मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

बातमी

मृत्युन्जय ·

प्रास 22/03/2011 - 13:29
मॉडेलचे नाव - ऑरिट फॉक्स देश - इज्रायल सापाची जात - बोआ काय घडलं ते इथे बघा..... ईश्वर मृत बोआच्या आत्म्याला शांती देओ..... बाय द वे, बोआ सिलिकॉन पॉयझनिंगने मेला नाही असं इथे म्हणतायत. खरं खोटं तो बोआच जाणे.....

नगरीनिरंजन 22/03/2011 - 13:31
>>ही बातमी आहे. न्युज ऑफ द मिलेनियम. अत्यंत सहमत! >>कोण म्हणते बायका विषारी नसतात? नो कॉमेंट्स. >>संपुर्ण बातमी वाचुन मला एकच प्रश्न पडला. फॉक्स बाईंचे सग्ळे बॉयफ्रेंड्स अजुन जिवंत असावेत का? सापाने जिथे दात रोवले तिथे कदाचित बॉयफ्रेंड्सना साधा हात लावायचीही परवानगी नसावी. सिलिकॉन बरंच महाग असतं म्हणे. लेख वाचून भरपूर करमणूक झाली. या बातमीचा पत्ता तुम्हाला कुठुन लागला?

गणपा 22/03/2011 - 13:47
हा हा हा धमाल लिहिलयस रे मृत्युंजया.. गेल्याच आठवड्यात आपल्या एका सज्जन मिपाकराने (मुद्दाम नाव सांगत नाही. नाही तर जाल लगेच त्यांच्या कडे लिंक मागायला. ;)) ह्या बातमीची लिंक दिली होती. बाकी काय सांगावे त्या बिचार्‍या मुक्या (मुका घेणारा नव्हे. बोलता न येनारा म्हणुन मुका) सापा बद्दल वाईट वाटले.

आनंदयात्री 22/03/2011 - 20:18
>>पण फॉक्स बाईंनी जेव्हा तोच प्रकार केला तेव्हा सापाचे डोके सटकले आणि त्याने त्याचा स्थायीभाव निभावत फॉक्स बाईंच्या शस्त्रक्रियेने कमावलेल्या अवयवावर हल्ला चढवला. =)) =)) =)) =)) अगागागा .. हहपुवा !!

प्रास 22/03/2011 - 13:29
मॉडेलचे नाव - ऑरिट फॉक्स देश - इज्रायल सापाची जात - बोआ काय घडलं ते इथे बघा..... ईश्वर मृत बोआच्या आत्म्याला शांती देओ..... बाय द वे, बोआ सिलिकॉन पॉयझनिंगने मेला नाही असं इथे म्हणतायत. खरं खोटं तो बोआच जाणे.....

नगरीनिरंजन 22/03/2011 - 13:31
>>ही बातमी आहे. न्युज ऑफ द मिलेनियम. अत्यंत सहमत! >>कोण म्हणते बायका विषारी नसतात? नो कॉमेंट्स. >>संपुर्ण बातमी वाचुन मला एकच प्रश्न पडला. फॉक्स बाईंचे सग्ळे बॉयफ्रेंड्स अजुन जिवंत असावेत का? सापाने जिथे दात रोवले तिथे कदाचित बॉयफ्रेंड्सना साधा हात लावायचीही परवानगी नसावी. सिलिकॉन बरंच महाग असतं म्हणे. लेख वाचून भरपूर करमणूक झाली. या बातमीचा पत्ता तुम्हाला कुठुन लागला?

गणपा 22/03/2011 - 13:47
हा हा हा धमाल लिहिलयस रे मृत्युंजया.. गेल्याच आठवड्यात आपल्या एका सज्जन मिपाकराने (मुद्दाम नाव सांगत नाही. नाही तर जाल लगेच त्यांच्या कडे लिंक मागायला. ;)) ह्या बातमीची लिंक दिली होती. बाकी काय सांगावे त्या बिचार्‍या मुक्या (मुका घेणारा नव्हे. बोलता न येनारा म्हणुन मुका) सापा बद्दल वाईट वाटले.

आनंदयात्री 22/03/2011 - 20:18
>>पण फॉक्स बाईंनी जेव्हा तोच प्रकार केला तेव्हा सापाचे डोके सटकले आणि त्याने त्याचा स्थायीभाव निभावत फॉक्स बाईंच्या शस्त्रक्रियेने कमावलेल्या अवयवावर हल्ला चढवला. =)) =)) =)) =)) अगागागा .. हहपुवा !!
तुम्ही हिस्स बघितला आहे का? हा तोच तो. मल्लिका शेरावतचा. बघितला आहे असे उघड उघड मान्य करणारे लोक या पृथ्वीतलावर फार कमी सापडतील. तसा हिस्स मीही बघितलेला नाही आहे. खरेच सांगतो. पण मल कथा महिती आहे. तिच ती जुनी कथा. इच्छाधारी नागिण आणि तिचा प्रतिशोध. विषयही तसा जुना आहे. यापुर्वी नागिन (सुनील दत्त, संजय खान, फिरोज खान रेखा, रीना रॉय फेम), जानी दुष्मन (डझनावारी हीरो फेम) असे बरेच चित्रपट नाग / नागिणींच्या प्रतिशोधावर येउन गेले आहेत. या सगळ्या चित्रपटातले एक समान सूत्र असे आहे की हे सगळे चित्रपट नेहेमी मल्टिस्टारर असतात. (मल्लिका शेरावतचा हिस्स सोडुन.

अल्कोपाथी व रुद्राक्षांच्या माळा.......

जयंत कुलकर्णी ·

आत्मशून्य 19/03/2011 - 23:58
लेखामधे काही गोष्टी लीहताना कलम थोडे संभाळून वापरायचे होते असे व्यक्तीगत नीरीक्षण आहे, असो लेख वीनोदी आहे व हसू आणतो यात शंकाच नाही. पूलेशू.

Nile 19/03/2011 - 22:58
दणका.. आपल्याला (बिअर खाशी आवडत नसली तरी) जाम आवडले! ग्रँडमध्ये कधीतरी जाउन पहावेच असा मनसुबा करीत आहोत, आपण भेटलात तर क्या कहने! ;-)

आत्मशून्य 19/03/2011 - 23:58
लेखामधे काही गोष्टी लीहताना कलम थोडे संभाळून वापरायचे होते असे व्यक्तीगत नीरीक्षण आहे, असो लेख वीनोदी आहे व हसू आणतो यात शंकाच नाही. पूलेशू.

Nile 19/03/2011 - 22:58
दणका.. आपल्याला (बिअर खाशी आवडत नसली तरी) जाम आवडले! ग्रँडमध्ये कधीतरी जाउन पहावेच असा मनसुबा करीत आहोत, आपण भेटलात तर क्या कहने! ;-)
3

भोग

मृत्युन्जय ·

In reply to by नि३

रमताराम 20/03/2011 - 23:43
हर्ष, खेद, संताप, स्नेह, प्रेम, विषाद वगैरे सग्गळे सग्गळे तो त्याच्या सामवेदी (म्हणजे फक्त तीन स्वरांच्या) स्केलवर दाखवू पाहतो तेव्हा खरंच कीव येते. काय साली स्पीच थेरपी म्हणतात ती द्या राव याला नि नरडं मोकळं करा एकदाच याचं. पुन्हा स्वयंघोषित नि मीडियापुरस्कृत 'परफेक्शनिस्ट' म्हणे हे. एकामागून एक रद्दड, पडेल नि हिंसाचाराचे दर्शन घडवणारे (ते ही कुठून कुठून ढापून आणलेल्या कथेवर, तिची यशाशक्ती ऐशीतैशी करून) चित्रपट काढतात पण मीडिया मात्र परफेक्शनिस्ट म्हणते, कदाचित प्रत्येक चित्रपट परफेक्ट भिकार बनवतो म्हणून असेल, हल्ली काय निकष लावतील ते शोभा डेला सुद्धा ठाऊक नसते म्हणे, म्हणजे बघा आता.

In reply to by रमताराम

>> एकामागून एक रद्दड, पडेल नि हिंसाचाराचे दर्शन घडवणारे (ते ही कुठून कुठून ढापून आणलेल्या कथेवर, तिची यशाशक्ती ऐशीतैशी करून) चित्रपट काढतात हे कुणाला उचकवण्यासाठी मुद्दाम लिहिले असेल तर ठीक आहे. नाहीतरी तुम्ही अमीर खान चे खूप कमी चित्रपट पहिले आहेत असे म्हणावे लागेल. कुठलाही चित्रपट तुम्हाला रद्दड वाटू शकतो, तो वैयक्तिक मुद्दा आहे. पण पडेल ?? अमीर खान ने तद्दन फ्लॉप चित्रपट देऊन साधारण १०+ वर्षे झाली आहेत. आणि हिंसाचाराचे दर्शन घडवणारे वगैरे अशी टीका तर एकदम हाय क्लास हां. एक गजनी सोडता कशात झाले हे दर्शन तुम्हाला??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युन्जय 21/03/2011 - 14:20
गेल्या १० वर्षातला विचार करता केवळ मंगल पांडे आणि गजनी रद्दड होते असे म्हणता येइल. खास करुन गजनी. पण तो सुपर्डुप्पर हिट्ट झाला. अमिरचा करिष्मा नाकी काही नाही. बहुधा रामांना याच गोष्टीची चीड येत असावी.

नितिन थत्ते 19/03/2011 - 15:14
हा हा हा. आजवर फक्त दोन चित्रपट अर्धवट पाहिले आहेत. १. चटक चांदणी (जयश्री टी नायिका होती या पिक्चरमध्ये) २. नाव आठवत नाही (रामू वर्माच्या भूतचा मराठी रीमेक) . . . . (एकेकाळी येणारा प्रत्येक पिक्चर पाहणे आपले कर्तव्य समजणारा)

स्वानन्द 19/03/2011 - 17:36
हा हा!! भोग आहेत ते भोगूनच संपवले पाहिजे. साधना ( चित्रपटातली नव्हे, चित्रपट पाहण्याची ) अखंड चालत राहू दे. सत्गुरू पोचलेले असले की ते तुमची नैय्या सुद्धा पार करतील. वर नि३ रावांनी सांगितलेले महाराज फार ताकतीचे मानले जातात. श्रद्धा बळकट असू दे. ;) --आनंदी आनंद

नगरीनिरंजन 19/03/2011 - 21:11
लेख मनाला भिडला! सावरियाबद्दल लिहीलेले अतिशय खरे आहे. हा चित्रपट मी टीव्हीवरही अर्ध्या तासापेक्षा जास्त पाहू शकलो नाही. थिएटरमध्ये जाऊन पाहणे दूरच.

त्यापेक्षा इमरान हश्मीचे चे सिनेमे पाहत चला .( तो कधीही आपल्या चाहत्याचा अपेक्षा भंग करत नाही .) महेश भट्ट व त्यांचा केंप ( अन्याय /सामाजिक विषमता ( ह्याबाबत यांचे खास मत व दृष्टीकोन / पण आजच्या काळात समजतील व उमजतील अशी श्रवणीय गाणी ) जि सम हा सिनेमा गाण्यांसाठी मी पुन्हा पुन्हा पहिला . शोलीड अनिवासी अमराठी भाषिकांसाठी ( जोहर ह्यांचा निसर्ग सौंदर्याने नटलेला भावनिक अत्याचार ) आयुष्यात आपल्या हातून गुन्हे घडले तर अजून कोणी नाही तर वरचा देव व आपला अंतरात्मा त्याची दखल घेत आहे .हे जाणून घेऊन पापाची उतराई म्हणून स्वतःला मानसिक यातना द्यायच्या असतील . तर ....... तर उदय चोप्रा ह्यांच्या वडिलांचे त्यांना केंद्रस्थानी ठेवून काढलेले सिनेमे उदा लव इम्पोसिबल/ सलमानच्या धाकट्या भावाचे नायक म्हणून सिनेमे / दाढी न ठेवता गुळगुळीत चेहऱ्याच्या अभिषेकेचे सिनेमे / दिग्दर्शक व निर्मात्यांचे त्यांच्यावर झालेल्या उपकाराची परतफेड म्हणून दिया मिर्झा / समीर रेड्डी / लारा दत्ता /अमृता ( अरोरा /राव ) ह्यांचे नायिका म्हणून सिनेमे पाहणे .

पैसा 19/03/2011 - 22:42
पिक्चर अर्धाच टाकून पळाल्याबद्दल शिक्षा: रोबोट पिक्चर ३ वेळ बघा!

In reply to by पैसा

रमताराम 20/03/2011 - 23:48
कमल हसन चा 'दशावतारम' बघा, शैव-वैष्णवांच्या झगड्यापासून जैविक अस्त्रांपर्यंत सगळे येते यात, काय सॉल्लिड स्केल आहे नाही.

In reply to by रमताराम

+१ ररांशी सहमत आहे. जोडीला कमल हसनाच अभय देखील पहा ;) गेला बाजार कभी अलविदा ना केहना, हम तुम्हारे है सनम, राम गोपाल वर्मा की आग, सपने, प्रियांका अशी एक न संपणारी यादी आहेच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 21/03/2011 - 16:56
अभय , कभि अलविदा ना कहना बघितलेत. पण ते घरी टीव्हीवर निवांत पाय पसरुन, अधुअमधुन चॅनेल बदलुन. सपने बघितला पण तो एवढा डोक्यात नाही गेला. हम तुम्हारे है सनम तर थेटरात जाउन बघितला. त्यातले "गले मै एक लाल टाइ.... एकच रजै, चादर" असले काहीतरी गाणे होते. ते तर मला भयानकच आवडले होते. माधुरी पण आता इतरांसारखी खाट, रजाई, चादर वगैरे वर आली आहे अशी एका मित्राने मोठी मार्मिक टिप्पणी केली होती. चित्रपट भयाण होता हे तर नक्कीच.

