समजत नाहीये. जेंव्हा कळते तेंव्हा खूप वेळ गेलेला असतो. टीनपाट कॉलेजेस, घावूक पद्धतीने मार्क देणे हे अतिशय घातक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि ठराविक ठिकाणी दर्जा कमी करू चालणार नाही हे मान्यच होत नाहीये. त्यापेक्षा जास्त चांगली सरकारी शाळा आणि कॉलेजेस चालू झाली पाहिजेत. उलट सर्व सरकारी संस्थांची अवस्था बिकट करून ठेवली आहे. दुसर्याला त्रास देणे हेच काम आहे. त्यातच एक आनंद आहे. पण विशेष कोणी बोलूच शकत नाही. सतत जाती पातीचे राजकारण मध्ये. त्यापेक्ष जास्त दर्जाची कॉलेजेस काढणे. ज्यांना मिळू शकत नाहीये त्या घटकांसाठी विशेष संस्था काढून प्रयत्न करणे सोडून आहे तिथेच जागा तयार करायच्या म्हणजे सगळ्यांची खाली बसायचे असा काहीसा विचित्र उद्योग चालु आहे. असो. सध्यातरी चित्र कठीण आहे.

पैसा 15/07/2015 - 20:24
काल परवाच बातमी वाचली की राखीव जागा न भरल्यामुळे प्रवेशपरीक्षेत ६% मार्क्स मिळवणार्‍या मुलांनाही आय आय टी मध्ये प्रवेश देण्यात येईल. याच आय आय ट्यांनी राखीव जागा ठेवायला निकराचा विरोध केला होता याची आठवण झाली. आणि विरोधाभास म्हणजे ओपन क्याटेगरीचे अनेक हुशार विद्यार्थी आय आय टी प्रवेशासाठी आशाळभूतपणे वाट बघत रहातात, काहीजण दोन दोन वेळाही परीक्षेला बसतात. एक वर्ष वाया घालवूनही प्रयत्न करतात. त्यांना या शिल्लक राहिलेल्या राखीव जागा देता येत नाहीत. आय आय टी च्या जागा अशा रिकाम्या ठेवणे हा एकूण बुद्धिमत्तेचा अपव्यय आहे. शिवाय बोर्ड परीक्षांमधे पोपटपंची करून मिळवलेल्या मार्कांना एन आय टी आंणि आय आय टी प्रवेशाला वेटेज देणे हा तर अव्वल दर्जाचा मूर्खपणा आहे. म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार करू शकणारे खरे बुद्धिमान विद्यार्थी निवडण्याचा आय आय टीज चा जो उद्देश होता त्याला तिलांजली दिली गेली आहे.

चतुरंग 15/07/2015 - 21:36
खाजगी कॉलेजेस मध्येच कशाला, सरकारी आणि अगदी आयायटीज मध्ये सुद्धा खालावलेला आहे! खाजगी कोचिंग क्लासेसचे फुटलेले पेव हे याला प्रामुख्याने जबाबदार आहे. कसेही करुन परीक्षा 'क्रॅक' करणे जमवायचे. परीक्षेचे तंत्र एकदा जमले की सुमार दर्जाचे विद्यार्थी सुद्धा चाळणीतून 'यशस्वीपणे' पुढे सरकतात. अगदी आठवीपासून डोक्यावर आयायटीचे भूत घेऊन कोचिंग कोंबले जाते आणि त्यातले बरेचसे विद्यार्थी तिथे जाईपर्यंत बर्नआउट झालेले असतात. काही जे मुळात चांगले असतात त्यांची नवीन काही शिकण्याची आणि विषयाची मूलतत्त्वे समजून घेण्याची कुवत परीक्षापद्धतीने संपुष्टात आलेली असते. सुदैवी सुमार हे मुळातच फारसे मोटिवेटेड नसल्याने त्यांना तिथे अ‍ॅडमिशन मिळाली यातच ते खूष असतात! राहता राहिले साधारण २० % विद्यार्थी जे खर्‍या अर्थाने त्याचा लाभ घेऊ शकतात. या लिंक वरचा लेख वाचा. http://www.business-standard.com/article/opinion/is-the-quality-of-iit-students-declining-111101900011_1.html एकुणात मास स्केलवरती कोणतीही गोष्ट तयार व्हायला सुरुवात झाली की दर्जा घसरतोच हे निर्विवाद सत्य आहे. मध्यंतरी नारायण मूर्तींनी सुद्धा आयाय्टीज च्या दर्जावरती ताशेरे ओढलेले होते. http://timesofindia.indiatimes.com/india/Poor-quality-of-students-entering-IITs-Narayana-Murthy/articleshow/10217469.cms

एस 14/07/2015 - 19:09
चला, किंचिततरी काहीतरी सकारात्मक आहे हे वाचून चांगलं वाटलं. पुभाप्र.

सौंदाळा 14/07/2015 - 19:16
हा भागही आवडला. मुलींना ३०% आरक्षणाचा निकष आमच्या वेळी पहिल्यांदा आला होता. त्यामुळे झाले काय की मेकॅनिकलला १२० पैकी ३६ जागा मुलींना राखीव झाल्या. मेकॅनिकलला मुली फारशा येत नसल्यामुळे या जागा बर्‍याच रिक्त राहील्या आणि अत्यंत कमी मार्क असलेल्या मुलींनापण मेकॅनिकलला मेरीट सीट (??) मिळाली. सीओईपीला ९६% (पीसीएम) खुला वर्ग मुले आणि ७५/८०% खुला वर्ग मुली असा प्रकार होता. डी.वाय्.पाटील, एस्.एस्.पी.एम्.एस वगैरे ठिकाणी ५०-६०% असलेल्या मुली मेकॅनिकलला. सगळाच मुर्खाचा बाजार (खरोखर मेकॅनिकल इंजिनियरिंग करण्यासाठी या शाखेत आलेल्या मुली नगण्य होत्या)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळा 14/07/2015 - 19:21
अजुन एक आठवणीतली गोष्ट, पहिल्या वर्षाला आम्हाला एका सरांनी विचारले होते तुम्ही मेकॅनिकलला का प्रवेश घेतला, तर बर्‍याच विद्यार्थ्यांचे (मुले/मुली) उत्तर होते काँप्युटरला प्रवेश मिळाला नाही म्हणुन. सरांचा चेहरा अजुन आठवतोय

विदारक आहे पण सत्य आहे , सकारात्मक भाग अगदीच थोडा आहे . यावर काही उपाय आहेत का ? -अशाच परिस्थितीतुन "पासआऊट" पण सध्या बेरोजगार असलेला विद्यार्थी :'(

यशोधरा 14/07/2015 - 19:37
वाचते आहे.. खरोखर पैशाला पासरी इंजिनिअर्स असे काहीसे चित्र होते अगदी हल्ली हल्लीपर्यंत. आताशी जरा कुठे इंजिनिअरींगची क्रेझ कमी झालेली पहायला मिळते आहे.

भीमराव 14/07/2015 - 20:23
आजुन येक येथे प्रोजेक्ट विकत मिळतील... असल्या पाट्या आजकाल गल्ली बोळात सुद्धा दिसतात. मिनी प्रोजेक्ट/ फायनल प्रोजेक्ट रिपोर्ट सकट विकत... भारीय का नाय. काय काय मास्तर तर स्वता सजेस्ट करतात इथुन घेतलास तर प्राईझ परवडेल, यांच्याकडे नविन मॉडेल आलेत, सगळच भारी म्हन्जे तेरी बी चुप मेरी बी चुप. तुमी बोलायच नाय मास्तर ला नॉलेज काय नाय मास्तर बी को ऑपरेट करनार

In reply to by भीमराव

नुसते इंजिनियर नाही तर एम ई वाले पण प्रोजेक्ट विकत घेतात. आमच्या घराच्या शेजारी एकजण पेयिंग गेस्ट ठेवतो. त्याच्याकडे असलेले निम्मे लोक आधी इंजिनियर झाले. मग कुठे काही मिळत नाही म्हणून एम.ई झाले आणि ते चांगले २-४ वर्ष करत होते. मग प्रोजेक्ट होत नाही म्हणून २५००० ते ४५००० देतात. मग हेच लोक प्रोफेसर म्हणून लागतात. अतिशय व्हिशस सर्कल आहे. अजून एक तर लई भारी होता. त्याने नोकरी करून फुल टाईम एम.ई केले. पुढे मग असेच फुल टाईम एम. बी. ए पण केले. असे जर का होत असेल तर काय ते कॉलेजेस.

सुबोध खरे 14/07/2015 - 20:37
परिस्थिती गंभीर आहे. प्रत्यक्ष कारखान्यात इंजिनियर ७-८००० रुपये पगारावर येण्यास उपलब्ध आहेत. परंतु त्यांना प्रात्यक्षिकच काय सैद्धांतिक किंवा तात्विक( THEORETICAL) ज्ञान सुद्धा यथा तथा असते. सहा महीने त्यांना प्रशिक्षण द्यावे कि ते सर्व सोडून जायला तयार असतात. अशा परिस्थिती मुळे लहान उद्योजक अशा लोकांना नोकरीवर ठेवण्यास तयार नसतात. आज परिस्थिती अशी आहे कि चांगला इंजिनियर २० हजारावर ठेवायचा आणी चार पाच वर्षांनी तो सोडून जाईल हे गृहीत धरून पुढची तजवीज करून ठेवायची असे माझ्या माहितीतील अनेक उद्योजक सांगतात शिवाय धंद्यातील गुपिते त्यांना शिकवण्यास ते तयार होत नाहीत. मागच्या वर्षी पुण्यातील दोन लोकप्रिय इंजिनियरिंग कॉलेजात मेक्यानिकल साठी MANAGEMENT कोट्यासाठी विचारले असता १७ लाख रुपये रोख( विना पावती) मागितले.फी वेगळी ती एक लाख रुपयेच्या आसपास वर्षाला.राहण्या ज्खाण्याचा खर्च वेगळा. मी त्यांना विचारले येथे प्याकेज किती मिळते तर ३-४ लाख रुपये (वर्षाचे) असे सांगितले. मी त्याला म्हणालो साहेब चार वर्षे मुलाला घरी बसवले तरीही स्वस्त पडेल. तो अवाक झाला!! मुलाला स्वतःच्या गुणवत्तेवर मुंबईतच प्रवेश मिळाला त्यामुळे तो आणी मी आनंदात आहोत. जाता जाता -- सतरा लाख रुपयांचे (आणी वर्षाचे तीन चार लाख रुपये होस्टेल आणी इतर खर्च मिळून) व्याजासकट चार वर्षात किती होतील हा हिशेब करतोय. तेवढे पैसे मुलाला धंद्यासाठी देईन म्हणतो.

In reply to by सुबोध खरे

अभिजित - १ 15/07/2015 - 19:30
१७ लाख डोनेशन ?? कारण जागा भरल्या नाहीत तर सरकार आहे ना . मागास वर्गीय लोकाची फ़ी भरायला. त्य मुले संस्था चालकांचे पोट बर्या पैकी भरते आणि मग सामान्य लोकावर हे माज दाखवायला मोकळे. मुळात सरकारी संस्थेत राखीव जागा ठेवणे हे बास आहे. पण सगळे राष्ट्रवादी / कोन्ग्रेस संस्था चालक यांनी हा नवीन कायदा काढला . आपले पोट भरायला. भाजप सरकार पण हा कायदा काढेल असे वाटत नाही. भाजीवाला नाही का स्वस्तात भाजी विकणार नाही. वेळ आली तर फेकेन . तसेच हे. फक्त तो स्वत च्या पैशावर माज करतो. तर हे लोक जनतेच्या खिशातून पैसे काढून जनतेला माज दाखवतात. फडणवीस पण शेतकरी लोकांना कर्जमाफी लगेच नाकारतात. ती नाकारायला पाहिजेच. पण या संस्था चालकांचा रमणा बंद करत नाहीत. आणि दुसरीकडे राज्ज्य्वर इतके लाख कोटी कर्ज आहे म्हणून सांगतात.

पगला गजोधर 15/07/2015 - 09:30
असे बिनशिक्षकाचे आणि स्वबळावर पास होऊन बाहेर पडणारे विद्यार्थी म्हणजे आजचे एकलव्यच म्हणायचे !
हे मात्र अतिशय खरे. नोकरीच्या पहिल्या वर्षी शिव्या शाप घेत कामाच्या थपेड्याने जेवढे शिकवलं, त्याच्या १०% सुद्धा एकूण/टोटल शैक्षणिक वर्षांमध्ये शिकवत नाही. कळावे स्वबळावर शिकून व पास होऊन, स्वबळावरच यशस्वीपणे अर्थार्जन व जॉबसॅटीसफ़क्शन मिळवलेला प. ग.

In reply to by पगला गजोधर

सुबोध खरे 15/07/2015 - 11:19
प ग साहेब दुसरी गोष्ट स्वबळावर शिकण्यास दुप्पट तरी जास्त कष्ट पडतात. जर उत्तम शिक्षक असेल तर गोष्टी फार सोप्या होतात आणि कमी कष्टात जास्त शिकणे होते. स्वबळावर शिकण्यात एक मोठा धोका असतो तो म्हणजे एखादे कौशल्य आपण जर चुकीच्या तर्हेने शिकलात तर आयुष्यभर तीच चुकीची पद्धत बरोबर म्हणून चालविली जाते. जे लोक दुराग्रही असतात ते पुढेही सुधारत नाहीत आणि काही कालावधी नंतर लोकांचा अहं इतका मोठा होतो कि त्यांना तुम्ही चुकीच्या गोष्टी करत आहात हे सांगणेही कठीण होते. हि उदाहरणे वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दिसतात.

In reply to by सुबोध खरे

पगला गजोधर 15/07/2015 - 12:57
आणि तुम्ही म्हणता तसे, उत्तम शिक्षक की जे सहजी, रेड्याच्याही (माझ्यासारख्या) तोंडून अवघड विद्या वदवून घेतील, फार-फार दुर्मिळ असतात हो. असा एकजरी गुरु (भलेही तो एखादीच सेमिस्टर व एखाद्याच विषयाला जरी मिळाला तरी भले.)

सुनील 15/07/2015 - 10:11
अगदी डिट्टेल चीरफाड चालली आहे! उत्तम.
अभियांत्रिकी डिग्री-डिप्लोमा- आय टी आय यांचे प्रमाण उद्योगांना पूरक म्हणजे १:३:८ असे हवे असे अ.भा. तंत्रशिक्षण समितीचे निर्देश आहेत
१०+२ चा शैक्षणिक आकृतीबंध स्वीकारण्यामागचा उद्देश हाच होता. त्यासाठी गरज होती ती ITI वा तत्सम व्यवसायाभिमुख प्रशिक्षणसंस्थांचे जाळे तालुकापातळीपर्यंत पोचवायची. जेणेकरून दहावीनंतर अनेकजण त्याचा लाभ घेऊन विविध रोजगाराला लागतील. त्याखालोखाल डिप्लोमा आणि फार कमी डिग्री. परंतु झाले उलटेच. ७५ साली हा नवा आकृतीबंध आला आणि ८० च्या दशकात खासगी कॉलेजेस निघाली. आज भारत हा पदवीधारक बनवणारा जगातील सर्वात मोठा कारखानदार आहे!

दुर्दैव असे की या कारखान्यातून नोकरी करण्यास नालायक उमेदवार जास्त प्रमाणात बाहेर पडतात तेव्हा धंदा करु शकणारे किती उमेदवार बाहेर पडत असतील याची कल्पनाच न केलेली बरी.

आज सर्वात जास्त बेरोजगारी अभियांत्रिकी क्षेत्रात असून एम ई झालेले १०-१२ हजारावर अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करण्यास तयार आणि त्यापैकी किती तरी जण पीएचडी करणारे …. भयानक परिस्थिती आहे .

झकासराव 15/07/2015 - 11:37
अतिशय खोलात जाउन केलेले विश्लेषण. उत्तम लेख आहे. :) मी डिप्लोमाला होतो तेव्हा कॉलेजेस कमी होते आणि फी देखील तुलनेने कमीच होती. मग ती वाढता वाढता वाढे होत गेली. सरकारी धोरण अनाकलनीय होते. आता आलेले गावोगावी शिफ्ट मध्ये सुरु असणारे आणि कॉलेजचे पिक पाहता त्याचा फायदा कोणाला झाला हे कळणे सोप्पे आहे. स्ट्रेटेजी आणि फ्युचर फोरकास्टिन्ग गेल तेल लावत. पैसा ओढायचा हेच धोरण.