In reply to by रमताराम

''दशावतारम ला काय बोलायचे नाही ''. आता त्यांचा पार्ट २ लवकरच येणार आहे . १)जपान मध्ये सुनामी लाटा आल्या . २) जपानमध्ये बौध्द धर्माचा असणारा प्रभाव ३) विष्णूचा एक अवतार म्हणून बुद्ध मानले जातात .तेव्हा ह्यातून एक पौराणिक गोळाबेरीज असलेले कथानक ह्या पार्ट २ मध्ये असणार आहे . ह्यात शेरावतचा पत्ता कटाप ती जुनी झाली आता तिने हिस केले तरी दर्शक फिस करत नाहीत . त्यामुळे नवीन वर्णी म्हणून आमची अप्सरा ( भाग्याची लक्ष्मी ) हिची वर्णी बहुदा लागेन तिने आधी दक्षिणात्य सिनेमात काम केले आहे .

किशोरअहिरे 20/03/2011 - 12:46
प्लॅटफॉर्म तर मी ऐकुन आहे की थेटरात जाउन संपुर्ण बघुन आजघडीला जिवंत असणारी लोकं हाताच्या बोटांवर मोजता येतील. >> त्यातला मी पण एक आहे बरका :)

In reply to by किशोरअहिरे

आत्मशून्य 20/03/2011 - 15:25
"मंतरलेल्या दीवसातील" (शाळा बूडवायची सवय लागलेल्या) तो एक अवीस्मरणीय चीत्रपट आहे, एकदा काय २-३ वेळा पाहीलाय थेटरामधीक........

sagarparadkar 20/03/2011 - 12:55
लेख उत्तम. त्यातील सर्व भावना ह्रुदयापर्यंत जाऊन भिडल्या, श्री. शिरिष कणेकर ह्यांचा 'माझी फिल्लमबाजी' चा पुढील भागच वाचतोय कि काय असा भास होत होता :) पण मृत्यंजय, तुम्ही स्वतःच जर एवढे लिव्हले आहे, तर तुम्ही देवविलेली शपथ मोडून चारचौघात जाहीर करतो कि ह्या महामानवाने 'चरणोंकी सौगंध', 'पाप को जलाकर राख कर दूंगा', 'करण ही है असली अर्जुन' हे चित्रपट देखील आवर्जून पाहिले आहेत .... :) :)

सूर्यपुत्र 20/03/2011 - 19:53
असे अति-भंकस पिक्चर थेटरात बघण्यात माझा पण नंबर. मी जॉन अब्राहम आणि आयेशा टाकिया यांचा जबरदस्त परफॉर्मन्स असेल या अपेक्षेने "नो स्मोकिंग" हा पिक्चर बघितला (त्यात परेश रावल पण आहे). पुण्यात मंगला थेटरात हा पिक्चर बघायला माझ्याबरोबर इतर तीन अभागी जीव होते, पण शेवटी एकदाचा पिक्चर संपल्यानंतर थेटरातून फक्त दोघंच बाहेर पडलो. ऐन उन्हात ए.सी.त बसायला मिळतंय या एवढ्या भाडवलावर हा पिक्चर एकट्याने बघितला. नंतर स्वःताच एव्हढा खजिल झालो होतो, की कुणाला सांगितले पण नाही की तीन तास कुठे होतो म्हणून..... असेच अजून थर्डक्लास पिक्चर म्हणजे "स्पायडरमॅन-३", किंवा आत्ता एव्हड्यात आलेला निकोलस केजचा "ड्राईव्ह अँग्री" -सूर्यपुत्र.

हा हा हा ... एकेकाळी जेव्हा उर्मिला मातोंडकर पिक्चरमधे काम करायची तेव्हाची गोष्ट. आमची परीक्षा संपायची तेव्हाच नेमका तिचा पिच्चर रिलीज व्हायचा आणि "हा तरी पिच्चर बरा असेल" या आशेवर आम्ही पिक्चर बघायचो. 'जानम समझा करो', 'मस्त' वगैरे पिक्चर बघितले होते त्याची आठवण झाली. या सगळ्याचा निषेध म्हणून टी.वाय.ची परीक्षा संपल्यानंतर तब्बल दोन आठवडे पिक्चर बघितला नाही.

रेवती 21/03/2011 - 03:07
चित्रपटांची नावेच भयानक आहेत. पहायचे धाडस कोण करणार? त्या टॉवेलातल्या माणसाचा सिनेमा मी टॉवेलगीत येण्याच्या आतच बंद केला. बराचवेळ त्या निळ्या काळ्या रंगामुळे आमच्या टिव्ही स्क्रीनला काही झाले आहे कि शिणेमाच तसा आहे हे समजेना! नंतर कोणाच्यातरी बोलण्यात त्या गाण्याचा उल्लेख आल्यावर तूनळीवर तेवढे गाणे पाहिले तर याचे लज्जारक्षण करणारे वस्त्र आत्ता पडते कि मग पडते अशी अवस्था होती. खुर्चीवरून जमिनीवर दणकन आपटूनही हा आनंदानं गाणं म्हणतच राहतो हे पटलं नाही. तेवढ्यात माझा मुलगा "आई काय बघतिये" हे बघायला आल्यावर त्याला विनोदी गाणे म्हणून ते दाखवले. "हा बिगबॉय असूनही असे का करतोय?" हा प्रश्न विचारून तो निघून गेला. बर्‍याच लहान मुलांना असे वाटले असल्यास नवल नाही. दिग्दर्शकांनी बच्चे कंपनीकडूनही शिकण्यासारखे बरेच आहे असे वाटले.;)

लिवलय रे.. आता असा एखादा चित्रपट झालाच पाहिजे. मधे "आई मला माफ कर" नावाचा एक मराठी चित्रपट पाहिला..काय अफलातून होता राव..

सुहास.. 21/03/2011 - 11:18
याक नम्बर चिरफाड . भन्साली जरा बरे पिच्चर बनवितो असा समज या चित्रपटाने गळुन पडला होतो ..असो ... चित्रपटाती ल एखाद-दुसर (बहुधा शानच्या आवाजातले) गाणे सोडुन चित्रपट अजिबात आवडला नाही.

चिगो 21/03/2011 - 16:27
(पर्यायाने आपला कारण आपण अंधार, एकांत, २ तरूण जीव या सगळ्याची गोळाबेरीज करुन काहीतरी 'वेगळेच' घडण्याची अपेक्षा करत असतो ना). "सावरीया" हा त्यातील निळ्या रंगामुळे "निळी फीत" असेल असं (गैर) समजून बर्‍याच जणांनी पाहीला, असा प्रवाद आहे.. बाकी मीपण बरंच काही भोगलंय ह्या बाबतीत.. मी "हॅलो ब्रदर" हा पिक्चर मित्रापायी ब्लॅकमधे टिकीट काढून पाहीला. सैफ, माधुरी आणि अक्षयकुमारच्या एका पिक्चरसाठी विंडोवर धक्काबुक्की केलीय. "गैर" नावच्या अजय देवगणच्या (त्यात अजिंक्य देव विलेन होता) एका चित्रपटाला बघतांना मात्र मी सभात्याग केला होता.. बाकी आमिरप्रेमापोटी मी "मेला" नामक अत्याचार थेटरात खुशीने सहन केलाय..

In reply to by चिगो

वपाडाव 21/03/2011 - 18:46
सैफ, माधुरी आणि अक्षयकुमारच्या एका पिक्चरसाठी विंडोवर धक्काबुक्की केलीय.
आरजु होतं त्याचं नाव..... अहो चिगो... तुम्ही 'भांडारकरांचा' 'आन्-मेन अ‍ॅट वर्क' नसेल पाहिला किंवा त्यासाठी दोन हात खिडकीतुन टाकुन ८ तिकिटे घेतली नसावीत, अन त्यावरही गर्दीत स्टुलावर (२ खिळे सुद्धा होते त्याला) बसुन बिना पंख्याचा घामाघूम होत तर नक्कीच नसेल पाहिला. मेलामध्ये "रूपा"च्या स्वगतांनी झीट आणले होते. असो...

In reply to by वपाडाव

तुम्ही 'भांडारकरांचा' 'आन्-मेन अ‍ॅट वर्क' नसेल पाहिला
बॉस आन एनीटैम टैमपासे बरं ! पेश्शली शत्रुघ्न सिन्हा आणि परेश रावल आणि इरफान खान :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

धमाल मुलगा 21/03/2011 - 19:49
इरफानसाठी आपण आख्खा शिनेमा पाह्यला भौ! पोलिस पठाणवाडीत घुसून इरफानला अटक करायला जातात तेव्हा हा डॉन कोणत्याशा पोराला झोपाळ्यात जोजवत असतो आणि पोलिसांशी बोलतानाच कुणालातरी सांगतो, "मुन्नेके लिए दूध लाने को कहों" (शब्द कदाचित जसेच्या तसे नसतील..उगा वस्सकन अंगावर येऊ नये. ह्या डायलॉगसाठी विकीवर शोधाशोध केलेली नाही. धन्यवाद.) त्यावेळचा इरफानचा थंड 'परफॉर्मन्स' लै भारी! किंवा पोलिसांनी एन्काउंटरची आर्डर काढल्यावर राहूल देवला लपवून ठेवलं असताना, त्याला 'बाई'ला भेटायची इच्छा झाल्यावरचा इरफानचं वाक्य "तू चौदा साल का था, तब मैनेही तो तुझे पहली बार दुल्हा बनाया था| सुन मेरी बात, थोडा रुक जा|" ( पुन्हा: शब्द कदाचित जसेच्या तसे नसतील..उगा वस्सकन अंगावर येऊ नये. ह्या डायलॉगसाठी विकीवर शोधाशोध केलेली नाही. धन्यवाद.) त्यावेळचा डॉन असलेला एक थोरला भाऊ काय भारी दाखवलाय इरफाननं.

In reply to by धमाल मुलगा

रेवती 21/03/2011 - 19:53
राहूल देवचं नाव वाचून राहून रॉय कि कोणीतरी होता ते आठव्ल. तो माणूस गेलाच नै एकदम! पुन्हा बघितला नाही. आणि ती कशाचं सोयर सुतक नसल्यासारखा चेहेरा असलेली अनु कि कोणीतरी!

In reply to by रेवती

धमाल मुलगा 21/03/2011 - 20:01
"चेहर्‍यावर भाव दाखवले तर तिकीटाचे पैसे परत" अशी त्याची जाहिरात व्हायची म्हणे. ;) (राहुल रॉयचा 'जुनून' नावाचा सिनेमाही आमच्या पापाच्या यादीत आहे. :( ) >>आणि ती कशाचं सोयर सुतक नसल्यासारखा चेहेरा असलेली अनु कि कोणीतरी! =)) =)) =)) अग्गायायाया....त्या अनु अगरवालला उभ्या आयुष्यात इतकी ड्येंजरफुल पावती मिळाली नसेल. _/\_ अवांतरः खलनायिकाचे काही सीन्स पाहिल्यामुळे अनु अगरवालबद्दल आमची मतं अंमळ मवाळ आहेत.

In reply to by धमाल मुलगा

मृत्युन्जय 21/03/2011 - 20:12
अवांतरः खलनायिकाचे काही सीन्स पाहिल्यामुळे अनु अगरवालबद्दल आमची मतं अंमळ मवाळ आहेत धत लेका. तुझी तिच्याबद्दलची मतं मी बरीच मवाळ बनवु शकतो. ;)

In reply to by मृत्युन्जय

वपाडाव 22/03/2011 - 12:29
तुझी तिच्याबद्दलची मतं मी बरीच मवाळ बनवु शकतो.
मतं अन भावना दोन्हीही... आणखी काय हवे असल्यास एकदा फर्मान काढा... तात्काळ हजर करु...

In reply to by मृत्युन्जय

धत लेका. तुझी तिच्याबद्दलची मतं मी बरीच मवाळ बनवु शकतो.
क्लाऊड डोअर का ? आ आ आ ? ;)

In reply to by रेवती

मृत्युन्जय 21/03/2011 - 20:11
राहुल रॉय - आशिकी, फिर तेरी कहानी याद आयी (पूजा बेदी), जुनून (बहुधा पूजा भट्ट) आणि सपने साजन के (बहुधा जॅकी, डिंपल आणि करिष्मा कपूर). हा भारत भूषण चा आधुनिक अवतार. विस्मरणात गेला होता. वरीलपैकी एकही चित्रपट मी घरी बसुन देखील पुर्णा बघु शकलो नव्हतो. अनु अगरवाला - आशिकी, खलनायिका (हा कुठल्यातरे विंग्रजी चित्रपटावरुन ढापला होता. बहुधा जयाप्रदा, जितेंद्र, पुनीत इस्सार आणि वर्षा उसगावकर होते त्यात) आणि किंग अंकल (शाहरुख, जॅकी आणि बहुधा नगमा. "इस जहा की नही है तुम्हारी आखें" हे बहुधा यातलेच गाणे.). ही मात्र मला चांगली लक्षात आहे. खलनायिका आणि किंग अंकल पुर्ण बघितले देखील. अर्थात घरात बसुन. सगळे चित्रपट भयाण होते

In reply to by रेवती

राहुल रॉय ह्याने माझ्या मते मी पाहिलेल्या सर्वोत्तम मोडेल राज लक्ष्मी खानविलकर ह्या मराठमोळ्या मुलीशी लगीन केले . २००२ मध्ये आमच्या हॉटेलात हे जोडपे यायचे .हा आपला शांतपणे समुद्राच्या लाटा पाहत बहुदा आशीकीच्या आठवणीत मग्न असे . मागच्या भारत भेटीत जेव्हा जुन्या मित्र मंडळीना भेटलो तेव्हा भेटलो .तेव्हा एक खबर मिळाली . हा त्या बिग बॉस चा विजेता झाला .आणी एकदम ह्यांचा उच्चभ्रू बायकांमध्ये भाव वधारला . थोडक्यात भवानीच्या डायरीतील शाहीद
( उतारवयात तेवढ्याच दिडक्या दिमतीला ) जाताजाता त्या काळात आमचा येथील एक वयस्क कर्मचारी'' क्या बावा '' असे त्याला येऊन म्हणत असे व हा त्याला ५०० ची नोट देत असे . ह्यांचे जुने ऋणानुबंध होते

धमाल मुलगा 21/03/2011 - 17:14
हाय कंबख्त.. तुने 'नाकाबंदी' देख्या ही नय. :D झालंच तर, द ग्रेट मिथूनदा ह्यांचे 'चीता' आणि तत्सम सिनेमे.. महासुंदर होते ते. मिष्टर मृत्युंजय, तुमच्या आयडीतूनच तुमचा ह्या झुंझार स्वभावाची कल्पना येते आहे. परमेश्वर आपल्याला अशीच उदंड सहनशक्ती देवो, आणि आम्हाला असे चुरचुरीत लेख वाचायला मिळो अशी प्रार्थना. ;)

मृत्युन्जय 21/03/2011 - 19:01
या लिष्टेत एक नाव राहुन गेले. हुतुतु. नाना पाटेकर, सुनील शेट्टी, तब्बु, सुहासिनी मुळे, मोहन आगाशे. मी हा डेक्कन टॉकिजला पाहिला. झुरळ, उंदीर आणि ढेकणांच्या सोबतीने. चित्रपटात फ्लॅशबॅक कधी सुरु होतो आणि कधी संपतो तेच कळत नाही. बर एकाच वेळेस २-३ फ्लॅशबेक असु शकतात हे तेव्हा पहिल्यांदा कळाले.