सुंदर, प्रामाणिक विश्लेषण असलेली मालिका ! ८० च्या दशकात आपल्या पक्षातल्या पित्त्यांना व राजकीय विरोधकांना; आणि मात्तब्बर विरोधी पक्षियांना खूष ठेवण्यासाठी बी एड कॉलेजांची खिरापत देण्याने सुरुवात झाली. हे राजकीय मॉडेल फारच यशस्वी झाल्याने त्यात एम बी ए, इंजिनियरिंग आणि मेडिकल कॉलेजेसची भर पडत गेली. "लोकांत व्यावसायीक आणि पदव्युत्तर शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक पायर्‍या" असे त्यांची भलावण करण्यात आली. लोकांनाही ते सोईचे वाटत गेले. त्या शिक्षणासाठी लाखो रुपये अवैध (डॉनेशन, इ) मार्गांनी गोळा करत, शिक्षणाचा बाजार करत, अनेक शिक्षणसम्राट राजकारणी तयार झाले. आपल्या मुलांना शिक्षणाची संधी निर्माण होऊन त्याचे भवितव्य सुधारेल या आशेपायी (आणि अर्थात या सगळ्या राकारणात आपल्याला काही करता येणार नाही या अगतिकतेने) सामान्य पालकांनी शिक्षण क्षेत्रातल्या अनेक भ्रष्ट वस्तूस्थितींकडॅ डोळेझाक करून केवळ आपल्या पाल्याच्या होऊ शकत असलेल्या फायद्याच्या कल्पनेकडेच लक्ष देणे सोईस्कररित्या स्विकारले. या सगळ्यांत ८०च्या दशकातली मेकॅनिकल इंजिनियरिंग बूम, नव्वदीपासून ते २००८ पर्यंतची आयटीची बूम यांनी मोठे योगदान केले आहे. आता २००८ च्या मंदीनंतर लोक ताळ्यावर येत आहेत आणि भूछत्रासारख्या उगवलेल्या बर्‍याच कॉलेजातल्या जागा रिकाम्या राहत असल्याचे वर्तमानपत्रांतही छापून येऊ लागले आहे. मात्र, दूरगामी विचार करून कौशल्यांची आवश्यकता आणि ते योग्य प्रमाणात योग्य वेळी उपलब्ध होईल या साठी कधीच नियोजन अथवा उपाययोगना झाली आहे... ना कधी पूर्वी आणि ना आता. या बाबतीत "आनंदी आनंड गडे, इकडे तिकडे चोहीकडे." हेच चपखल आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नेमके विवेचन. माझे मत आहे कि पोलिसी मेकिंग करणाऱ्यांना पुढचे बघायची इच्छा नाहीये किंवा तेवढी क्षमताच नाहीये. त्यामुळे आपल्याला निवडणूक कशी जिंकता येईल इतपतच धोरणे होतात. खूप मोठा विचार धोरण आखणेच होत नाहीये. दुसरे म्हणजे इतकी लोकसंख्या आहे कि सगळ्यांनाच एकाच पद्धतीचे शिक्षण उपयोगाचे नाहीये आणि जास्त उद्योजक निर्माण झाले पाहिजेत हे समजत नाहीये. जेंव्हा कळते तेंव्हा खूप वेळ गेलेला असतो. टीनपाट कॉलेजेस, घावूक पद्धतीने मार्क देणे हे अतिशय घातक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि ठराविक ठिकाणी दर्जा कमी करू चालणार नाही हे मान्यच होत नाहीये. त्यापेक्षा जास्त चांगली सरकारी शाळा आणि कॉलेजेस चालू झाली पाहिजेत. उलट सर्व सरकारी संस्थांची अवस्था बिकट करून ठेवली आहे. दुसर्याला त्रास देणे हेच काम आहे. त्यातच एक आनंद आहे. पण विशेष कोणी बोलूच शकत नाही. सतत जाती पातीचे राजकारण मध्ये. त्यापेक्ष जास्त दर्जाची कॉलेजेस काढणे. ज्यांना मिळू शकत नाहीये त्या घटकांसाठी विशेष संस्था काढून प्रयत्न करणे सोडून आहे तिथेच जागा तयार करायच्या म्हणजे सगळ्यांची खाली बसायचे असा काहीसा विचित्र उद्योग चालु आहे. असो. सध्यातरी चित्र कठीण आहे.

पैसा 15/07/2015 - 20:24
काल परवाच बातमी वाचली की राखीव जागा न भरल्यामुळे प्रवेशपरीक्षेत ६% मार्क्स मिळवणार्‍या मुलांनाही आय आय टी मध्ये प्रवेश देण्यात येईल. याच आय आय ट्यांनी राखीव जागा ठेवायला निकराचा विरोध केला होता याची आठवण झाली. आणि विरोधाभास म्हणजे ओपन क्याटेगरीचे अनेक हुशार विद्यार्थी आय आय टी प्रवेशासाठी आशाळभूतपणे वाट बघत रहातात, काहीजण दोन दोन वेळाही परीक्षेला बसतात. एक वर्ष वाया घालवूनही प्रयत्न करतात. त्यांना या शिल्लक राहिलेल्या राखीव जागा देता येत नाहीत. आय आय टी च्या जागा अशा रिकाम्या ठेवणे हा एकूण बुद्धिमत्तेचा अपव्यय आहे. शिवाय बोर्ड परीक्षांमधे पोपटपंची करून मिळवलेल्या मार्कांना एन आय टी आंणि आय आय टी प्रवेशाला वेटेज देणे हा तर अव्वल दर्जाचा मूर्खपणा आहे. म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार करू शकणारे खरे बुद्धिमान विद्यार्थी निवडण्याचा आय आय टीज चा जो उद्देश होता त्याला तिलांजली दिली गेली आहे.

चतुरंग 15/07/2015 - 21:36
खाजगी कॉलेजेस मध्येच कशाला, सरकारी आणि अगदी आयायटीज मध्ये सुद्धा खालावलेला आहे! खाजगी कोचिंग क्लासेसचे फुटलेले पेव हे याला प्रामुख्याने जबाबदार आहे. कसेही करुन परीक्षा 'क्रॅक' करणे जमवायचे. परीक्षेचे तंत्र एकदा जमले की सुमार दर्जाचे विद्यार्थी सुद्धा चाळणीतून 'यशस्वीपणे' पुढे सरकतात. अगदी आठवीपासून डोक्यावर आयायटीचे भूत घेऊन कोचिंग कोंबले जाते आणि त्यातले बरेचसे विद्यार्थी तिथे जाईपर्यंत बर्नआउट झालेले असतात. काही जे मुळात चांगले असतात त्यांची नवीन काही शिकण्याची आणि विषयाची मूलतत्त्वे समजून घेण्याची कुवत परीक्षापद्धतीने संपुष्टात आलेली असते. सुदैवी सुमार हे मुळातच फारसे मोटिवेटेड नसल्याने त्यांना तिथे अ‍ॅडमिशन मिळाली यातच ते खूष असतात! राहता राहिले साधारण २० % विद्यार्थी जे खर्‍या अर्थाने त्याचा लाभ घेऊ शकतात. या लिंक वरचा लेख वाचा. http://www.business-standard.com/article/opinion/is-the-quality-of-iit-students-declining-111101900011_1.html एकुणात मास स्केलवरती कोणतीही गोष्ट तयार व्हायला सुरुवात झाली की दर्जा घसरतोच हे निर्विवाद सत्य आहे. मध्यंतरी नारायण मूर्तींनी सुद्धा आयाय्टीज च्या दर्जावरती ताशेरे ओढलेले होते. http://timesofindia.indiatimes.com/india/Poor-quality-of-students-entering-IITs-Narayana-Murthy/articleshow/10217469.cms
भाग १ २००० मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१

खेडूत ·

कंजूस 13/07/2015 - 20:56
१)आता कंपन्यांना { कायमचे पगारी } एंजिनिअरच नको आहेत.आउटसोर्सिंग उर्फ बाहेरून 'जॅाबवर्क' करून घेण्याने कायमचा डोइजड {overheads ?}खर्च वाचतो शिवाय मालकास मलिदा मिळतो. २)टेंडर पद्धतीने ओर्डर्स घ्याव्या लागतात कंपनीस कायमचे गिह्राइक मिळत नाही. ३)स्ट्राबेरी ,मशरुम,कोरफड,एमु पालन याचे रॅकिटप्रमाणेच एंजिनिअर करून देतो "त्याचे एवढे मार्केट आहे एवढे पैसे मिळतील छाप" बनवेगिरी आहे .प्रत्यक्ष अवातव्य खर्च करून मार्केट ला माल नेतो तेव्हा भाव कोसळलेले असतात.

जबराट. उत्तम निरीक्षण भावा. आह्मी पण झालो विन्जीनियर. उगाचच माज होता आपण लई भारी. नंतर कळते कि जॉ व्यायसाय करून जॉब्स तयार करतो तो खरा महान. गुज्जुना असेच असतात. ते मारवाडी न एकदम चिक्कू. आह्मी बघा कसे शिकून मोठे झालो आणि ह्यांच्याकडे पाणी भरतो. बाकी तशीही आता शिक्षणाची भयंकर चेष्टा चालवली आहे. परवाच सकाळला बातमी होती ३ वर्षांच्या मुलीचे रूट कणाल करताना गुंगीचे डोस जास्त झाले म्हणून ती मुलगीच मेली. आता ३ वर्षांच्या मुलीचे रूट क्यानल करा सांगणारा डॉक्टर आणि ते आईकणारे आईबाप तर त्याहून महान. पण काय हो करणार काय. निम्म्या लोकांना डोके असून जागा मिळत नाहीत. ज्यांना डोके नाही ते पैशांच्या जीवावर डॉक्टर होतायत कुठून कुठून कारण आई-बापाचे हॉस्पिटल आहे. हे कोण चालवणार. त्यातल्या त्यात विन्जीनियर बरे म्हणायचे मग.

In reply to by चैतन्य ईन्या

तुम्हाला माहिती आहे का जागेवर बसुन काय झालेलं त्या मुलीला ते? अ‍ॅनेस्थेशिया खुपचं गुंतागुंतीची गोष्ट असते. कदाचित त्या मुलीच्या केसमधे दुसर्‍याही काही गुंतांगुंत असु शकत नाही काय?

अजया 13/07/2015 - 21:38
परवाच सकाळला बातमी होती ३ वर्षांच्या मुलीचे रूट कणाल करताना गुंगीचे डोस जास्त झाले म्हणून ती मुलगीच मेली. आता ३ वर्षांच्या मुलीचे रूट क्यानल करा सांगणारा डॉक्टर आणि ते आईकणारे आईबाप तर त्याहून महान. पण काय हो करणार काय. निम्म्या लोकांना डोके असून जागा मिळत नाहीत. ज्यांना डोके नाही ते पैशांच्या जीवावर डॉक्टर होतायत कुठून कुठून कारण आई-बापाचे हॉस्पिटल आहे. हे कोण चालवणार.
नक्की या क्षेत्रातल्या कोणत्या माहितीवर आधारित आपण उचलली जीभ आणि लावली टाळ्याला?