In reply to by नि३

रमताराम 20/03/2011 - 23:43
हर्ष, खेद, संताप, स्नेह, प्रेम, विषाद वगैरे सग्गळे सग्गळे तो त्याच्या सामवेदी (म्हणजे फक्त तीन स्वरांच्या) स्केलवर दाखवू पाहतो तेव्हा खरंच कीव येते. काय साली स्पीच थेरपी म्हणतात ती द्या राव याला नि नरडं मोकळं करा एकदाच याचं. पुन्हा स्वयंघोषित नि मीडियापुरस्कृत 'परफेक्शनिस्ट' म्हणे हे. एकामागून एक रद्दड, पडेल नि हिंसाचाराचे दर्शन घडवणारे (ते ही कुठून कुठून ढापून आणलेल्या कथेवर, तिची यशाशक्ती ऐशीतैशी करून) चित्रपट काढतात पण मीडिया मात्र परफेक्शनिस्ट म्हणते, कदाचित प्रत्येक चित्रपट परफेक्ट भिकार बनवतो म्हणून असेल, हल्ली काय निकष लावतील ते शोभा डेला सुद्धा ठाऊक नसते म्हणे, म्हणजे बघा आता.

In reply to by रमताराम

>> एकामागून एक रद्दड, पडेल नि हिंसाचाराचे दर्शन घडवणारे (ते ही कुठून कुठून ढापून आणलेल्या कथेवर, तिची यशाशक्ती ऐशीतैशी करून) चित्रपट काढतात हे कुणाला उचकवण्यासाठी मुद्दाम लिहिले असेल तर ठीक आहे. नाहीतरी तुम्ही अमीर खान चे खूप कमी चित्रपट पहिले आहेत असे म्हणावे लागेल. कुठलाही चित्रपट तुम्हाला रद्दड वाटू शकतो, तो वैयक्तिक मुद्दा आहे. पण पडेल ?? अमीर खान ने तद्दन फ्लॉप चित्रपट देऊन साधारण १०+ वर्षे झाली आहेत. आणि हिंसाचाराचे दर्शन घडवणारे वगैरे अशी टीका तर एकदम हाय क्लास हां. एक गजनी सोडता कशात झाले हे दर्शन तुम्हाला??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युन्जय 21/03/2011 - 14:20
गेल्या १० वर्षातला विचार करता केवळ मंगल पांडे आणि गजनी रद्दड होते असे म्हणता येइल. खास करुन गजनी. पण तो सुपर्डुप्पर हिट्ट झाला. अमिरचा करिष्मा नाकी काही नाही. बहुधा रामांना याच गोष्टीची चीड येत असावी.

नितिन थत्ते 19/03/2011 - 15:14
हा हा हा. आजवर फक्त दोन चित्रपट अर्धवट पाहिले आहेत. १. चटक चांदणी (जयश्री टी नायिका होती या पिक्चरमध्ये) २. नाव आठवत नाही (रामू वर्माच्या भूतचा मराठी रीमेक) . . . . (एकेकाळी येणारा प्रत्येक पिक्चर पाहणे आपले कर्तव्य समजणारा)

स्वानन्द 19/03/2011 - 17:36
हा हा!! भोग आहेत ते भोगूनच संपवले पाहिजे. साधना ( चित्रपटातली नव्हे, चित्रपट पाहण्याची ) अखंड चालत राहू दे. सत्गुरू पोचलेले असले की ते तुमची नैय्या सुद्धा पार करतील. वर नि३ रावांनी सांगितलेले महाराज फार ताकतीचे मानले जातात. श्रद्धा बळकट असू दे. ;) --आनंदी आनंद

नगरीनिरंजन 19/03/2011 - 21:11
लेख मनाला भिडला! सावरियाबद्दल लिहीलेले अतिशय खरे आहे. हा चित्रपट मी टीव्हीवरही अर्ध्या तासापेक्षा जास्त पाहू शकलो नाही. थिएटरमध्ये जाऊन पाहणे दूरच.

त्यापेक्षा इमरान हश्मीचे चे सिनेमे पाहत चला .( तो कधीही आपल्या चाहत्याचा अपेक्षा भंग करत नाही .) महेश भट्ट व त्यांचा केंप ( अन्याय /सामाजिक विषमता ( ह्याबाबत यांचे खास मत व दृष्टीकोन / पण आजच्या काळात समजतील व उमजतील अशी श्रवणीय गाणी ) जि सम हा सिनेमा गाण्यांसाठी मी पुन्हा पुन्हा पहिला . शोलीड अनिवासी अमराठी भाषिकांसाठी ( जोहर ह्यांचा निसर्ग सौंदर्याने नटलेला भावनिक अत्याचार ) आयुष्यात आपल्या हातून गुन्हे घडले तर अजून कोणी नाही तर वरचा देव व आपला अंतरात्मा त्याची दखल घेत आहे .हे जाणून घेऊन पापाची उतराई म्हणून स्वतःला मानसिक यातना द्यायच्या असतील . तर ....... तर उदय चोप्रा ह्यांच्या वडिलांचे त्यांना केंद्रस्थानी ठेवून काढलेले सिनेमे उदा लव इम्पोसिबल/ सलमानच्या धाकट्या भावाचे नायक म्हणून सिनेमे / दाढी न ठेवता गुळगुळीत चेहऱ्याच्या अभिषेकेचे सिनेमे / दिग्दर्शक व निर्मात्यांचे त्यांच्यावर झालेल्या उपकाराची परतफेड म्हणून दिया मिर्झा / समीर रेड्डी / लारा दत्ता /अमृता ( अरोरा /राव ) ह्यांचे नायिका म्हणून सिनेमे पाहणे .

पैसा 19/03/2011 - 22:42
पिक्चर अर्धाच टाकून पळाल्याबद्दल शिक्षा: रोबोट पिक्चर ३ वेळ बघा!

In reply to by पैसा

रमताराम 20/03/2011 - 23:48
कमल हसन चा 'दशावतारम' बघा, शैव-वैष्णवांच्या झगड्यापासून जैविक अस्त्रांपर्यंत सगळे येते यात, काय सॉल्लिड स्केल आहे नाही.

In reply to by रमताराम

+१ ररांशी सहमत आहे. जोडीला कमल हसनाच अभय देखील पहा ;) गेला बाजार कभी अलविदा ना केहना, हम तुम्हारे है सनम, राम गोपाल वर्मा की आग, सपने, प्रियांका अशी एक न संपणारी यादी आहेच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 21/03/2011 - 16:56
अभय , कभि अलविदा ना कहना बघितलेत. पण ते घरी टीव्हीवर निवांत पाय पसरुन, अधुअमधुन चॅनेल बदलुन. सपने बघितला पण तो एवढा डोक्यात नाही गेला. हम तुम्हारे है सनम तर थेटरात जाउन बघितला. त्यातले "गले मै एक लाल टाइ.... एकच रजै, चादर" असले काहीतरी गाणे होते. ते तर मला भयानकच आवडले होते. माधुरी पण आता इतरांसारखी खाट, रजाई, चादर वगैरे वर आली आहे अशी एका मित्राने मोठी मार्मिक टिप्पणी केली होती. चित्रपट भयाण होता हे तर नक्कीच.

In reply to by रमताराम

''दशावतारम ला काय बोलायचे नाही ''. आता त्यांचा पार्ट २ लवकरच येणार आहे . १)जपान मध्ये सुनामी लाटा आल्या . २) जपानमध्ये बौध्द धर्माचा असणारा प्रभाव ३) विष्णूचा एक अवतार म्हणून बुद्ध मानले जातात .तेव्हा ह्यातून एक पौराणिक गोळाबेरीज असलेले कथानक ह्या पार्ट २ मध्ये असणार आहे . ह्यात शेरावतचा पत्ता कटाप ती जुनी झाली आता तिने हिस केले तरी दर्शक फिस करत नाहीत . त्यामुळे नवीन वर्णी म्हणून आमची अप्सरा ( भाग्याची लक्ष्मी ) हिची वर्णी बहुदा लागेन तिने आधी दक्षिणात्य सिनेमात काम केले आहे .

किशोरअहिरे 20/03/2011 - 12:46
प्लॅटफॉर्म तर मी ऐकुन आहे की थेटरात जाउन संपुर्ण बघुन आजघडीला जिवंत असणारी लोकं हाताच्या बोटांवर मोजता येतील. >> त्यातला मी पण एक आहे बरका :)

In reply to by किशोरअहिरे

आत्मशून्य 20/03/2011 - 15:25
"मंतरलेल्या दीवसातील" (शाळा बूडवायची सवय लागलेल्या) तो एक अवीस्मरणीय चीत्रपट आहे, एकदा काय २-३ वेळा पाहीलाय थेटरामधीक........

sagarparadkar 20/03/2011 - 12:55
लेख उत्तम. त्यातील सर्व भावना ह्रुदयापर्यंत जाऊन भिडल्या, श्री. शिरिष कणेकर ह्यांचा 'माझी फिल्लमबाजी' चा पुढील भागच वाचतोय कि काय असा भास होत होता :) पण मृत्यंजय, तुम्ही स्वतःच जर एवढे लिव्हले आहे, तर तुम्ही देवविलेली शपथ मोडून चारचौघात जाहीर करतो कि ह्या महामानवाने 'चरणोंकी सौगंध', 'पाप को जलाकर राख कर दूंगा', 'करण ही है असली अर्जुन' हे चित्रपट देखील आवर्जून पाहिले आहेत .... :) :)

सूर्यपुत्र 20/03/2011 - 19:53
असे अति-भंकस पिक्चर थेटरात बघण्यात माझा पण नंबर. मी जॉन अब्राहम आणि आयेशा टाकिया यांचा जबरदस्त परफॉर्मन्स असेल या अपेक्षेने "नो स्मोकिंग" हा पिक्चर बघितला (त्यात परेश रावल पण आहे). पुण्यात मंगला थेटरात हा पिक्चर बघायला माझ्याबरोबर इतर तीन अभागी जीव होते, पण शेवटी एकदाचा पिक्चर संपल्यानंतर थेटरातून फक्त दोघंच बाहेर पडलो. ऐन उन्हात ए.सी.त बसायला मिळतंय या एवढ्या भाडवलावर हा पिक्चर एकट्याने बघितला. नंतर स्वःताच एव्हढा खजिल झालो होतो, की कुणाला सांगितले पण नाही की तीन तास कुठे होतो म्हणून..... असेच अजून थर्डक्लास पिक्चर म्हणजे "स्पायडरमॅन-३", किंवा आत्ता एव्हड्यात आलेला निकोलस केजचा "ड्राईव्ह अँग्री" -सूर्यपुत्र.

हा हा हा ... एकेकाळी जेव्हा उर्मिला मातोंडकर पिक्चरमधे काम करायची तेव्हाची गोष्ट. आमची परीक्षा संपायची तेव्हाच नेमका तिचा पिच्चर रिलीज व्हायचा आणि "हा तरी पिच्चर बरा असेल" या आशेवर आम्ही पिक्चर बघायचो. 'जानम समझा करो', 'मस्त' वगैरे पिक्चर बघितले होते त्याची आठवण झाली. या सगळ्याचा निषेध म्हणून टी.वाय.ची परीक्षा संपल्यानंतर तब्बल दोन आठवडे पिक्चर बघितला नाही.

रेवती 21/03/2011 - 03:07
चित्रपटांची नावेच भयानक आहेत. पहायचे धाडस कोण करणार? त्या टॉवेलातल्या माणसाचा सिनेमा मी टॉवेलगीत येण्याच्या आतच बंद केला. बराचवेळ त्या निळ्या काळ्या रंगामुळे आमच्या टिव्ही स्क्रीनला काही झाले आहे कि शिणेमाच तसा आहे हे समजेना! नंतर कोणाच्यातरी बोलण्यात त्या गाण्याचा उल्लेख आल्यावर तूनळीवर तेवढे गाणे पाहिले तर याचे लज्जारक्षण करणारे वस्त्र आत्ता पडते कि मग पडते अशी अवस्था होती. खुर्चीवरून जमिनीवर दणकन आपटूनही हा आनंदानं गाणं म्हणतच राहतो हे पटलं नाही. तेवढ्यात माझा मुलगा "आई काय बघतिये" हे बघायला आल्यावर त्याला विनोदी गाणे म्हणून ते दाखवले. "हा बिगबॉय असूनही असे का करतोय?" हा प्रश्न विचारून तो निघून गेला. बर्‍याच लहान मुलांना असे वाटले असल्यास नवल नाही. दिग्दर्शकांनी बच्चे कंपनीकडूनही शिकण्यासारखे बरेच आहे असे वाटले.;)

लिवलय रे.. आता असा एखादा चित्रपट झालाच पाहिजे. मधे "आई मला माफ कर" नावाचा एक मराठी चित्रपट पाहिला..काय अफलातून होता राव..