In reply to by अजया

अगदी रिझर्व्हेशन चालू झाले नव्हते तेंव्हाच पहिले आहे. २ लोक तेंव्हाच कुठून कुठून आसाम वगैरे हून डाक्तर होवून आली. असो. तुम्हाला पटत नसेल तर राहिले. पण ह्याचे परिणाम सगळ्यांच भोगावे लागतात. सगळीकडून भ्रष्टाचार संपवणे कठीण आहे पण निदान आहेत त्या संस्था धड चालाव्यात हे तरी सरकारचे काम आहे. जिथे पोलिसी मेकिंग आहे तिथे गोची आहे. त्याचे फटके हे असे बाहेर येतात. आता काय आयुर्वेद आणि होमिओपॅथी वाले पण अलोपाथ औषधे देणार. हे असे पोलिसी मेकिंग सगळीकडे आहे. सध्या विन्जीनियर लोक जात्यात आहेत. अर्थात लोक्संखेने जास्त आहेत म्हणून. उद्या असेच डॉक्टर झाले कि ते पण येतील जात्यात. आत्ताच आहेत. तुम्ही चांगले आहे ते मला कसे कळायचे.

In reply to by चैतन्य ईन्या

विजुभाऊ 14/07/2015 - 10:25
यानी जीभ उचलून फक्त टाळ्याला लावलेली नाहिय्ये तर ती बहुतेक थेट आभाळालाच लावली आहे. या इथे सम्बन्ध नसलेली बातमी तसेच गुजराथी मारवाडी लोकाना उगाच चर्चेत ओढले आहे.

असेच काही संगणक संबंधी खासगी शिक्षणाचे ही झाले आहे. दहावी बारावी पास नापास लोकांना आय टी मधल्या मोठया नोकऱ्या मिळण्याची आमिष दाखबुन तीन सहा माहिन्यांचा कोर्स २५ ते ५0 हजार रूपये घेतले जातात आणि अक्षरशः गल्ली बोळात असे शेकडो कलासेस चालतात. कसेबसे CCNA,MCSE वगैरे होऊन हे लोक उम्बरठे झिजवत रहातात .......

नाखु 14/07/2015 - 09:11
लेखमाला माझ्यासारख्या बेकाम आणि बेजबाबदार पालकाला अतिशय उपयोगी.
बे = २ बालक

भीमराव 14/07/2015 - 12:42
काढा पिसं, फाडा टराटर, सुट्टी नका दिवु आता. आसं बी न तसं बी लय कळा काडत्यात विंजनेरची आजकाल. रिजल्ट लागल्याव पुण्यासारख्या शेहरात त लोंढा यतो राव पास आऊट लोकांचा. तुमी आपलं भारी केलय डायरेक कॉलेजवाल्यानलाच टारगेट वर ठिवलय. हेच्या फुडचं बी लवकर लवकर हाना मजी कसं......

सिरुसेरि 14/07/2015 - 16:12
या लेखातले विचार जरी खरे असले तरी , इंजिनियर्सवर सगळेच खार खाऊन असतात हेही तितकेच खरे आहे .इंजिनियर्सच्या पास , नापास होण्याची ,कॉलेजच्या दर्जाची , रोजगार /बेरोजगार असण्याची , कमाई कमी/जास्त असण्याची जेवढी चर्चा , चांगली -वाईट टीका - टोमणेबाजी व इतर शाखांशी/इतर शाखांमधील लोकांशी तुलना केली जाते तेवढी इतर कोणत्याही शाखेच्या बाबतीत होत नाही . इंजिनियर्ससुद्धा ही गोष्ट ओळखून असतात .

In reply to by सिरुसेरि

खेडूत 14/07/2015 - 16:21
समाजात इंजिनियर्स इतर व्यावसायिकांपेक्षा अधिक संख्येने असणार असा अंदाज आहे- साहजिकच चर्चा होते .

राही 15/07/2015 - 12:11
लेख आवडलाच, पण माझे थोडेसे वेगळे विचार: भारतात आणि बाहेर संगणकविकासामुळे इंजीनियर्सची मागणी अचानक वाढली आणि मागणीनुसार शिक्षणसंस्थाही वाढल्या. या लाटेत राजकारणी आणि धनदांडग्या लोकांनी आपली गाडगी-मडकी भरून घेतली हे तर खरेच, पण याच लाटेमुळे कित्येक तहानलेल्यांना पाणी मिळाले हेही तेव्हढेच खरे. आजकाल (२५ वर्षांपूर्वीसुद्धा त्या काळाच्या मानाने) जमिनींचे भाव भडकलेले असताना कोणाही सत्प्रवृत्त पण निर्बळ लेच्यापेच्याला कुठलीच संस्था शहरात (जिल्ह्याचे ठाणे) उभी करणे शक्य नाही, आणि सत्प्रवृत्त दांडगा हे काँबिनेशन दुर्मीळ आहे. सर्व भ्रष्टाचार आणि खाबूगिरी जमेस धरूनही, या धनवान आणि सत्तावान लोकांनी संस्था उभारल्या ही इष्टापत्तीच ठरली. उद्योगांच्या, नोकर्‍यांच्या संधी समोर होत्या आणि शहरी/ग्रामीण मध्यमवर्ग त्यांचा फायदा उठवू शकत नव्हता. १९९५ साली जेव्हा वाय टू के च्या निमित्तने अमेरिकेत घबाड योग आला तेव्हा आंध्र-कर्नाटकातील इंजीनीयर्सच्या दहा बॅचेस त्यासाठी अनुभवासकट जय्यत तयार होत्या. १९७०मध्ये बँक-राष्ट्रीयीकरणानंतर बँकिंग सेवांचा दर्जा घसरला आणि खाबूगिरी वाढली तरी खेडोपाडी बँकिंग सेवा पोचली आणि रोजगाराबरोबरच आतापर्यंत अज्ञात अशा आर्थिक विश्वातल्या व्यवहारांची गुहाच ग्रामीण भागात उघडली. या बदलाची तुलना पुढे घडलेल्या आय.टी क्रांतीशी होऊ शकेल. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले, पण दर्जा घसरला अशी ही 'गड आला पण सिंह गेला' प्रकारची सिचुएशन आहे. मागणी सरली की या संस्था आपोआप बंद पडतील किंवा अन्य मागण्यांनुसार पुरवठा सुरू करतील. आज अनेक ग्रामीण युवक देशीपरदेशी तुलनात्मकरीत्या सुखात आहेत याच्या पाठीमागे पंचवीस वर्षांपूर्वीची इंजीनियरिंग कॉलेजांची संख्यावाढ हे कारण थोडेफार तरी आहे. लेखमाला आहे, तेव्हा क्रमशः मध्ये हा मुद्दा पुढे येईलच कदाचित.

In reply to by राही

खेडूत 16/07/2015 - 08:49
अंशतः सहमत. वेगळ्या विचाराचे स्वागत आहेच !
पण निर्बळ लेच्यापेच्याला कुठलीच संस्था शहरात (जिल्ह्याचे ठाणे) उभी करणे शक्य नाही,
हे शक्य होऊ नये याची व्यवस्थित काळजी घेण्यात आली. अत्यंत जवळून हे सर्व पाहिल्यामुळे आणि त्या क्षेत्रात भरपूर वर्षे काम केल्यानेच हे समजू शकते. कर्नाटक मॉडेल मधूनच हे सर्व शिकले होते. अन्यथा चारपाच लाख जमवणे बुद्धीजीवींना तेव्हाही सहज शक्य होते. तसे प्रयत्न हाणून पाडले गेले. त्यांना मॅनेज करून राजकीय लोक पुढे गेले. तहानलेल्यांना घोटभर पाणी देणे ठीक, पण उद्देश तो नव्हताच- ते वाईटात चांगले शोधणे झाले. त्याचे साईड इफेक्ट्स बरेच मोठे होते. साखर कारखाने तोट्यात आणणारेच या खेळात पुढे होते. तेच सत्तेत पुढे अनेक दशके रहातील याची व्यवस्था यातून तयार झाली. हे सर्वात वाईट झाले. आणखी एक नुकसान म्हणजे या क्षेत्रावर राजकीय नियंत्रण मिळाल्याने काही चांगल्या अराजकीय संस्था यांच्या अप्रत्यक्ष नियंत्रणात राहिल्या. तरीही आज त्याच संस्था सरकारी कॉलेजांच्या बरोबरीने विद्यार्थी आकर्षित करतात आणि त्यांच्याकडूनच काहीतरी चांगल्याची आशा आहे. म्हणणे इतकेच आहे, की हे अजून चांगले होऊ शकले असते. पण चुकीच्या लोकांमुळे हे आजची परिस्थिती आली आहे. बँक राष्ट्रीयीकरणाबाबत फारशी माहिती नाही, त्यावेळी आम्ही पाळण्यात होतो- पण त्यामुळे खेड्यापाड्यात गंगा वगैरे पोहोचली नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं आमचं गाव आजूबाजूच्या चाळीस गावांचं केंद्र होतं. तिथेच वीज-पाणी नव्हतं १९८५ पर्यंत . २००० पर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकच ७५% वित्तपुरवठा करत होती, साधारण १०% सावकार, आणि उरलेले राष्ट्रीयीकृत बँकेत, हा प्रकार अगदी २०१० पर्यंत होता - जोपर्यंत सरकारने सहकार क्षेत्र खाउन फस्त केले नव्हते. हे असं का झालं हे फार रोचक आहे, पण इथे अवांतर . (मी स्वतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अनेक वर्षे खातेदार आहे )

मी इंजिनिअरींगला जाऊ शकलो असतो तर ते वर्ष होते १९९९. २००० सालापासून आयटी ही नवी शाखा अन कॉम्प्युटर सायन्स अन इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन या शाखांच्या जागा एकदम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या. इथे अमेरिकेत मी सॉफ्टवेअर डेवलपर्सच्या पोझिशन्ससाठी इंटरव्ह्युज घेत असतो. बहुतांश उमेदवार भारतातील इंजिनिअरिंग करून अमेरिकेत येऊन एम एस उत्तीर्ण झालेले असतात. वर त्यावर त्यांना काही वर्षांचा अनुभवही असतो. तरी पण थोडेही टिपिकल प्रश्न न विचारता सिनॅरिओ बेस्ड प्रश्न विचारले की अनेकांची भंबेरी उडते. ज्या प्रकारे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन भारतात करतात त्याच प्रकारे बहुधा अमेरिकेत येऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. त्यानंतर सतत नोकर्‍या बदलत राहताना वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिजवर काम करतात अन नव्या ठिकाणी इंटरव्ह्य्य देताना ज्या टेक्नॉलॉजीसाठी इंटरव्ह्यु होत आहे तिच्यातच वर्षानुवर्षे काम केले असल्याचे भासवायचा प्रयत्न करतात. आजकाल बर्‍याच अमेरिकन कंपन्या महत्वाच्या प्रोजेक्ट्सचे काम भारतात पाठवायाला तयार नसतात. अधिक पैसे लागले तरी चालतील पण काम इथे त्यांच्या ऑफिसेसमध्येच व्हायला हवे असा आग्रह असतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

खेडूत 16/07/2015 - 09:19
सहमत. आपले हे अनुभव सविस्तर लेखात येऊ द्या. त्यामुळे नवोदित मंडळीचे भलते समज दूर होतील. १९९८ मध्ये मी पुणे विद्यापीठातल्या आय टी अभ्यासक्रम तयार करणाऱ्या समितीवर होतो. त्यावेळी अनेक बहुराष्ट्रीय कम्पनीतल्या लोकांना भेटत असे. त्यांचा असा अभ्यासक्रम वेगळा करायला विरोध होता - कारण इंजिनियर म्हणून ज्या अत्यंत मुलभूत अपेक्षा असतात त्या या लोकांकडून पूर्ण होत नाहीत. शिवाय '' कठीण समय येता '' यांनाच पहिला झटका बसणार !

कंजूस 13/07/2015 - 20:56
१)आता कंपन्यांना { कायमचे पगारी } एंजिनिअरच नको आहेत.आउटसोर्सिंग उर्फ बाहेरून 'जॅाबवर्क' करून घेण्याने कायमचा डोइजड {overheads ?}खर्च वाचतो शिवाय मालकास मलिदा मिळतो. २)टेंडर पद्धतीने ओर्डर्स घ्याव्या लागतात कंपनीस कायमचे गिह्राइक मिळत नाही. ३)स्ट्राबेरी ,मशरुम,कोरफड,एमु पालन याचे रॅकिटप्रमाणेच एंजिनिअर करून देतो "त्याचे एवढे मार्केट आहे एवढे पैसे मिळतील छाप" बनवेगिरी आहे .प्रत्यक्ष अवातव्य खर्च करून मार्केट ला माल नेतो तेव्हा भाव कोसळलेले असतात.

जबराट. उत्तम निरीक्षण भावा. आह्मी पण झालो विन्जीनियर. उगाचच माज होता आपण लई भारी. नंतर कळते कि जॉ व्यायसाय करून जॉब्स तयार करतो तो खरा महान. गुज्जुना असेच असतात. ते मारवाडी न एकदम चिक्कू. आह्मी बघा कसे शिकून मोठे झालो आणि ह्यांच्याकडे पाणी भरतो. बाकी तशीही आता शिक्षणाची भयंकर चेष्टा चालवली आहे. परवाच सकाळला बातमी होती ३ वर्षांच्या मुलीचे रूट कणाल करताना गुंगीचे डोस जास्त झाले म्हणून ती मुलगीच मेली. आता ३ वर्षांच्या मुलीचे रूट क्यानल करा सांगणारा डॉक्टर आणि ते आईकणारे आईबाप तर त्याहून महान. पण काय हो करणार काय. निम्म्या लोकांना डोके असून जागा मिळत नाहीत. ज्यांना डोके नाही ते पैशांच्या जीवावर डॉक्टर होतायत कुठून कुठून कारण आई-बापाचे हॉस्पिटल आहे. हे कोण चालवणार. त्यातल्या त्यात विन्जीनियर बरे म्हणायचे मग.

In reply to by चैतन्य ईन्या

तुम्हाला माहिती आहे का जागेवर बसुन काय झालेलं त्या मुलीला ते? अ‍ॅनेस्थेशिया खुपचं गुंतागुंतीची गोष्ट असते. कदाचित त्या मुलीच्या केसमधे दुसर्‍याही काही गुंतांगुंत असु शकत नाही काय?

अजया 13/07/2015 - 21:38
परवाच सकाळला बातमी होती ३ वर्षांच्या मुलीचे रूट कणाल करताना गुंगीचे डोस जास्त झाले म्हणून ती मुलगीच मेली. आता ३ वर्षांच्या मुलीचे रूट क्यानल करा सांगणारा डॉक्टर आणि ते आईकणारे आईबाप तर त्याहून महान. पण काय हो करणार काय. निम्म्या लोकांना डोके असून जागा मिळत नाहीत. ज्यांना डोके नाही ते पैशांच्या जीवावर डॉक्टर होतायत कुठून कुठून कारण आई-बापाचे हॉस्पिटल आहे. हे कोण चालवणार.
नक्की या क्षेत्रातल्या कोणत्या माहितीवर आधारित आपण उचलली जीभ आणि लावली टाळ्याला?

In reply to by अजया

अगदी रिझर्व्हेशन चालू झाले नव्हते तेंव्हाच पहिले आहे. २ लोक तेंव्हाच कुठून कुठून आसाम वगैरे हून डाक्तर होवून आली. असो. तुम्हाला पटत नसेल तर राहिले. पण ह्याचे परिणाम सगळ्यांच भोगावे लागतात. सगळीकडून भ्रष्टाचार संपवणे कठीण आहे पण निदान आहेत त्या संस्था धड चालाव्यात हे तरी सरकारचे काम आहे. जिथे पोलिसी मेकिंग आहे तिथे गोची आहे. त्याचे फटके हे असे बाहेर येतात. आता काय आयुर्वेद आणि होमिओपॅथी वाले पण अलोपाथ औषधे देणार. हे असे पोलिसी मेकिंग सगळीकडे आहे. सध्या विन्जीनियर लोक जात्यात आहेत. अर्थात लोक्संखेने जास्त आहेत म्हणून. उद्या असेच डॉक्टर झाले कि ते पण येतील जात्यात. आत्ताच आहेत. तुम्ही चांगले आहे ते मला कसे कळायचे.

In reply to by चैतन्य ईन्या

विजुभाऊ 14/07/2015 - 10:25
यानी जीभ उचलून फक्त टाळ्याला लावलेली नाहिय्ये तर ती बहुतेक थेट आभाळालाच लावली आहे. या इथे सम्बन्ध नसलेली बातमी तसेच गुजराथी मारवाडी लोकाना उगाच चर्चेत ओढले आहे.

असेच काही संगणक संबंधी खासगी शिक्षणाचे ही झाले आहे. दहावी बारावी पास नापास लोकांना आय टी मधल्या मोठया नोकऱ्या मिळण्याची आमिष दाखबुन तीन सहा माहिन्यांचा कोर्स २५ ते ५0 हजार रूपये घेतले जातात आणि अक्षरशः गल्ली बोळात असे शेकडो कलासेस चालतात. कसेबसे CCNA,MCSE वगैरे होऊन हे लोक उम्बरठे झिजवत रहातात .......

नाखु 14/07/2015 - 09:11
लेखमाला माझ्यासारख्या बेकाम आणि बेजबाबदार पालकाला अतिशय उपयोगी.
बे = २ बालक

भीमराव 14/07/2015 - 12:42
काढा पिसं, फाडा टराटर, सुट्टी नका दिवु आता. आसं बी न तसं बी लय कळा काडत्यात विंजनेरची आजकाल. रिजल्ट लागल्याव पुण्यासारख्या शेहरात त लोंढा यतो राव पास आऊट लोकांचा. तुमी आपलं भारी केलय डायरेक कॉलेजवाल्यानलाच टारगेट वर ठिवलय. हेच्या फुडचं बी लवकर लवकर हाना मजी कसं......