सुहास.. 21/03/2011 - 11:18
याक नम्बर चिरफाड . भन्साली जरा बरे पिच्चर बनवितो असा समज या चित्रपटाने गळुन पडला होतो ..असो ... चित्रपटाती ल एखाद-दुसर (बहुधा शानच्या आवाजातले) गाणे सोडुन चित्रपट अजिबात आवडला नाही.

चिगो 21/03/2011 - 16:27
(पर्यायाने आपला कारण आपण अंधार, एकांत, २ तरूण जीव या सगळ्याची गोळाबेरीज करुन काहीतरी 'वेगळेच' घडण्याची अपेक्षा करत असतो ना). "सावरीया" हा त्यातील निळ्या रंगामुळे "निळी फीत" असेल असं (गैर) समजून बर्‍याच जणांनी पाहीला, असा प्रवाद आहे.. बाकी मीपण बरंच काही भोगलंय ह्या बाबतीत.. मी "हॅलो ब्रदर" हा पिक्चर मित्रापायी ब्लॅकमधे टिकीट काढून पाहीला. सैफ, माधुरी आणि अक्षयकुमारच्या एका पिक्चरसाठी विंडोवर धक्काबुक्की केलीय. "गैर" नावच्या अजय देवगणच्या (त्यात अजिंक्य देव विलेन होता) एका चित्रपटाला बघतांना मात्र मी सभात्याग केला होता.. बाकी आमिरप्रेमापोटी मी "मेला" नामक अत्याचार थेटरात खुशीने सहन केलाय..

In reply to by चिगो

वपाडाव 21/03/2011 - 18:46
सैफ, माधुरी आणि अक्षयकुमारच्या एका पिक्चरसाठी विंडोवर धक्काबुक्की केलीय.
आरजु होतं त्याचं नाव..... अहो चिगो... तुम्ही 'भांडारकरांचा' 'आन्-मेन अ‍ॅट वर्क' नसेल पाहिला किंवा त्यासाठी दोन हात खिडकीतुन टाकुन ८ तिकिटे घेतली नसावीत, अन त्यावरही गर्दीत स्टुलावर (२ खिळे सुद्धा होते त्याला) बसुन बिना पंख्याचा घामाघूम होत तर नक्कीच नसेल पाहिला. मेलामध्ये "रूपा"च्या स्वगतांनी झीट आणले होते. असो...

In reply to by वपाडाव

तुम्ही 'भांडारकरांचा' 'आन्-मेन अ‍ॅट वर्क' नसेल पाहिला
बॉस आन एनीटैम टैमपासे बरं ! पेश्शली शत्रुघ्न सिन्हा आणि परेश रावल आणि इरफान खान :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

धमाल मुलगा 21/03/2011 - 19:49
इरफानसाठी आपण आख्खा शिनेमा पाह्यला भौ! पोलिस पठाणवाडीत घुसून इरफानला अटक करायला जातात तेव्हा हा डॉन कोणत्याशा पोराला झोपाळ्यात जोजवत असतो आणि पोलिसांशी बोलतानाच कुणालातरी सांगतो, "मुन्नेके लिए दूध लाने को कहों" (शब्द कदाचित जसेच्या तसे नसतील..उगा वस्सकन अंगावर येऊ नये. ह्या डायलॉगसाठी विकीवर शोधाशोध केलेली नाही. धन्यवाद.) त्यावेळचा इरफानचा थंड 'परफॉर्मन्स' लै भारी! किंवा पोलिसांनी एन्काउंटरची आर्डर काढल्यावर राहूल देवला लपवून ठेवलं असताना, त्याला 'बाई'ला भेटायची इच्छा झाल्यावरचा इरफानचं वाक्य "तू चौदा साल का था, तब मैनेही तो तुझे पहली बार दुल्हा बनाया था| सुन मेरी बात, थोडा रुक जा|" ( पुन्हा: शब्द कदाचित जसेच्या तसे नसतील..उगा वस्सकन अंगावर येऊ नये. ह्या डायलॉगसाठी विकीवर शोधाशोध केलेली नाही. धन्यवाद.) त्यावेळचा डॉन असलेला एक थोरला भाऊ काय भारी दाखवलाय इरफाननं.

In reply to by धमाल मुलगा

रेवती 21/03/2011 - 19:53
राहूल देवचं नाव वाचून राहून रॉय कि कोणीतरी होता ते आठव्ल. तो माणूस गेलाच नै एकदम! पुन्हा बघितला नाही. आणि ती कशाचं सोयर सुतक नसल्यासारखा चेहेरा असलेली अनु कि कोणीतरी!

In reply to by रेवती

धमाल मुलगा 21/03/2011 - 20:01
"चेहर्‍यावर भाव दाखवले तर तिकीटाचे पैसे परत" अशी त्याची जाहिरात व्हायची म्हणे. ;) (राहुल रॉयचा 'जुनून' नावाचा सिनेमाही आमच्या पापाच्या यादीत आहे. :( ) >>आणि ती कशाचं सोयर सुतक नसल्यासारखा चेहेरा असलेली अनु कि कोणीतरी! =)) =)) =)) अग्गायायाया....त्या अनु अगरवालला उभ्या आयुष्यात इतकी ड्येंजरफुल पावती मिळाली नसेल. _/\_ अवांतरः खलनायिकाचे काही सीन्स पाहिल्यामुळे अनु अगरवालबद्दल आमची मतं अंमळ मवाळ आहेत.

In reply to by धमाल मुलगा

मृत्युन्जय 21/03/2011 - 20:12
अवांतरः खलनायिकाचे काही सीन्स पाहिल्यामुळे अनु अगरवालबद्दल आमची मतं अंमळ मवाळ आहेत धत लेका. तुझी तिच्याबद्दलची मतं मी बरीच मवाळ बनवु शकतो. ;)

In reply to by मृत्युन्जय

वपाडाव 22/03/2011 - 12:29
तुझी तिच्याबद्दलची मतं मी बरीच मवाळ बनवु शकतो.
मतं अन भावना दोन्हीही... आणखी काय हवे असल्यास एकदा फर्मान काढा... तात्काळ हजर करु...

In reply to by मृत्युन्जय

धत लेका. तुझी तिच्याबद्दलची मतं मी बरीच मवाळ बनवु शकतो.
क्लाऊड डोअर का ? आ आ आ ? ;)

In reply to by रेवती

मृत्युन्जय 21/03/2011 - 20:11
राहुल रॉय - आशिकी, फिर तेरी कहानी याद आयी (पूजा बेदी), जुनून (बहुधा पूजा भट्ट) आणि सपने साजन के (बहुधा जॅकी, डिंपल आणि करिष्मा कपूर). हा भारत भूषण चा आधुनिक अवतार. विस्मरणात गेला होता. वरीलपैकी एकही चित्रपट मी घरी बसुन देखील पुर्णा बघु शकलो नव्हतो. अनु अगरवाला - आशिकी, खलनायिका (हा कुठल्यातरे विंग्रजी चित्रपटावरुन ढापला होता. बहुधा जयाप्रदा, जितेंद्र, पुनीत इस्सार आणि वर्षा उसगावकर होते त्यात) आणि किंग अंकल (शाहरुख, जॅकी आणि बहुधा नगमा. "इस जहा की नही है तुम्हारी आखें" हे बहुधा यातलेच गाणे.). ही मात्र मला चांगली लक्षात आहे. खलनायिका आणि किंग अंकल पुर्ण बघितले देखील. अर्थात घरात बसुन. सगळे चित्रपट भयाण होते

In reply to by रेवती

राहुल रॉय ह्याने माझ्या मते मी पाहिलेल्या सर्वोत्तम मोडेल राज लक्ष्मी खानविलकर ह्या मराठमोळ्या मुलीशी लगीन केले . २००२ मध्ये आमच्या हॉटेलात हे जोडपे यायचे .हा आपला शांतपणे समुद्राच्या लाटा पाहत बहुदा आशीकीच्या आठवणीत मग्न असे . मागच्या भारत भेटीत जेव्हा जुन्या मित्र मंडळीना भेटलो तेव्हा भेटलो .तेव्हा एक खबर मिळाली . हा त्या बिग बॉस चा विजेता झाला .आणी एकदम ह्यांचा उच्चभ्रू बायकांमध्ये भाव वधारला . थोडक्यात भवानीच्या डायरीतील शाहीद
( उतारवयात तेवढ्याच दिडक्या दिमतीला ) जाताजाता त्या काळात आमचा येथील एक वयस्क कर्मचारी'' क्या बावा '' असे त्याला येऊन म्हणत असे व हा त्याला ५०० ची नोट देत असे . ह्यांचे जुने ऋणानुबंध होते

धमाल मुलगा 21/03/2011 - 17:14
हाय कंबख्त.. तुने 'नाकाबंदी' देख्या ही नय. :D झालंच तर, द ग्रेट मिथूनदा ह्यांचे 'चीता' आणि तत्सम सिनेमे.. महासुंदर होते ते. मिष्टर मृत्युंजय, तुमच्या आयडीतूनच तुमचा ह्या झुंझार स्वभावाची कल्पना येते आहे. परमेश्वर आपल्याला अशीच उदंड सहनशक्ती देवो, आणि आम्हाला असे चुरचुरीत लेख वाचायला मिळो अशी प्रार्थना. ;)

मृत्युन्जय 21/03/2011 - 19:01
या लिष्टेत एक नाव राहुन गेले. हुतुतु. नाना पाटेकर, सुनील शेट्टी, तब्बु, सुहासिनी मुळे, मोहन आगाशे. मी हा डेक्कन टॉकिजला पाहिला. झुरळ, उंदीर आणि ढेकणांच्या सोबतीने. चित्रपटात फ्लॅशबॅक कधी सुरु होतो आणि कधी संपतो तेच कळत नाही. बर एकाच वेळेस २-३ फ्लॅशबेक असु शकतात हे तेव्हा पहिल्यांदा कळाले.
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.

चतुर सरदार.

utkarsh shah ·

शिल्पा ब 19/03/2011 - 05:14
छान किस्सा. बाकी स्वत:शी बोलायचं म्हणजे नेमकं काय ? आणि कशाबद्द्ल? जुन्या आठवणी चांगल्या असतील तर उकरण्यात मजा!!! नाहीतर सुट्टी घेउन डोक्याला शीण व्हायचा ;)

In reply to by पर्नल नेने मराठे

टारझन 20/03/2011 - 20:32
सावली थोडी विचित्र नाही वाटत ? -(सावली अभ्यासक) पावली

शिल्पा ब 19/03/2011 - 05:14
छान किस्सा. बाकी स्वत:शी बोलायचं म्हणजे नेमकं काय ? आणि कशाबद्द्ल? जुन्या आठवणी चांगल्या असतील तर उकरण्यात मजा!!! नाहीतर सुट्टी घेउन डोक्याला शीण व्हायचा ;)

In reply to by पर्नल नेने मराठे

टारझन 20/03/2011 - 20:32
सावली थोडी विचित्र नाही वाटत ? -(सावली अभ्यासक) पावली
एक सरदार रोज भारत पाक सिमा ओलांडुन स्मगलिंग (तस्करी)करत असल्याची खबर पाकिस्तानी पोलिसाला कळते.सरदार रोज आपल्या मोटारसायकलवरुन १ पोते भरुन माती घेउन जात असतो.पोलिसाला दाट संशय येतो कि त्या पोत्यातच काहीतरी गडबड असणार, तो खुश होतो.मग पोलिस सरदारच्या मागावार राहुन त्याला चेकनाक्यावर अडवतो.

गावोगावची गंमतीशीर ठिकाणे सांगा...

योगप्रभू ·

पिंगू 14/03/2011 - 22:22
मी सोलापूरला गेलो होतो तेव्हा एक देऊळ बघितले आणि देवाचे नाव काय होते "खेलोबा"... ते नाव वाचून तेव्हा अक्षरशः मी हसून हसून लोळत होतो. - पिंगू

सुनील 14/03/2011 - 22:54
मुंबईत चर्चगेट भाग आहे, पण चर्चचा पत्ता नाही. हे खरे नाही. ज्या चर्चवरून हे नाव आले ते सेंट थॉमस कथिड्रल आजही उभे आहे. पाणी नसलेला तलाव 'धोबी तलाव' म्हणून ओळखतात एके काळी येथे खरोखरच तलाव होता. तो (ब्रिटिश काळातच) बुजवला गेला. पण नाव मात्र राहिलं! अशा (आता) गमतीशीर वाटणार्‍या नावांमागचा इतिहास जाणून घेणे रंजक ठरेल! ठाण्यात तीन पेट्रोल पंप नावाचे एक ठिकाण आहे. आज मोजायला जाल तर तुम्हाला दोनच पेट्रोल पंप दिसतील. कारण तिसर्‍या पंपाच्या जागी आता इमारत उठली आहे! पण नाव मात्र तीन पेट्रोल पंप!

In reply to by सुनील

प्रदीप 15/03/2011 - 17:54
अशा (आता) गमतीशीर वाटणार्‍या नावांमागचा इतिहास जाणून घेणे रंजक ठरेल!
मुंबईतील काही प्रसिद्ध (उदा. खडा पार्शी, भाऊचा धक्का) तसेच अप्रसिद्ध (शीवचा किल्ला) स्थळांविषयी सुंदर माहिती देणारी लेखमाला काही वर्षांपूर्वी म. टा. च्य साप्ताहिक पुरवणीत वाचल्याचे आठवते. नंतर अरूण टिकेकरांनीही काही चांगले लेखन केले आहे.

In reply to by प्रदीप

रामदास 15/03/2011 - 20:22
आता भायखळ्याचा उड्डाणपूल जेथे द्विभाजीत होतो त्या बेळक्यात आहे.अजून उभाच आहे बिचारा हातात एक पुस्तक घेऊन.