सिरुसेरि 14/07/2015 - 16:12
या लेखातले विचार जरी खरे असले तरी , इंजिनियर्सवर सगळेच खार खाऊन असतात हेही तितकेच खरे आहे .इंजिनियर्सच्या पास , नापास होण्याची ,कॉलेजच्या दर्जाची , रोजगार /बेरोजगार असण्याची , कमाई कमी/जास्त असण्याची जेवढी चर्चा , चांगली -वाईट टीका - टोमणेबाजी व इतर शाखांशी/इतर शाखांमधील लोकांशी तुलना केली जाते तेवढी इतर कोणत्याही शाखेच्या बाबतीत होत नाही . इंजिनियर्ससुद्धा ही गोष्ट ओळखून असतात .

In reply to by सिरुसेरि

खेडूत 14/07/2015 - 16:21
समाजात इंजिनियर्स इतर व्यावसायिकांपेक्षा अधिक संख्येने असणार असा अंदाज आहे- साहजिकच चर्चा होते .

राही 15/07/2015 - 12:11
लेख आवडलाच, पण माझे थोडेसे वेगळे विचार: भारतात आणि बाहेर संगणकविकासामुळे इंजीनियर्सची मागणी अचानक वाढली आणि मागणीनुसार शिक्षणसंस्थाही वाढल्या. या लाटेत राजकारणी आणि धनदांडग्या लोकांनी आपली गाडगी-मडकी भरून घेतली हे तर खरेच, पण याच लाटेमुळे कित्येक तहानलेल्यांना पाणी मिळाले हेही तेव्हढेच खरे. आजकाल (२५ वर्षांपूर्वीसुद्धा त्या काळाच्या मानाने) जमिनींचे भाव भडकलेले असताना कोणाही सत्प्रवृत्त पण निर्बळ लेच्यापेच्याला कुठलीच संस्था शहरात (जिल्ह्याचे ठाणे) उभी करणे शक्य नाही, आणि सत्प्रवृत्त दांडगा हे काँबिनेशन दुर्मीळ आहे. सर्व भ्रष्टाचार आणि खाबूगिरी जमेस धरूनही, या धनवान आणि सत्तावान लोकांनी संस्था उभारल्या ही इष्टापत्तीच ठरली. उद्योगांच्या, नोकर्‍यांच्या संधी समोर होत्या आणि शहरी/ग्रामीण मध्यमवर्ग त्यांचा फायदा उठवू शकत नव्हता. १९९५ साली जेव्हा वाय टू के च्या निमित्तने अमेरिकेत घबाड योग आला तेव्हा आंध्र-कर्नाटकातील इंजीनीयर्सच्या दहा बॅचेस त्यासाठी अनुभवासकट जय्यत तयार होत्या. १९७०मध्ये बँक-राष्ट्रीयीकरणानंतर बँकिंग सेवांचा दर्जा घसरला आणि खाबूगिरी वाढली तरी खेडोपाडी बँकिंग सेवा पोचली आणि रोजगाराबरोबरच आतापर्यंत अज्ञात अशा आर्थिक विश्वातल्या व्यवहारांची गुहाच ग्रामीण भागात उघडली. या बदलाची तुलना पुढे घडलेल्या आय.टी क्रांतीशी होऊ शकेल. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले, पण दर्जा घसरला अशी ही 'गड आला पण सिंह गेला' प्रकारची सिचुएशन आहे. मागणी सरली की या संस्था आपोआप बंद पडतील किंवा अन्य मागण्यांनुसार पुरवठा सुरू करतील. आज अनेक ग्रामीण युवक देशीपरदेशी तुलनात्मकरीत्या सुखात आहेत याच्या पाठीमागे पंचवीस वर्षांपूर्वीची इंजीनियरिंग कॉलेजांची संख्यावाढ हे कारण थोडेफार तरी आहे. लेखमाला आहे, तेव्हा क्रमशः मध्ये हा मुद्दा पुढे येईलच कदाचित.

In reply to by राही

खेडूत 16/07/2015 - 08:49
अंशतः सहमत. वेगळ्या विचाराचे स्वागत आहेच !
पण निर्बळ लेच्यापेच्याला कुठलीच संस्था शहरात (जिल्ह्याचे ठाणे) उभी करणे शक्य नाही,
हे शक्य होऊ नये याची व्यवस्थित काळजी घेण्यात आली. अत्यंत जवळून हे सर्व पाहिल्यामुळे आणि त्या क्षेत्रात भरपूर वर्षे काम केल्यानेच हे समजू शकते. कर्नाटक मॉडेल मधूनच हे सर्व शिकले होते. अन्यथा चारपाच लाख जमवणे बुद्धीजीवींना तेव्हाही सहज शक्य होते. तसे प्रयत्न हाणून पाडले गेले. त्यांना मॅनेज करून राजकीय लोक पुढे गेले. तहानलेल्यांना घोटभर पाणी देणे ठीक, पण उद्देश तो नव्हताच- ते वाईटात चांगले शोधणे झाले. त्याचे साईड इफेक्ट्स बरेच मोठे होते. साखर कारखाने तोट्यात आणणारेच या खेळात पुढे होते. तेच सत्तेत पुढे अनेक दशके रहातील याची व्यवस्था यातून तयार झाली. हे सर्वात वाईट झाले. आणखी एक नुकसान म्हणजे या क्षेत्रावर राजकीय नियंत्रण मिळाल्याने काही चांगल्या अराजकीय संस्था यांच्या अप्रत्यक्ष नियंत्रणात राहिल्या. तरीही आज त्याच संस्था सरकारी कॉलेजांच्या बरोबरीने विद्यार्थी आकर्षित करतात आणि त्यांच्याकडूनच काहीतरी चांगल्याची आशा आहे. म्हणणे इतकेच आहे, की हे अजून चांगले होऊ शकले असते. पण चुकीच्या लोकांमुळे हे आजची परिस्थिती आली आहे. बँक राष्ट्रीयीकरणाबाबत फारशी माहिती नाही, त्यावेळी आम्ही पाळण्यात होतो- पण त्यामुळे खेड्यापाड्यात गंगा वगैरे पोहोचली नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं आमचं गाव आजूबाजूच्या चाळीस गावांचं केंद्र होतं. तिथेच वीज-पाणी नव्हतं १९८५ पर्यंत . २००० पर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकच ७५% वित्तपुरवठा करत होती, साधारण १०% सावकार, आणि उरलेले राष्ट्रीयीकृत बँकेत, हा प्रकार अगदी २०१० पर्यंत होता - जोपर्यंत सरकारने सहकार क्षेत्र खाउन फस्त केले नव्हते. हे असं का झालं हे फार रोचक आहे, पण इथे अवांतर . (मी स्वतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अनेक वर्षे खातेदार आहे )

मी इंजिनिअरींगला जाऊ शकलो असतो तर ते वर्ष होते १९९९. २००० सालापासून आयटी ही नवी शाखा अन कॉम्प्युटर सायन्स अन इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन या शाखांच्या जागा एकदम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या. इथे अमेरिकेत मी सॉफ्टवेअर डेवलपर्सच्या पोझिशन्ससाठी इंटरव्ह्युज घेत असतो. बहुतांश उमेदवार भारतातील इंजिनिअरिंग करून अमेरिकेत येऊन एम एस उत्तीर्ण झालेले असतात. वर त्यावर त्यांना काही वर्षांचा अनुभवही असतो. तरी पण थोडेही टिपिकल प्रश्न न विचारता सिनॅरिओ बेस्ड प्रश्न विचारले की अनेकांची भंबेरी उडते. ज्या प्रकारे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन भारतात करतात त्याच प्रकारे बहुधा अमेरिकेत येऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. त्यानंतर सतत नोकर्‍या बदलत राहताना वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिजवर काम करतात अन नव्या ठिकाणी इंटरव्ह्य्य देताना ज्या टेक्नॉलॉजीसाठी इंटरव्ह्यु होत आहे तिच्यातच वर्षानुवर्षे काम केले असल्याचे भासवायचा प्रयत्न करतात. आजकाल बर्‍याच अमेरिकन कंपन्या महत्वाच्या प्रोजेक्ट्सचे काम भारतात पाठवायाला तयार नसतात. अधिक पैसे लागले तरी चालतील पण काम इथे त्यांच्या ऑफिसेसमध्येच व्हायला हवे असा आग्रह असतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

खेडूत 16/07/2015 - 09:19
सहमत. आपले हे अनुभव सविस्तर लेखात येऊ द्या. त्यामुळे नवोदित मंडळीचे भलते समज दूर होतील. १९९८ मध्ये मी पुणे विद्यापीठातल्या आय टी अभ्यासक्रम तयार करणाऱ्या समितीवर होतो. त्यावेळी अनेक बहुराष्ट्रीय कम्पनीतल्या लोकांना भेटत असे. त्यांचा असा अभ्यासक्रम वेगळा करायला विरोध होता - कारण इंजिनियर म्हणून ज्या अत्यंत मुलभूत अपेक्षा असतात त्या या लोकांकडून पूर्ण होत नाहीत. शिवाय '' कठीण समय येता '' यांनाच पहिला झटका बसणार !
आपल्या परिचयाचे कित्येक जण इंजिनियर असतात. शहरांत तर घरटी एक इंजिनियर असणे आता फार दूर राहिले नाही. तंत्रशिक्षणाची अधोगती झाली असं आपण ऐकतो त्याच वेळी दोन्ही टोकाची उदाहरणं दिसतात! कुणी भारतीय इंजिनियर देशात अथवा परदेशांत काहीतरी मोठी कामगिरी करताना दिसतो तर त्याच वेळी कुणी इंजिनियर कॉल सेंटरमध्ये जाताना, विमा एजंट किंवा एखाद्या सहकारी ब्यांकेत वीजबिलं स्वीकारताना दिसतो. तुमचा किराणा दुकानदारसुद्धा इंजिनियर असू शकतो , अतिशयोक्ती नाही. पूर्वी बेकारीत रहाणारे इंजिनियर आता मिळेल ते काम करताना दिसतात हे एका अर्थी बरंच झालं. पण प्रश्न असा पडतो की असे का व्हावे?