In reply to by मालोजीराव

नाही. दाणे आळीत पूर्वी दाणा-गोट्याचा बाजार भरत असे म्हणून त्याला दाणे आळी म्हणतात. दाणा-गोटा म्हणजे वेगवेगळी शेती उत्पादने. तशीच पुढे डाळ आळी देखील आहे. चोळखण आळी आहे तिथे अजूनही चोळ्या, परकर वगैरेची बाजारपेठ आहे.

In reply to by सुनील

नितिन थत्ते 15/03/2011 - 22:16
>>ज्या चर्चवरून हे नाव आले ते सेंट थॉमस कथिड्रल आजही उभे आहे. बरोबर. पूर्वी फोर्ट भाग हा किल्ल्याच्या तटबंदीच्या आत होता. त्याला अनेक गेट होती. फ्लोरा फाऊंटन जवळच्या चर्चकडचे गेट म्हणजे चर्च गेट आणि व्हीटी स्टेशनकडच्या बाजाराच्या बाजूचे गेट म्हणजे बझारगेट. (लायन गेट आणि यलो गेट बाबत माहिती नाही). १८६२ मध्ये या किल्याची भिंत पाडण्यात आली.

In reply to by नितिन थत्ते

शहराजाद 16/03/2011 - 00:37
फोर्टात ओल्ड कस्टम्स हाउसवरून पुढे गेल्यावर शहीद भगतसिंग रोडला पुढे डावीकडे नौदलाचा भाग लागतो त्याच्या भिंतीला लायन गेट इ. आहेत.

In reply to by नितिन थत्ते

रामदास 16/03/2011 - 13:02
ही गोदीची दारे आहेत. मजूरांना गेट नंबर लक्षात ठेवायला नको म्हणून कलर कोड दिला होता. किंवा काही वेळा काही वैशिष्ट्य दिले होते. लॉयन गेटला बाहेर सिंहाचे पुतळे होते. (आहेत) यावरून कामगारांना लोकेशन पट्कन समजावे ही कल्पना होती. घड्याळ गोदी म्हणजे घड्याळ्याचा टॉवर असलेले गेट.

In reply to by सुनील

मराठे 16/03/2011 - 19:20
ठाण्यातील तीन-हात नाक्याचं नाव कशावरून पडलं असावं? कदाचीत लाल बहाद्दूर शास्त्री रोड, गोखले रोड आणि जुना आग्रा रोड एकत्र येतो म्हणून का?

In reply to by मराठे

ठाण्यातील तीन-हात नाक्याचं नाव कशावरून पडलं असावं?
म्हणे, तिथे पूर्वी तीन रस्त्यांची नावं दाखवण्यासाठी तीन हात दाखवले होते. (मी पाहिलेले नाहीत, गोष्ट ऐकीव आहे.) आता तिथे 'मॅरेथॉन चौक' अशी पाटी लटवकलेली आहे. पण 'तीन हात नाका' हेच नाव अजूनही वापरात आहे. जुना आग्रा रोड म्हणजेच वीर सावरकर पथ ना? (एक्स ठाणेकर) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विजुभाऊ 18/03/2011 - 11:29
जुना आग्रा रोड म्हणजेच वीर सावरकर पथ ना? (एक्स ठाणेकर) अदिती अरेरे.... इतक्या पुणेमय झाल्या की स्वतःच्या गावातला महत्वाचा रस्ता सुद्धा विसरलात. तो रस्ता एल बी एस म्हणजे लाल बहादूर शास्त्री या नावाने ओळखतात. ( बाय द वे .... लाल बहादूर शास्त्री यांचे नाव लाल आणि त्यांच्या वडीलांचे नाव बहादूर असे नव्हते तरिही एल बी एस असे का म्हणतात.

पक्या 14/03/2011 - 23:01
राजगुरूनगर ला 'बकुळीचे झाड' असा एक पत्ता आहे. बसस्थानकावर उतरल्यावर नातेवाईकांकडे जाताना रिक्षावाल्याला कुट जायचय ह्याचे उत्तर देताना फक्त बकुळीचे झाड एवढच सांगावे लागे. अहमदनगर मधेही रामचंद्र खुंट असा एक भाग आहे. आता हे खुंट काय प्रकार आहे माहित नाही. एखादा खांब वगैरे असावा. पण कधी तसा तो तिथे दिसला नाही.

In reply to by पक्या

Nile 15/03/2011 - 19:26
नगरमध्ये दोन तीन खुंट आहेत. रामचंद्र खुंटाप्रमाचे पारशा खुंट सुद्धा आहे. खुंट म्हणजे काय हे मलाही माहित नाही, पण बहुदा तालिम संबंधीत काहीतरी असावं असं वाटतं.

In reply to by पक्या

आपण कधी बकूळीच्या झाडाला गेला होता का ? म्हणजे मला असं विचारायच आहे की हे तुम्हाला कोणी सांगितले आहे की आपण गेला होतात ? आणि कोण नातेवाईक ? दिक्षित का ?

मराठमोळा 14/03/2011 - 22:59
पुण्यात हडपसरला साडे सतरा नळी म्हणुन एक एरिआ आहे. तसेच चारनळ म्हणुन एक जागा ओळखली जायची. तसेच काही अजुन.. कँपात चारबावडी : बावडींचा पत्ता नाही. कोल्हापुरात कोल्हे आहेत की नाही माहित नाही, तसेच नागपुर. जळगावात पाण्याची बोंबाबोंब आहे. कल्याणचे कल्याण कधी होईल माहित नाही. नवरा नवरी नावाचे एक गाव आहे. मामा भाचे म्हणुन एक मंदीर आहे. (कुठे आठवत नाही) थोडं अवांतरः आमचे काही मित्रः/मैत्रिणी सुर्यवीर सिंग चौहान - वजन ४० किलोपेक्षा कमी (आम्ही हँगर म्हणायचो) अबोली: जन्मल्यापासुन १ सेकंद तोंड बंद नाही. सुवर्णा : काळी कुट्ट . . ईटीसी.. ईटीसी.. अजुन आठवेल तसं..

In reply to by मराठमोळा

वपाडाव 16/03/2011 - 10:28
तसेच नागपुर
नाग नदी (जशी मुळा-मुठा आहे ना एकदम नाला टाईप तशीच) तिच्या काठावर वसलेलं शहर म्हंजे नागपुर. औ.बादेत गुलमंडी चौकात 'सुपारी हनुमान' आहे. त्याचं नाव ते का माहित नाही. नांदेडात 'पिवळी गिरणी' आहे, महावीर सोसायटीजवळ, शिवाजीनगर. परभणीत कृषी विद्यापीठाच्या वसमत रोडवरील कमानीला 'काळी कमान' असे म्हंतात.

In reply to by शिल्पा ब

वपाडाव 17/03/2011 - 12:19
मला हा प्रश्न 'धनकवडी' बद्दल उद्भवला आहे. त्याचे झाले असे की, फार पुर्वी एक 'घन' आडनावाचा व्यापारी ईकडे रहात असे. त्याचं खानदान सावकारी करत असे. त्या व्यापार्याचं वय खुप जास्त होतं. त्याच्या तोंडात दात नसल्याने कवळी लावली होती. लोक (जे त्याकडुन व्याजावर पैसे घेउन जात) ते त्याला 'घनकवळी' असं म्हणत. पण कालौघात घनाचे धन आणी कवळीचे कवडी असे झाले. ईति- धनकवडी इतिहास

In reply to by मराठमोळा

कोल्हासुर असुराचा वध जिथे आदिमाया महालक्ष्मी ने केला ते कोल्हापुर झाले अशी पौराणिक आख्यायिका ऐकून आहोत नागपुर मधले नाग हे वर सांगितल्याप्रमाणे नाग नदीशी निगडीत आहेच शिवाय बहुतेक संस्कृत की पाली की मागधी भाषेत मधे नाग म्हणजे हत्ती होय उदाहरणार्थ मौर्यकाळी गजदळाच्या आयुक्ताला (वॉर एलीफैंट कमिश्नर) ला नागवनाध्यक्ष असे म्हणत असत

प्रदीप 15/03/2011 - 17:59
येथे 'अंडरग्राऊंड ब्रिज' असा एक प्रकार पूर्वी होता; आताही असेल पण त्याचे नवीन्य कमी झाले असावे. साबरमतीच्या दिशेने जाणार्‍या रेल्वेमार्गाच्या खालून एक रस्ता जाई (पार्ल्याच्या 'मिलन सब वे 'सारखा). तिथे जरा दिव्यांची रोषणाई केली होती. टूरिस्टांना ती जागा बसेसमधून अवश्य नेऊन दाखवीत असत!

योगप्रभू 15/03/2011 - 18:23
चांगली माहिती देताहात मित्रांनो. महाराष्ट्रात काही गावांचीही नावे मजेशीर आहेत. उदा : येडेमच्छिंद्र, झगलवाडी, शेटफळ, बोचेघोळ, शेमडी

नगरीनिरंजन 15/03/2011 - 19:09
१.नगरमध्ये दिल्लीगेट नावाची एक लहानखुरी वेस आहे. तिथून पुर्वी लोक दिल्लीला जायचे अशी वदंता आहे. २.नगरमधल्या स्मशानाला अमरधाम असे नाव आहे. या अमरधामवरून एसटी स्टँड कडून दिल्लीगेटकडे जाणारा बाह्यवळण रस्ता जातो. त्या रस्त्याचे नाव आहे अमरधाम रोड आणि त्याची अवस्था त्याचे नाव सार्थ करेल अशी काळजी महापालिकेकडून घेतली जाते.

In reply to by नगरीनिरंजन

Nile 15/03/2011 - 19:23
दिल्ली गेटची अजुन एक कथा म्हणजे ते गेट दिल्लीच्या दिशेने (म्हणजे उत्तर?) आहे. खरं खोटं दिल्ली जाणो. नगरमध्येच लोखंडी पुल म्हणुन एक लोखंडाचाच इंग्रजांनी बांधलेला पुल होता. त्याला १०० वर्षांची वारंटी होती. १०० वर्षाची वारंटी संपल्यावर त्या कंपनीकडून सविस्तर वारंटी संपल्याचे पत्र आले. लवकरच कुणा हलकटाने रात्रीत एका ट्रक वाल्याला पुलावरुन जायला सांगितले अन तो पुल ट्रकसकट खाली कोसळला. बाकी पुण्याजवळील, अमर अली दरवेशचा दर्गा गमतीदार आहे, तिथे म्हणे बोट लावुन २०-२५ किलोचा दगड उचलता येतो. ;-)

In reply to by Nile

शंतनु _०३१ 02/07/2015 - 16:27
जिभेला एका "विशिष्ट " चवीची सवय झाली कि मग रुचीपालट मानवत नाही, हा सिनेमा "मास " नसून काहीसा "क्लास" category मध्ये मोडतो. पुलाची ( स्टेशन कडे जाणारा ) खरी आहे, या प्रसंगावरून महापालिकेची कायम चेष्टा होत असते

ह्या नावांबरोबरच त्यांचा इतिहास माहीत करुन घेणे देखील रंजक ठरेल. उदा. (मिपावरच इतरत्र वाचले आहे) पुण्यातील खुन्या मारुति जवळ चाफेकर बंधुनी रँडवर गोळी झाडली म्हणुन त्याचे नाव खुन्या मारुती पडले. दादर टी.टी येथे आधी ट्राम टर्मिनस होते.

In reply to by कानडाऊ योगेशु

पक्या 15/03/2011 - 22:19
खुन्या मारुती नव्हे हो खुन्या मुरलीधर. हे कॄष्णाचे मंदिर आहे. सदाशिव पेठेत आहे. या परिसरात खून झालेला होता म्हणून तसे नाव पडले आहे. खून बहुतेक इंग्रजांना फितूर द्रविड बंधूंचा करण्यात आला होता. चापेकर बंधूंपैकीच कोणीतरी केला ...आत्ता नीट लक्षात नाहिये. पुण्यातील अजून काही अशी ठिकाणे - नळ स्टॉप - इथे नळाचा काय संबंध माहित नाही. खडकमाळ - ? नाव कसे आले माहित नाही गाय आळी - निंबाळ्कर तालमीकडून शनिपारा कडे जाताना ही आळी लागते. बहुधा पूर्वी इथे गायींचे गोठे असावेत असा एक अंदाज. पेरू गेट - इथे पुर्वी पेरूची बाग होती. आता घरांनी गजबजलेला भाग आहे. पेरूचे एकही झाड दिसणार नाही खजिना विहीर - इथे पुर्वी खजिना लपवून ठेवलेला असावा. आता विहीर पण दिसत नाही बहुतेक . पण ह्या भागाला अजूनही खजिना विहीरच म्हणतात.

In reply to by पक्या

चिंतामणी 15/03/2011 - 23:53
या परिसरात खून झालेला होता म्हणून तसे नाव पडले आहे. खून बहुतेक इंग्रजांना फितूर द्रविड बंधूंचा करण्यात आला होता. चापेकर बंधूंपैकीच कोणीतरी केला ... बहुतेक नव्हे. या मंदिरासमोर द्रवीडबंधु रहायचे. धनलोभांने त्यांनी रँडचा वध करणा-यांची अर्थातच चाफेकरबंधुची नावे इंग्रजांना सांगीतली होती. त्याबद्दल त्यांचाही वध करण्यात आला. तो या मंदिरासमोरच केला गेला. पण खुन्या मुरलीधर हे नाव त्यामुळे पडले नाही. ते पेशव्यांच्या काळीच नाव पडले होते. त्याबद्दलची माहिती सविस्तर येथे वाचा.

In reply to by पक्या

पेरुगेट म्हणजे खरेतर पेराँ गेट . महादजी शिंद्यांनी कवायती फौजा तयार केल्यावर त्या धर्तीवर पेशव्यांच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी नेमलेला फ्रेंच अधिकारी जनरल पेराँ हा होय. या पेराँचा बंगला त्या भागात होता. त्या बंगल्याकडे जाण्याच्या रस्त्यावर बंदोबस्ताच्या चौक्या बसवल्या होत्या. त्या रस्त्याला गेटवर जी चौकी होती त्या चौकाला पेरुगेट चौकी म्हणत. नंतर त्या चौकाचे नाव पेरूगेट असे पडून गेले. तसेच नळ स्टॉपबद्दल इथे वाचा.