शाळा नको असेल तर काही पर्याय आहे का?

होकाका ·

जडभरत 03/07/2015 - 15:38
मी पहिला. भाऊ ओपन युनिव्हर्सिटीचा सर्च करून बघा नेटवर, ते नक्कीच हा पर्याय देत असतीळ. बादवे, माझा मिपावरचा सगळ्यात पहिली क्मेंंट

In reply to by जडभरत

अहो, जडभरतभाऊ त्यांनी पहिलीपासून किंवा त्याही आधीपासून ते दहावी पर्यंतचे शिक्षण, हे मला या इथे अभिप्रेत आहे, असे म्हटले आहे.

अस्वस्थामा 03/07/2015 - 15:40
होम स्कुलिंग या विषयावर इथेच बर्‍यापैकी चर्चा झालीय आधी. मला वाटतं "मुलांची शेती" या लेखमालेदरम्यान. लिंका सापडल्या तर देतो (नैतर रंगा भौ हैच). बाकी चर्चा होईलच. :)

पाटीलअमित 04/07/2015 - 02:46
उसने 9 साल की उम्र में दसवीं पास की। 10वें साल में बीएससी पास की। 12वें साल में फीजिक्सय में एमएससी। 21वें साल में इंडियन इंस्टीट्यूट साइंस (आईआईएससी), बंगलुरु से क्वां टम कंप्यूटिंग में पीएचडी किया। अब 22 बसंत में पांव रखने वाले तथागत अवतार तुलसी इंडियन इंस्टीपट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई में असिस्टेंट प्रोफेसर बनने जा रहे हैं। इसी के साथ बिहार का पटना का यह सपूत शायद सबसे कम उम्र में असिस्टेंट प्रोफेसर बनने का खिताब भी हासिल कर लेगा।http://www.janatantra.com/news/2010/07/14/dr-tathagat-tulsi-is-joining-iitb/

होकाका 04/07/2015 - 05:58
जडभरत, ऋतुराज चित्रे, अस्वस्थामा, श्रीरंग_जोशी, आणि पाटीलअमित: सर्वांचे मनःपूर्वक आभार. मूलांची शेती चे भाग या विकान्तात वाचून काढेन.

स्वाती२ 06/07/2015 - 03:36
आजकाल भारतातही पालक होम स्कूलिंगचा पर्याय स्विकारताना दिसतात. पुणे, बंगलोर वगैरे ठिकाणी पालकांचे सपोर्ट ग्रुपही आहेत. इंडिया होमस्कुलिंग असे गुगल केल्यास नेटवरील फोरम वगैरे माहिती मिळेल. स्वशिक्षण म्हणून साईट आहे- http://homeschoolers.in/ त्यांच्याकडे चौकशी करु शकता. तुम्ही मिलीटरी स्कूल बद्दलही चौकशी केली आहे. त्यांचा अभ्यासक्रम चांगला आहे मात्र ते स्ट्रक्चर सगळ्यांनाच रुचेल असे नाही. होमस्कुलिंगमधील मुक्तपणा तिथे नाही. तुम्हाला शुभेच्छा!

dadadarekar 06/07/2015 - 06:47
मिलिटरी स्कूल हे होम स्कूलिंग नाही. मायबोलीवरही चर्चा झालेली आहे.

_मनश्री_ 06/07/2015 - 10:44
माझ्या भावाने दहावीची परीक्षा बाहेरूनच दिली ७ वी नंतर डायरेक्ट १० वी ची परीक्षा दिली ७ वी ची परीक्षा झाल्यावर १ वर्ष छान आराम केला ,व्यायाम ,चित्रकला,अवांतर वाचन ,भरपूर खेळ ,हिंडण फिरणं ह्यामुळे तो खूपच फ्रेश आणि उत्साही झाला नंतर दहावीची पुस्तक आणून घरीच अभ्यास केला फक्त गणिताचा क्लास लावला बाकी सगळा अभ्यास त्याने घरीच वेळापत्रक आखून केला छान मार्क मिळाले त्याला दहावीला ,आणि बारावीची परीक्षा सुद्धा त्याने अशीच दिली बारावीला त्याला अकाउन्टिंग आणि maths साठी क्लास लावला होता। आता तो लॉ करतोय ,आता कॉलेजला जातो घरी अभ्यास केल्यामुळे त्याला काहीच प्रॉब्लेम आला नाही सातवी पास झाल्यानंतर सुद्धा दहावीची परीक्षा देता येते दहावीची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याचे वय १४ पूर्ण असावे लागते s.s.c. बोर्डात जाऊन दहावीसाठी प्रवेश घ्यावा लागतो , बरोबर शाळा सोडल्याचा दाखला आणि जी इयत्ता पास झाला त्याच गुणपत्रक न्याव लागत साधारण जुलै च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेश चालू असतो तिथे जाऊन १७ नंबरचा फॉर्म भरून द्यायचा फॉर्ममध्ये शाळांची यादी दिलेली असते त्यातली तुम्हाला सोयीस्कर असणारी शाळा निवडायची तिथे वर्ष भरात फ़क्त ५ - ६ वेळा जाव लागत तोंडी परीक्षा देण्यासाठी ,प्रयोगवही जमा करण्यासाठी आणि बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी हॉल तिकीट शाळेतूनच मिळत माझ्या भावाने ४ वर्षापुर्वी परीक्षा दिली तेव्हा ३ हजार रुपये शुल्क होत ,आता पाचेक हजार असेल आणि शाळेत कसलिहि फी भरावी लागत नाही

In reply to by होकाका

होकाका 06/07/2015 - 22:19
मनरंग, मोबाइलवर टाईप केलेला प्रतिसाद उमटू शकला नाही. थोड्या वेळाने मग आपल्या खरडवहीत प्रतिसाद दिला तो व्यवस्थित उमटला. ख.व.वर म्हटल्याप्रमाणे, मनापासून आभार. मी काही कालावधितच आपल्याशी संपर्क करेन.

होकाका 06/07/2015 - 20:34
१) स्वाती२, धन्यवाद. अजून एक (कदाचित अज्ञानपूर्ण) प्रश्ण: सैनिकी शाळा या फक्त मुलग्यांसाठीच असतात की मुलींनाही तेथे प्रवेश मिळू शकतो? २) dadadarekar, धन्यवाद. मायबोलीच्या धाग्याचा इष्टदुवा मिळू शकेल का?

स्वाती२ 06/07/2015 - 21:41
>>सैनिकी शाळा या फक्त मुलग्यांसाठीच असतात की मुलींनाही तेथे प्रवेश मिळू शकतो?>> काही शाळा मुलींसाठीही आहेत. उदा. महाड जवळची रायगड मिलिटरी स्कूल . बहुतेक ठिकाणी प्रवेश परीक्षा असते आणि शाळा निवासी . त्यामुळे आई-बाबांशिवाय राहायची तयारी हवी. खरे तर होमस्कुलिंग आणि मिलीटरी स्कूल ही स्पेक्ट्रमची दोन टोकं आहेत. दोन्ही पर्याय चांगले आहेत. तुमच्या पाल्यासाठी काय योग्य ते पहा. मिलीटरी स्कूलला प्रत्यक्ष भेट देवून माहिती घ्या. बरेचदा त्यांचे सुट्टीचे प्रोग्रॅम्स असतात. अशा छोट्या कालावधीच्या कोर्सवरुन आपल्या मुलाला काय रुचतेय याचा अंदाज बांधता येइल. होमस्कुलिंग ग्रुपला संपर्क करुन त्यांच्याशी देखील बोला. ही एक लाइफस्टाइल आहे. चौथी-पाचवी पर्यंत पालकांना बर्‍यापैकी वेळ द्यावा लागतो. मुलाला हसत खेळत शिक्षण देताना रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींमधून शिकवायची आवड हवी आणि घरी राहून शिकणे मुलालाही रुचायला हवे.