अन्या दातार 15/03/2011 - 21:16
कोल्हापुर शहरात प्रवेश केल्या केल्या तुम्हाला ताराराणीचा(अश्वारुढ) पुतळा दिसतो. हा चौक म्हणजेच कावळा नाका. ब्रिटीश काळात तिथे कॉवेल नावाचा डॉक्टर अधिकारी राहात असे. त्याने तिथे दवाखाना काढला होता. म्हणून त्याला कॉवेल नाका असे संबोधत. काळाप्रमाणे त्यात बदल होत होत कॉवेल चा कावळा झाला!

ईन्टरफेल 16/03/2011 - 08:19
तर मिपाकरांना माझी नम्र विनंती. असेच गावोगावचे (अर्थातच आपापल्या) आणखी गंमतीशीर भाग सांगणार का? शक्य झाल्यास ते नाव कसे पडले, हेही सांगावे. (उदा : पुण्यात 'गुपचूप गणपती' आहे. म्हणजे हा गणपती गुपचूप बसलेला आहे म्हणून नाही, तर तो ज्या वाड्यात आहे त्याच्या मालकांचे नाव श्री. गुपचूप म्हणून.>> महारास्ट्रातल्या गवां विशयि आपल्याला कहि महित नहि? ओ अन्ना ! आपल्या भारतात ३३ कोटि देव आहेत कोना कोनाचे नाव घेनार ?

विजुभाऊ 15/03/2011 - 21:55
पुण्यात पुणे ३० नावाचा एक विभाग आहे. हा विभाग सदाशिवराव भाऊ यांच्या नावाने ओळखला जातो. पुण्यासुंदर तील सर्वात पाट्या इथे पहायला दिसतात. प्र वा जोग वगैरे सुप्रसिद्द लोक याच विभागतले. इथले लोक काटकसरी ( कोण म्हणाला रे *जूस म्हणुन) असतात इथे बहुतेक शाकाहारी जमातीची वस्ती असूनही पुण्यातील सर्वात जास्त फेमस मांसाहारी हाटेले आढळतात.

In reply to by विजुभाऊ

चिंतामणी 15/03/2011 - 23:56
ही तुमच्या (मिपावरील) खास मित्राची कर्मभुमी आणि अनेकांची निवास भूमी असल्याने ती तुम्हाला "चांगलीच" माहित असणार. ;)

In reply to by विजुभाऊ

प्र वा जोग वगैरे सुप्रसिद्द लोक याच विभागतले नेहेमीप्रमाणे विजुभाऊ अभ्यासात कमी पडले. ते प्र.वा. जोग नाही तर प्र.बा.जोग. जोग क्लासेस वाल्या जोगसरांचे वडील. त्यांच्या वाड्याच्या दारावर पाटी होती. "माझे विचार ज्याना पटतील त्यांनीच इथे थांबावे. ज्यांना पटत नाहीत त्यांनी कटावे" "कटण्याचा मार्ग" आणि पुढे टिळकरोडचा मार्ग दाखवणारा बाण. :) मी ११वीत असताना मुद्दामहून जाऊन ही पाटी पाहीली आहे. जोगांचा वाडा असेल अजून तर अजूनही पाटी असेल तशीच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 21/03/2011 - 18:10
त्यांच्या वाड्याच्या दारावर पाटी होती. "माझे विचार ज्याना पटतील त्यांनीच इथे थांबावे. ज्यांना पटत नाहीत त्यांनी कटावे" "कटण्याचा मार्ग" आणि पुढे टिळकरोडचा मार्ग दाखवणारा बाण.
दोन्ही दिशांकडे (म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे) निर्देश करणारे बाण होते, असे आठवते. तसेच, पाटीचे शब्द काहीसे "माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे असेल, तरच या, नाहीतर कायमचे कटा (गणगोतासह)." असे होते, आणि त्यापुढील ओळ वर दिल्याप्रमाणे "------ कटण्याचा रस्ता ------>" अशी होती, असेही आठवते. ऐकीव माहितीप्रमाणे, मोरारजीभाई मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असताना मुंबई प्रांतात दारूबंदी लागू होती तेव्हा अनेक मद्यपींच्या कोर्टकेसेस या महाशयांनी (ते वकील होते, असे कळते) यशस्वीपणे लढवून, त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून बंगला बांधून त्या बंगल्यास "मोरारजीकृपा" असे नाव दिले होते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विजुभाऊ 18/03/2011 - 11:34
प्र बा जोगांच्या दारावर अजून बर्‍याच पाट्या होत्या. त्यात एक सूचनांची पाटी होती त्यातल्या सूचना अर्थातच नमुनेदार होत्या. उदा: बेल एकदाच वाजवावी बराच वेळ वाट पाहूनही कोणी न आल्यास भेतण्याची इच्छा नाही असे समजून निघून जावे पुणेरी पाट्यांचे प्र बा जोग हे जनक आहेत

५० फक्त 15/03/2011 - 22:19
मुंबईला नवी मुंबई आहे तसं सोलापुरला जुळे सोलापुर आहे. म्हणजे नवं उपनगर आहे. तसेच सोलापुरात आड्वा नळ नावाने ओळखला जाणारा भाग आहे. या भागातल्या मुळच्या रस्त्याला नवीन पाणि पुरवठा लाईन आडवा छेद देउन गेली आहे म्हणुन आडवा नळ. रेल्वे स्टेशनच्या मागच्या भागाला फॉरेस्ट म्हणले जाते. का ते माहित नाही. इथल्या किल्यात एक बाळंतिणिची विहिर आहे. आम्ही लहान असताना, त्या विहिरीत वाकुन पाहिले असता आत ओढुन घेतले जाते असे सांगत. याच किल्यात आता बाग आहे, तिला किल्यातली बाग म्हणतात. विजापुर रोडला कंबर तलाव आहे, कंबर का ते माहित नाही. सोलापुर - पुणे रोडवर असलेले बाळे नावाचे उपनगर आहे, ह्या इथे जुनी स्मशानभुमी आहे, त्यावरुन कोणि फार उथळपणे बोलायला लागले की सोलापुरात त्याला ' उचलली जिभ लावली टाळ्याला, घेतली घंटी निघाले बा़ळ्याला' असे म्हणायची पद्धत आहे. आता हेच मी इथे प्रतिसादात पण वापरणार आहे. संगमेश्वर कॉलेजच्या समोरच्या भागाला पंखाबावडी म्हणतात, ते इथे असलेल्या एका विहिरीवर पुर्वी पवनचक्कीवर चालणारा रहाट होता म्हणुन. बाकी, देव़ळांबद्दल म्हणाल तर, सोन्या मारुती आहे, पण ह्या मंडळाचा गणपती संपुर्ण चांदिचा आहे. मधला मारुती आहे, हा आधी भर चॉकात होता, १०-१५ वर्षांपुर्वी कोप-यात आणला आहे. आजोबा गणपती, ताता गणपती - हा पद्मशाली समाजाचा आहे, पद्मशाली समाजात आजोबांना ताता म्हणतात. पत्रा तालीम, पाणिवेस तालीम, विजापुर वेस आहे, टोळाचा बोळ, चॉपाड अशी प्रसिद्ध ठिकाणे आहेत, वेश्यावस्ती असलेल्या भागाला तरटी नाका म्हणले जाते. जुन्या धान्याच्या खराब झालेल्या पोत्यापासुन केलेल्या पायपुसण्याला तरट म्हणले जाते, बहुधा तो संदर्भ असावा. पुण्या-मुंबईत जेंव्हा मल्टिप्लेक्स म्हणजे काय ते माहित नव्हते तेंव्हापासुन सोलापुरात भागवत चित्रमंदिर आहे. एका संकुलात आशा, कला, मीना आणि दोन अशी पाच थिएटर आहेत. तसे ही सोलापुरात त्या रस्त्यावर एक किमोमीटर मध्ये ९ थिएटर आहेत. हे आमच्या गावाचं वैशिष्ट्य. आज पण फिल्मी मासिकात मुंबईनंतर सोलापुरच्या तिकिटविक्री वरुन सिनेमाच्या हिट / फ्लोप चा हिशोब मांडला जातो.

In reply to by ५० फक्त

विजुभाऊ 16/03/2011 - 10:18
विजापुर रोडला कंबर तलाव आहे, कंबर का ते माहित नाही. तो तलाव मलीक अंबर ने बांधला. त्या तलावाचे नाव पूर्वी मलीकअंबर तलाव असे होते.... कालौघात मलीकअंबर तलाव चे नाव कंबरतलाव राहीले

In reply to by ५० फक्त

>>पुण्या-मुंबईत जेंव्हा मल्टिप्लेक्स म्हणजे काय ते माहित नव्हते तेंव्हापासुन सोलापुरात भागवत चित्रमंदिर आहे. एका संकुलात आशा, कला, मीना आणि दोन अशी पाच थिएटर आहेत भागवत चित्रमंदिराबद्दल पूर्ण आदर आहे, पण अशी संकुले मुंबईत पण होती :-) माटुंग्याचे बादल-बिजली-बरखा, वरळीचे सत्यम-सचिनम-सुंदरम ही मला माहित असलेली उदाहरणे. अशी संकुले आजच्या मल्टिप्लेक्सपेक्षा वेगळी होती. प्रत्येक ठिकाणी वेगळा सिनेमा लागायचा, तिकीट खिडक्या पण वेगळ्या असत असे आठवते. गेले ते दिवस च्यामारी.....

In reply to by गणपा

वपाडाव 17/03/2011 - 18:43
हैदराबदेत लड आहे हो यांची... नाव लिहायला पानं कमी पडावीत. Sudershan 35/70MM, Devi 70 MM, Odeon, Mini Odeon, Sandhya 35/70MM, Sri Mayuri Theatre, Sapthagiri Cinema......etc ही एकाच चौकात (R.T.C. Cross Roads, Hyderabad) असलेली १२ सिनेमाघरे... एकंदरीत १५० च्या वरुन सिनेमाघरं /टाक्या आहेत हैदराबदेत. आणी मल्टीप्लेक्स ही कंसेप्ट आता आलीए तिकडे. फक्त ३ मल्टीप्लेक्स आहेत, ती सुद्धा २००८ साली झालेली.

सुनील 15/03/2011 - 22:44
मुंबईत ब्रिटिश मंडळी कोटात (फोर्टात) रहात. बाजारहाटासाठी क्रॉफर्ड मार्केटात जात. ह्या बाजाराच्या मागच्या भागाला (आताचा महंमद अली रोड) behind the bazar असे संबोधीत. त्या behind the bazar चे पुढे झाले भेंडी बाजार!

In reply to by सुनील

प्रदीप 16/03/2011 - 20:13
हे माहिती नव्हते. बी. बी. माटुंगा व सेंट्रल माटुंगा ह्यांना जोडणारा लांबलचक ब्रिज आहे, जो रेल्वे कारखान्याच्या मधून जातो, त्याला 'झेड ब्रिज' असे नाव आहे. कारण त्याचा आकार इंग्रजी 'झेड' अक्षरासारखा आहे. जुने मुंबईकर दादर व माटुंगा ह्यांच्या संदर्भात पश्चिम व पूर्व भागांना अनुक्रमे 'बी. बी.' व 'जी. आय. पी.' असे म्हणतात-- म्हणजे बी. बी. दादर, अथवा बी. बी. माटुंगा इ. ह्याचे कारण आता ज्यांना वेस्टर्न व सेंट्रल रेल्वे अशी नावे आहेत त्यांना पूर्वी अनुक्रमे 'बी. बी. सी. आय.' (Bombay Baroda Central India) व जी. आय. पी. (Greater Indian Peninsula) रेल्वे अशी नावे होती.

jaydip.kulkarni 15/03/2011 - 22:53
वाई येथे परटाचा पार आहे ..............तिथे वडाचे फार जुने झाड आहे , पुर्वी तेथे बर्यापैकी परीट वस्ती होती पण आता फारशी नाही ........... तसेच मधली आळी नावाचा परीसर आहे पण तो कोणत्याही प्रकारे मध्यभागी नाही ............. पण ढोल्या गणपती मात्र नावाप्रमाणे आहे .............. सान्गली येथे गावभाग नावाचा परीसर आहे , गावाच्या बाहेर ............ सातार्याजवळ चिमणगाव नावाचे गाव आहे , पण फारशा चिमण्या ( पोरी पण ) दिसल्या नाहीत ....... वेडी बाभळ नावाचा भाग ओगलेवाडी च्या जवळ आहे ......... पण तिथे बाभळ नाही ..........

In reply to by jaydip.kulkarni

प्यारे१ 16/03/2011 - 10:53
आय्ला खरंच की..... >>>वाई येथे परटाचा पार आहे ..............तिथे वडाचे फार जुने झाड आहे , पुर्वी तेथे बर्यापैकी परीट वस्ती होती पण आता फारशी नाही ........... तसेच मधली आळी नावाचा परीसर आहे पण तो कोणत्याही प्रकारे मध्यभागी नाही ............. पण ढोल्या गणपती मात्र नावाप्रमाणे आहे .............. मधली आळी येथे आम्ही राहतो. नाव का दिले गेले आहे हे ठाऊक नाही. ( उगाच प्रश्न विचारणार्‍यांना योग्य जागी सुद्धा मारण्यात येणार नाही. बाकीच्यांचे २४*७ स्वागत. धन्यवाद.) जुन्या काळी ती खरेच गावाच्या मध्यभागी असेल. कुणास ठाऊक. कर्‍हाड वरुन कुंडलला जाताना दुधारी, दह्यारी, ताकारी, तुपारी अशी गावांची 'दुग्धजन्य' नावे आढळतात.

In reply to by प्यारे१

वपाडाव 16/03/2011 - 13:58
कर्‍हाड वरुन कुंडलला जाताना दुधारी, दह्यारी, ताकारी, तुपारी अशी गावांची 'दुग्धजन्य' नावे आढळतात.
इतकं विरजण यांना भेटत कुठे असेल हो? असो. बाकी, आमचेकडे सर्व प्रकारच्या विरजणांचे आनन्ददायक श्रीखंड करून मिळेल. (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.) या दोनही स्वाक्षर्‍यांची आठवण झाली.

मेघवेडा 16/03/2011 - 00:39
ठाण्याजवळची कापूरबावडी, वाघबीळ, गायमुख इ. ठिकाणं. रायगड किल्ल्याजवळ असलेल्या वाघबीळात एखादं भुयार असून ते इथं निघत असण्याचे काय चान्सेस? ;) भांडुप पश्चिमेला 'जंगलमंगल रोड' आहे! तिथं जंगल तर नाहीच नि या रस्त्यावर मंगलकार्य होत असल्याचे चान्सेस सुद्धा कमीच! ;) बोरीवलीच्या कुलूपवाडीच्या नावामागचं रहस्य काय आहे कोण जाणे! गोरेगावात पांडुरंगवाडीजवळ एक मैदान आहे त्याला 'बाप का बगीचा' असंच म्हटलं जात असल्याचं लहानपणापासून ऐकलंय! बगीचा तर नावाला दिसला नाही कधी, कधी काळी असावा नि तिथं कुणीही येऊन ती जागा आपल्या बापाची असल्याचं समजून काय वाट्टेल ते करत असल्याने त्याला हे नाव पडलं असावं असा आमचा अंदाज आहे! आरे कॉलनीत 'छोटा काश्मीर' हे गार्डन होण्यापूर्वी त्या टेकडीवर ऑब्झर्वेशन पॉईंट (की पोस्ट) होता. म्हणून तिथं बाग झाल्यावर त्याचं 'ओ.पी. गार्डन' झालं! आरे कॉलनीतच दुसर्‍या एका टेकडीवर असलेल्या न्यूझीलंड हॉस्टेलचा प्रत्यक्षात न्यूझीलंडशी काही संबंध आहे की नाही याची कल्पना नाही! :) कोकण रेलवेवर रत्नागिरीजवळ उक्षी नि भोके स्टेशनांच्या दरम्यान एक बोगदा आहे! त्यावर 'भोके बोगदा' असं प्रशस्त अक्षरांत लिहिलंय! तो बोगदा आला, की "गाडी भोक्याच्या बोगद्यात गेली रे!!" हे आमचं ठरलेलं वाक्य! ;) कशेडी घाटातलं कशेडी गाव सोडून पुढे घाट उतरू लागलो की वाटेत एका ठिकाणी दरीकडे बाण केलेला बोर्ड आहे आणि त्यावर लिहिलंय "केवड्याचा माळ". तिथं माळ नाहीच.. दिसते ती नुसती खोलखोल दरीच! चिपळूण-गुहागर रस्त्यावर मार्गताम्हने सोडल्यावर पुढे 'शृंगारतळी' नावाचं गाव लागतं! आम्ही एकदा मुद्दाम त्या गावातल्या तळीत आंघोळ करायला थांबलो होतो! म्हटलं बघू तरी काही शॄंगाराचा चान्स आहे का! ;)

In reply to by मेघवेडा

नितिन थत्ते 16/03/2011 - 10:29
>>न्यूझीलंड हॉस्टेलचा प्रत्यक्षात न्यूझीलंडशी .... पूर्वी दुग्धोत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी न्यूझीलंडमधील तज्ञ येत असत त्यांना राहण्यासाठी बांधलेले होस्टेल ते न्यूझीलंड होस्टेल.

In reply to by मेघवेडा

चलत मुसाफिर 16/07/2015 - 12:52
मी ऐकलेली कथा अशी. गुहागर हे पेशव्यांचे मूळ गाव. पुण्याहून पेशवे घराण्याचे लवाजमे नेहमी गुहागरला जात. त्या वेळी घाटरस्ते सुरक्षित नव्हते. लवाजम्यात स्त्रिया असत. चोर लुटारूंचे भय असे. त्यामुळे स्त्रिया आपले दागदागिने काढून ठेवत. पण गावात प्रवेश करण्याअगोदर पुन्हा सारा साज लेवावा लागे. त्याकरिता एका तळ्याकाठी राहुटी उभारली जाई. त्या तळ्याचे नाव शृंगारतळी असे पडले.

In reply to by वेडा कुंभार

मेघवेडा 16/03/2011 - 17:46
हो हो, विसरलोच होतो. पुन्हा भट्टीपाडा, टेंभीपाडा, फिल्टर पाडा, आणि काय काय पाडा असलं काय काय सुद्धा आहे भांडुपला!

In reply to by वेडा कुंभार

सूड 16/03/2011 - 18:40
>>अरे मेघवेडा तू भांडूप पश्चिम चा गाढव नाका विसरलास. भांडूपच्या लोकांनी उगाच त्याचं अशोक केदारे चौक वैगरे नामकरण केलंय !:D सगळे अजूनही गाढव नाकाच म्हणतात.

ज्ञानेश... 16/03/2011 - 10:04
धुळ्यात एक 'खोल गल्ली' म्हणून आहे. तसेच तीन कंदील, पाच कंदील म्हणूनही काही एरिया आहेत.

In reply to by ज्ञानेश...

श्रावण मोडक 16/03/2011 - 12:08
धुळ्यातच पाच कंदीलच्या थोडे पुढे मुंबईच्या दिशेला बारा पत्थर (किंवा फत्तर) आहे. फाशी गेटही आहे. एका भागाला मोगलाई असेही नाव आहे.

विजुभाऊ 16/03/2011 - 10:15
पुण्यात हुजूर पागा आहे तेथे म्हणे घोडे बांधत असत सातार्‍यात हत्ती खाना आहे . पूर्वी म्हणे तेथे हत्ती बांधत असत हल्ली या दोन्ही ठीकाणी शाळा आहेत. हा एक गमतीदार योगायोग. भोर ला उभी मंगळवार पेठ आणि आडवी मंगळवार पेठ अशा दोन पेठा आहेत

प्रदीप 16/03/2011 - 11:00
हाँगकाँग येथे एका गल्लीचे नाव रेडनॅक्सेला टेरेस (Rednaxela Terrace)असे आहे. हे खरे तर अलेक्झांडर टेरेस (Alexander Terrace) असे असावयास हवे होते. पण असे सांगितले जाते की रस्त्याच्या नावाची पाटी लिहीणार्‍या चिनी कर्मचार्‍याने अलेक्झांड्रा उजवीकडून डावीकडे लिहीले (हे साधारणपणे १९०० च्या सुमारास झाले असावे असे रेकॉर्डवरून दिसते). तेव्हापासून ह्या रस्त्याचे नाव तसेच राहिले आहे! आता हे नाव दप्तरीही तसेच आहे-- रेडनॅक्सेला टेरेस!

In reply to by प्रदीप

पंगा 17/03/2011 - 10:32
पुण्यात जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन कॉलेज रस्ता यांना जोडणारी एक अतिशय अरुंद, चिंचोळी अशी गल्ली आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर पूर्वी जेथे लकी रेष्टॉरंट होते त्याच्याशेजारी एक टोक आणि जंगली महाराज रस्त्यावर बहुधा पूर्वी जेथे डेक्कन टॉकीज किंवा कलमाडींचे पूना कॉफी हाउस होते त्याच्याशेजारी दुसरे टोक. गल्लीच्या एकाच बाजूस असंख्य टपरीवजा दुकाने आहेत, आणि रात्र असो वा दिवस, गल्लीत प्रचंड गर्दी असते. या गल्लीस 'हाँगकाँग गल्ली' असे नाव पडण्यामागील काही कारण कोणास ठाऊक आहे काय? (तसेच, याच धाग्यावर इतरत्र कोणीतरी विचारल्याप्रमाणे, 'नळ स्टॉप' या नावाचा उगम. किंवा, 'भिकारदास मारुती'तला भिकारदास नेमका कोण.)

In reply to by पंगा

Nile 17/03/2011 - 11:47
तिथं चाईनीज वस्तु विकत मिळतात म्हणुन असावे, चु भु द्या घ्या. बाकी नळस्टॉप बद्दल माहित आहे. पुर्वी पुणं डेक्कनच्या पुढं नव्हतं. मात्र नळ स्टॉप जिथे आहे तिथे कार्पोरेशनचा एक पाण्याचा नळ होता, आजुबाजुच्या वस्त्यांसाठीचा (आणि कार्पोरेशनचा बहुदा त्या दिशेकडील शेवटचा) असावा. आता तिथेच का अशी शंका येउ शकते. तर बहुदा डेक्कन वरुन त्या बाजुने कर्वे नगर पर्यंत जाणारी पायवाटसुद्धा होती, त्याच रस्त्याने कर्वे येत जात असत म्हणुनच तो कर्वे रोड. म्हणुन तो नळ स्टॉप. असे एका त्या काळी पुण्यात राहिलेल्या कडुन ऐकल्याचे आठवते.

In reply to by Nile

विजुभाऊ 18/03/2011 - 11:40
म्हणुन तो नळ स्टॉप. असे एका त्या काळी पुण्यात राहिलेल्या कडुन ऐकल्याचे आठवते. कोणीतरी म्हणाले की पुणे महापालीकेचे पाणी त्यापुढे जायचेच नाही म्हणून नळाचे पाणी जेथे थांबते तो नळ स्टॉप .......एकेकाळी पुण्यात राहीला विजुभाऊ

In reply to by पंगा

>>फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर पूर्वी जेथे लकी रेष्टॉरंट होते... ते कोपऱ्यावरचे लकी गेलं ?? अरेरे !!! तिथे अजून एकदा जायची इच्छा होती.

कवितानागेश 16/03/2011 - 11:00
ऐकिव माहिती: "इष्टुर फाकडा" असे एक ठिकाण पुण्याच्या अगदी जवळच आहे. कुणीतरी स्टुअर्ट होता, त्याची तिथे समाधी(?) आहे म्हणे. शिवाय जत्रा पण असते. कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा

In reply to by कवितानागेश

नगरीनिरंजन 16/03/2011 - 11:40
मी 'जाणकार' नाही पण लिहील्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहीतोय. वडगावच्या लढाईत कुत्र्याच्या आईवानी मार खाल्लेल्या लेफ्टनंट स्टुअर्टची समाधी आहे ती. या लढाईत इंग्रजांना जगात कुठेही सहन करावा लागला नाही असा पराभव महादजी शिंदेंच्या मराठा सैन्याकडून सहन करावा लागला. इंग्रज शरण आल्यावर मोठ्या मनाने त्यांना मुंबईला जाऊ देण्यात आले. या लाजिरवाण्या पराभवानंतर इष्टुर फाकडा हा एक विनोद झाला असावा मराठा सैन्यात, पण नंतर शतकभराने इंग्रजांची सत्ता आल्यावर त्या इष्टुर फाकड्याचं उदात्तीकरण करून जणू काही त्याने तुटपुंज्या सैनिकांनिशी मराठ्यांच्या बलाढ्य सेनेला मरेस्तोवर तोंड दिले असा अपप्रचार केला गेला आणि मग ही समाधी 'इंडिअन आर्मी' ने उभारली.

अरुण मनोहर 16/03/2011 - 11:37
सिंगापूरला ब्रिटीश येण्याआधी खूप वर्षे, म्हणजे १३६० शतकातली गोष्ट आहे. सुमात्रा बेटांवर संग निला उतामा (निलोत्तम?) नावाचा राजा होता. श्रीविजयन साम्राज्यातला हा एक राजा होता. एकदा तो शिकार करायला सिंगापूर बेटावर आला, तेव्हा इथल्या जंगलात त्याने एक नविनच प्राणी पाहिला. त्याच्या प्रधानाने त्याला हा सिंह आहे असे सांगीतले. (तो वाघ असण्याची शक्यता जास्त आहे). पहिल्यांदा ह्या भागात सिंह दिसला, म्हणून ह्या बेटाचे नाव नंतर त्याच्या कारकिर्दीत सिंगापूर पडले, अशी दंतकथा आहे. ब्रिटीशांच्या काळात अनेक मजूर भारतातून आणण्यात आले. त्यात दुधवाले भैया, धोबी वगैरे देखील होते. गवळ्यांची मोठी वस्ती आजच्या सेरेंगून भागात होती. त्यांच्या म्हशींचे गोठे जिथे होते, तो भाग कांदांग कर्बाऊ (मलेय भषेत- म्हशींचा गोठा) म्हणून ओळखल्या जाऊ लागला. आज तिथे स्त्रियांचे इस्पीतळ आहे. मजेचा भाग म्हणजे ते आज देखील कांदांग कर्बाऊ हॉस्पीटल म्हणून प्रसिद्ध आहे. त्या काळी, शहरात एक मोठा धोबीघाट होता. आपटून धोपटून कपडे धुणारे उत्तर भारतीय धोबी होते. त्या भागाचे आज देखील धोबीघाट हेच नाव आहे.

In reply to by श्रावण मोडक

jaydip.kulkarni 16/03/2011 - 19:20
बोगारवेस हे नाव पु . ल . देशपान्डेच्या रावसाहेब मधे ऐकले होते .......... आम्बट शॉकिन ;-) लोकान्चे तिर्थक्शेत्र आहे असे वाटते ................