होकाका 06/07/2015 - 22:25
स्वाती२, खूप उपयुक्त माहिती आणि सल्ला सुद्धा. खरं आहे. मला दोनही (विरुद्ध / दोन टोके) पर्यायांची माहिती करून घ्यायची आहे. सुट्टीचे प्रोग्रॅम्स हा चांगला पर्याय आहे - मुलांचा कल समजून घेण्यासाठी. निर्णय हा बर्‍याच अंशी मुलांचा कल आणि उपलब्ध पर्याय याच निकषांवर (त्यांचे विश्लेषण करूनच) घ्यावा असं मला वाटतंय.

जडभरत 03/07/2015 - 15:38
मी पहिला. भाऊ ओपन युनिव्हर्सिटीचा सर्च करून बघा नेटवर, ते नक्कीच हा पर्याय देत असतीळ. बादवे, माझा मिपावरचा सगळ्यात पहिली क्मेंंट

In reply to by जडभरत

अहो, जडभरतभाऊ त्यांनी पहिलीपासून किंवा त्याही आधीपासून ते दहावी पर्यंतचे शिक्षण, हे मला या इथे अभिप्रेत आहे, असे म्हटले आहे.

अस्वस्थामा 03/07/2015 - 15:40
होम स्कुलिंग या विषयावर इथेच बर्‍यापैकी चर्चा झालीय आधी. मला वाटतं "मुलांची शेती" या लेखमालेदरम्यान. लिंका सापडल्या तर देतो (नैतर रंगा भौ हैच). बाकी चर्चा होईलच. :)

पाटीलअमित 04/07/2015 - 02:46
उसने 9 साल की उम्र में दसवीं पास की। 10वें साल में बीएससी पास की। 12वें साल में फीजिक्सय में एमएससी। 21वें साल में इंडियन इंस्टीट्यूट साइंस (आईआईएससी), बंगलुरु से क्वां टम कंप्यूटिंग में पीएचडी किया। अब 22 बसंत में पांव रखने वाले तथागत अवतार तुलसी इंडियन इंस्टीपट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई में असिस्टेंट प्रोफेसर बनने जा रहे हैं। इसी के साथ बिहार का पटना का यह सपूत शायद सबसे कम उम्र में असिस्टेंट प्रोफेसर बनने का खिताब भी हासिल कर लेगा।http://www.janatantra.com/news/2010/07/14/dr-tathagat-tulsi-is-joining-iitb/

होकाका 04/07/2015 - 05:58
जडभरत, ऋतुराज चित्रे, अस्वस्थामा, श्रीरंग_जोशी, आणि पाटीलअमित: सर्वांचे मनःपूर्वक आभार. मूलांची शेती चे भाग या विकान्तात वाचून काढेन.

स्वाती२ 06/07/2015 - 03:36
आजकाल भारतातही पालक होम स्कूलिंगचा पर्याय स्विकारताना दिसतात. पुणे, बंगलोर वगैरे ठिकाणी पालकांचे सपोर्ट ग्रुपही आहेत. इंडिया होमस्कुलिंग असे गुगल केल्यास नेटवरील फोरम वगैरे माहिती मिळेल. स्वशिक्षण म्हणून साईट आहे- http://homeschoolers.in/ त्यांच्याकडे चौकशी करु शकता. तुम्ही मिलीटरी स्कूल बद्दलही चौकशी केली आहे. त्यांचा अभ्यासक्रम चांगला आहे मात्र ते स्ट्रक्चर सगळ्यांनाच रुचेल असे नाही. होमस्कुलिंगमधील मुक्तपणा तिथे नाही. तुम्हाला शुभेच्छा!

dadadarekar 06/07/2015 - 06:47
मिलिटरी स्कूल हे होम स्कूलिंग नाही. मायबोलीवरही चर्चा झालेली आहे.

_मनश्री_ 06/07/2015 - 10:44
माझ्या भावाने दहावीची परीक्षा बाहेरूनच दिली ७ वी नंतर डायरेक्ट १० वी ची परीक्षा दिली ७ वी ची परीक्षा झाल्यावर १ वर्ष छान आराम केला ,व्यायाम ,चित्रकला,अवांतर वाचन ,भरपूर खेळ ,हिंडण फिरणं ह्यामुळे तो खूपच फ्रेश आणि उत्साही झाला नंतर दहावीची पुस्तक आणून घरीच अभ्यास केला फक्त गणिताचा क्लास लावला बाकी सगळा अभ्यास त्याने घरीच वेळापत्रक आखून केला छान मार्क मिळाले त्याला दहावीला ,आणि बारावीची परीक्षा सुद्धा त्याने अशीच दिली बारावीला त्याला अकाउन्टिंग आणि maths साठी क्लास लावला होता। आता तो लॉ करतोय ,आता कॉलेजला जातो घरी अभ्यास केल्यामुळे त्याला काहीच प्रॉब्लेम आला नाही सातवी पास झाल्यानंतर सुद्धा दहावीची परीक्षा देता येते दहावीची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याचे वय १४ पूर्ण असावे लागते s.s.c. बोर्डात जाऊन दहावीसाठी प्रवेश घ्यावा लागतो , बरोबर शाळा सोडल्याचा दाखला आणि जी इयत्ता पास झाला त्याच गुणपत्रक न्याव लागत साधारण जुलै च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेश चालू असतो तिथे जाऊन १७ नंबरचा फॉर्म भरून द्यायचा फॉर्ममध्ये शाळांची यादी दिलेली असते त्यातली तुम्हाला सोयीस्कर असणारी शाळा निवडायची तिथे वर्ष भरात फ़क्त ५ - ६ वेळा जाव लागत तोंडी परीक्षा देण्यासाठी ,प्रयोगवही जमा करण्यासाठी आणि बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी हॉल तिकीट शाळेतूनच मिळत माझ्या भावाने ४ वर्षापुर्वी परीक्षा दिली तेव्हा ३ हजार रुपये शुल्क होत ,आता पाचेक हजार असेल आणि शाळेत कसलिहि फी भरावी लागत नाही

In reply to by होकाका

होकाका 06/07/2015 - 22:19
मनरंग, मोबाइलवर टाईप केलेला प्रतिसाद उमटू शकला नाही. थोड्या वेळाने मग आपल्या खरडवहीत प्रतिसाद दिला तो व्यवस्थित उमटला. ख.व.वर म्हटल्याप्रमाणे, मनापासून आभार. मी काही कालावधितच आपल्याशी संपर्क करेन.

होकाका 06/07/2015 - 20:34
१) स्वाती२, धन्यवाद. अजून एक (कदाचित अज्ञानपूर्ण) प्रश्ण: सैनिकी शाळा या फक्त मुलग्यांसाठीच असतात की मुलींनाही तेथे प्रवेश मिळू शकतो? २) dadadarekar, धन्यवाद. मायबोलीच्या धाग्याचा इष्टदुवा मिळू शकेल का?

स्वाती२ 06/07/2015 - 21:41
>>सैनिकी शाळा या फक्त मुलग्यांसाठीच असतात की मुलींनाही तेथे प्रवेश मिळू शकतो?>> काही शाळा मुलींसाठीही आहेत. उदा. महाड जवळची रायगड मिलिटरी स्कूल . बहुतेक ठिकाणी प्रवेश परीक्षा असते आणि शाळा निवासी . त्यामुळे आई-बाबांशिवाय राहायची तयारी हवी. खरे तर होमस्कुलिंग आणि मिलीटरी स्कूल ही स्पेक्ट्रमची दोन टोकं आहेत. दोन्ही पर्याय चांगले आहेत. तुमच्या पाल्यासाठी काय योग्य ते पहा. मिलीटरी स्कूलला प्रत्यक्ष भेट देवून माहिती घ्या. बरेचदा त्यांचे सुट्टीचे प्रोग्रॅम्स असतात. अशा छोट्या कालावधीच्या कोर्सवरुन आपल्या मुलाला काय रुचतेय याचा अंदाज बांधता येइल. होमस्कुलिंग ग्रुपला संपर्क करुन त्यांच्याशी देखील बोला. ही एक लाइफस्टाइल आहे. चौथी-पाचवी पर्यंत पालकांना बर्‍यापैकी वेळ द्यावा लागतो. मुलाला हसत खेळत शिक्षण देताना रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींमधून शिकवायची आवड हवी आणि घरी राहून शिकणे मुलालाही रुचायला हवे.

होकाका 06/07/2015 - 22:25
स्वाती२, खूप उपयुक्त माहिती आणि सल्ला सुद्धा. खरं आहे. मला दोनही (विरुद्ध / दोन टोके) पर्यायांची माहिती करून घ्यायची आहे. सुट्टीचे प्रोग्रॅम्स हा चांगला पर्याय आहे - मुलांचा कल समजून घेण्यासाठी. निर्णय हा बर्‍याच अंशी मुलांचा कल आणि उपलब्ध पर्याय याच निकषांवर (त्यांचे विश्लेषण करूनच) घ्यावा असं मला वाटतंय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेले काही दिवस मला एक प्रश्ण मनात घर करून आहे: मुलांना शाळेत न घालता त्यांना बाहेरून परीक्षा देता येऊन, कायदेशीर रित्या 'शालेय शिक्षण' पूर्ण करता येतं का? पहिलीपासून किंवा त्याही आधीपासून ते दहावी पर्यंतचे शिक्षण, हे मला या इथे अभिप्रेत आहे.