In reply to by श्रावण मोडक

पाटील हो 01/07/2015 - 16:14
१ ) बेळगाव जवळ उलागडी खानापूर नावाचे गाव आहे, उलागडी = कांदा {मराठीत} , मराठीत कांद्याच खानापूर म्हणता येईल का ? २) निप्पाणी - अक्कोळ रस्त्यावर पंगीराला जायला आंबा stop आहे पण आतातरी तिथे आंब्याचे झाड नाही . ३) चिकोडी मध्ये अंकली कुट नावाची एक वेस आहे. तिथून पुर्वी लोक अंकालीला जायचे असे म्हणतात ( आतापण तीतूनच जातात )

पिंगू 14/03/2011 - 22:22
मी सोलापूरला गेलो होतो तेव्हा एक देऊळ बघितले आणि देवाचे नाव काय होते "खेलोबा"... ते नाव वाचून तेव्हा अक्षरशः मी हसून हसून लोळत होतो. - पिंगू

सुनील 14/03/2011 - 22:54
मुंबईत चर्चगेट भाग आहे, पण चर्चचा पत्ता नाही. हे खरे नाही. ज्या चर्चवरून हे नाव आले ते सेंट थॉमस कथिड्रल आजही उभे आहे. पाणी नसलेला तलाव 'धोबी तलाव' म्हणून ओळखतात एके काळी येथे खरोखरच तलाव होता. तो (ब्रिटिश काळातच) बुजवला गेला. पण नाव मात्र राहिलं! अशा (आता) गमतीशीर वाटणार्‍या नावांमागचा इतिहास जाणून घेणे रंजक ठरेल! ठाण्यात तीन पेट्रोल पंप नावाचे एक ठिकाण आहे. आज मोजायला जाल तर तुम्हाला दोनच पेट्रोल पंप दिसतील. कारण तिसर्‍या पंपाच्या जागी आता इमारत उठली आहे! पण नाव मात्र तीन पेट्रोल पंप!

In reply to by सुनील

प्रदीप 15/03/2011 - 17:54
अशा (आता) गमतीशीर वाटणार्‍या नावांमागचा इतिहास जाणून घेणे रंजक ठरेल!
मुंबईतील काही प्रसिद्ध (उदा. खडा पार्शी, भाऊचा धक्का) तसेच अप्रसिद्ध (शीवचा किल्ला) स्थळांविषयी सुंदर माहिती देणारी लेखमाला काही वर्षांपूर्वी म. टा. च्य साप्ताहिक पुरवणीत वाचल्याचे आठवते. नंतर अरूण टिकेकरांनीही काही चांगले लेखन केले आहे.

In reply to by प्रदीप

रामदास 15/03/2011 - 20:22
आता भायखळ्याचा उड्डाणपूल जेथे द्विभाजीत होतो त्या बेळक्यात आहे.अजून उभाच आहे बिचारा हातात एक पुस्तक घेऊन.

In reply to by मालोजीराव

नाही. दाणे आळीत पूर्वी दाणा-गोट्याचा बाजार भरत असे म्हणून त्याला दाणे आळी म्हणतात. दाणा-गोटा म्हणजे वेगवेगळी शेती उत्पादने. तशीच पुढे डाळ आळी देखील आहे. चोळखण आळी आहे तिथे अजूनही चोळ्या, परकर वगैरेची बाजारपेठ आहे.

In reply to by सुनील

नितिन थत्ते 15/03/2011 - 22:16
>>ज्या चर्चवरून हे नाव आले ते सेंट थॉमस कथिड्रल आजही उभे आहे. बरोबर. पूर्वी फोर्ट भाग हा किल्ल्याच्या तटबंदीच्या आत होता. त्याला अनेक गेट होती. फ्लोरा फाऊंटन जवळच्या चर्चकडचे गेट म्हणजे चर्च गेट आणि व्हीटी स्टेशनकडच्या बाजाराच्या बाजूचे गेट म्हणजे बझारगेट. (लायन गेट आणि यलो गेट बाबत माहिती नाही). १८६२ मध्ये या किल्याची भिंत पाडण्यात आली.

In reply to by नितिन थत्ते

शहराजाद 16/03/2011 - 00:37
फोर्टात ओल्ड कस्टम्स हाउसवरून पुढे गेल्यावर शहीद भगतसिंग रोडला पुढे डावीकडे नौदलाचा भाग लागतो त्याच्या भिंतीला लायन गेट इ. आहेत.

In reply to by नितिन थत्ते

रामदास 16/03/2011 - 13:02
ही गोदीची दारे आहेत. मजूरांना गेट नंबर लक्षात ठेवायला नको म्हणून कलर कोड दिला होता. किंवा काही वेळा काही वैशिष्ट्य दिले होते. लॉयन गेटला बाहेर सिंहाचे पुतळे होते. (आहेत) यावरून कामगारांना लोकेशन पट्कन समजावे ही कल्पना होती. घड्याळ गोदी म्हणजे घड्याळ्याचा टॉवर असलेले गेट.

In reply to by सुनील

मराठे 16/03/2011 - 19:20
ठाण्यातील तीन-हात नाक्याचं नाव कशावरून पडलं असावं? कदाचीत लाल बहाद्दूर शास्त्री रोड, गोखले रोड आणि जुना आग्रा रोड एकत्र येतो म्हणून का?

In reply to by मराठे

ठाण्यातील तीन-हात नाक्याचं नाव कशावरून पडलं असावं?
म्हणे, तिथे पूर्वी तीन रस्त्यांची नावं दाखवण्यासाठी तीन हात दाखवले होते. (मी पाहिलेले नाहीत, गोष्ट ऐकीव आहे.) आता तिथे 'मॅरेथॉन चौक' अशी पाटी लटवकलेली आहे. पण 'तीन हात नाका' हेच नाव अजूनही वापरात आहे. जुना आग्रा रोड म्हणजेच वीर सावरकर पथ ना? (एक्स ठाणेकर) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विजुभाऊ 18/03/2011 - 11:29
जुना आग्रा रोड म्हणजेच वीर सावरकर पथ ना? (एक्स ठाणेकर) अदिती अरेरे.... इतक्या पुणेमय झाल्या की स्वतःच्या गावातला महत्वाचा रस्ता सुद्धा विसरलात. तो रस्ता एल बी एस म्हणजे लाल बहादूर शास्त्री या नावाने ओळखतात. ( बाय द वे .... लाल बहादूर शास्त्री यांचे नाव लाल आणि त्यांच्या वडीलांचे नाव बहादूर असे नव्हते तरिही एल बी एस असे का म्हणतात.

पक्या 14/03/2011 - 23:01
राजगुरूनगर ला 'बकुळीचे झाड' असा एक पत्ता आहे. बसस्थानकावर उतरल्यावर नातेवाईकांकडे जाताना रिक्षावाल्याला कुट जायचय ह्याचे उत्तर देताना फक्त बकुळीचे झाड एवढच सांगावे लागे. अहमदनगर मधेही रामचंद्र खुंट असा एक भाग आहे. आता हे खुंट काय प्रकार आहे माहित नाही. एखादा खांब वगैरे असावा. पण कधी तसा तो तिथे दिसला नाही.

In reply to by पक्या

Nile 15/03/2011 - 19:26
नगरमध्ये दोन तीन खुंट आहेत. रामचंद्र खुंटाप्रमाचे पारशा खुंट सुद्धा आहे. खुंट म्हणजे काय हे मलाही माहित नाही, पण बहुदा तालिम संबंधीत काहीतरी असावं असं वाटतं.

In reply to by पक्या

आपण कधी बकूळीच्या झाडाला गेला होता का ? म्हणजे मला असं विचारायच आहे की हे तुम्हाला कोणी सांगितले आहे की आपण गेला होतात ? आणि कोण नातेवाईक ? दिक्षित का ?

मराठमोळा 14/03/2011 - 22:59
पुण्यात हडपसरला साडे सतरा नळी म्हणुन एक एरिआ आहे. तसेच चारनळ म्हणुन एक जागा ओळखली जायची. तसेच काही अजुन.. कँपात चारबावडी : बावडींचा पत्ता नाही. कोल्हापुरात कोल्हे आहेत की नाही माहित नाही, तसेच नागपुर. जळगावात पाण्याची बोंबाबोंब आहे. कल्याणचे कल्याण कधी होईल माहित नाही. नवरा नवरी नावाचे एक गाव आहे. मामा भाचे म्हणुन एक मंदीर आहे. (कुठे आठवत नाही) थोडं अवांतरः आमचे काही मित्रः/मैत्रिणी सुर्यवीर सिंग चौहान - वजन ४० किलोपेक्षा कमी (आम्ही हँगर म्हणायचो) अबोली: जन्मल्यापासुन १ सेकंद तोंड बंद नाही. सुवर्णा : काळी कुट्ट . . ईटीसी.. ईटीसी.. अजुन आठवेल तसं..

In reply to by मराठमोळा

वपाडाव 16/03/2011 - 10:28
तसेच नागपुर
नाग नदी (जशी मुळा-मुठा आहे ना एकदम नाला टाईप तशीच) तिच्या काठावर वसलेलं शहर म्हंजे नागपुर. औ.बादेत गुलमंडी चौकात 'सुपारी हनुमान' आहे. त्याचं नाव ते का माहित नाही. नांदेडात 'पिवळी गिरणी' आहे, महावीर सोसायटीजवळ, शिवाजीनगर. परभणीत कृषी विद्यापीठाच्या वसमत रोडवरील कमानीला 'काळी कमान' असे म्हंतात.

In reply to by शिल्पा ब

वपाडाव 17/03/2011 - 12:19
मला हा प्रश्न 'धनकवडी' बद्दल उद्भवला आहे. त्याचे झाले असे की, फार पुर्वी एक 'घन' आडनावाचा व्यापारी ईकडे रहात असे. त्याचं खानदान सावकारी करत असे. त्या व्यापार्याचं वय खुप जास्त होतं. त्याच्या तोंडात दात नसल्याने कवळी लावली होती. लोक (जे त्याकडुन व्याजावर पैसे घेउन जात) ते त्याला 'घनकवळी' असं म्हणत. पण कालौघात घनाचे धन आणी कवळीचे कवडी असे झाले. ईति- धनकवडी इतिहास

In reply to by मराठमोळा

कोल्हासुर असुराचा वध जिथे आदिमाया महालक्ष्मी ने केला ते कोल्हापुर झाले अशी पौराणिक आख्यायिका ऐकून आहोत नागपुर मधले नाग हे वर सांगितल्याप्रमाणे नाग नदीशी निगडीत आहेच शिवाय बहुतेक संस्कृत की पाली की मागधी भाषेत मधे नाग म्हणजे हत्ती होय उदाहरणार्थ मौर्यकाळी गजदळाच्या आयुक्ताला (वॉर एलीफैंट कमिश्नर) ला नागवनाध्यक्ष असे म्हणत असत

प्रदीप 15/03/2011 - 17:59
येथे 'अंडरग्राऊंड ब्रिज' असा एक प्रकार पूर्वी होता; आताही असेल पण त्याचे नवीन्य कमी झाले असावे. साबरमतीच्या दिशेने जाणार्‍या रेल्वेमार्गाच्या खालून एक रस्ता जाई (पार्ल्याच्या 'मिलन सब वे 'सारखा). तिथे जरा दिव्यांची रोषणाई केली होती. टूरिस्टांना ती जागा बसेसमधून अवश्य नेऊन दाखवीत असत!

योगप्रभू 15/03/2011 - 18:23
चांगली माहिती देताहात मित्रांनो. महाराष्ट्रात काही गावांचीही नावे मजेशीर आहेत. उदा : येडेमच्छिंद्र, झगलवाडी, शेटफळ, बोचेघोळ, शेमडी

नगरीनिरंजन 15/03/2011 - 19:09
१.नगरमध्ये दिल्लीगेट नावाची एक लहानखुरी वेस आहे. तिथून पुर्वी लोक दिल्लीला जायचे अशी वदंता आहे. २.नगरमधल्या स्मशानाला अमरधाम असे नाव आहे. या अमरधामवरून एसटी स्टँड कडून दिल्लीगेटकडे जाणारा बाह्यवळण रस्ता जातो. त्या रस्त्याचे नाव आहे अमरधाम रोड आणि त्याची अवस्था त्याचे नाव सार्थ करेल अशी काळजी महापालिकेकडून घेतली जाते.

In reply to by नगरीनिरंजन

Nile 15/03/2011 - 19:23
दिल्ली गेटची अजुन एक कथा म्हणजे ते गेट दिल्लीच्या दिशेने (म्हणजे उत्तर?) आहे. खरं खोटं दिल्ली जाणो. नगरमध्येच लोखंडी पुल म्हणुन एक लोखंडाचाच इंग्रजांनी बांधलेला पुल होता. त्याला १०० वर्षांची वारंटी होती. १०० वर्षाची वारंटी संपल्यावर त्या कंपनीकडून सविस्तर वारंटी संपल्याचे पत्र आले. लवकरच कुणा हलकटाने रात्रीत एका ट्रक वाल्याला पुलावरुन जायला सांगितले अन तो पुल ट्रकसकट खाली कोसळला. बाकी पुण्याजवळील, अमर अली दरवेशचा दर्गा गमतीदार आहे, तिथे म्हणे बोट लावुन २०-२५ किलोचा दगड उचलता येतो. ;-)

In reply to by Nile

शंतनु _०३१ 02/07/2015 - 16:27
जिभेला एका "विशिष्ट " चवीची सवय झाली कि मग रुचीपालट मानवत नाही, हा सिनेमा "मास " नसून काहीसा "क्लास" category मध्ये मोडतो. पुलाची ( स्टेशन कडे जाणारा ) खरी आहे, या प्रसंगावरून महापालिकेची कायम चेष्टा होत असते

ह्या नावांबरोबरच त्यांचा इतिहास माहीत करुन घेणे देखील रंजक ठरेल. उदा. (मिपावरच इतरत्र वाचले आहे) पुण्यातील खुन्या मारुति जवळ चाफेकर बंधुनी रँडवर गोळी झाडली म्हणुन त्याचे नाव खुन्या मारुती पडले. दादर टी.टी येथे आधी ट्राम टर्मिनस होते.

In reply to by कानडाऊ योगेशु

पक्या 15/03/2011 - 22:19
खुन्या मारुती नव्हे हो खुन्या मुरलीधर. हे कॄष्णाचे मंदिर आहे. सदाशिव पेठेत आहे. या परिसरात खून झालेला होता म्हणून तसे नाव पडले आहे. खून बहुतेक इंग्रजांना फितूर द्रविड बंधूंचा करण्यात आला होता. चापेकर बंधूंपैकीच कोणीतरी केला ...आत्ता नीट लक्षात नाहिये. पुण्यातील अजून काही अशी ठिकाणे - नळ स्टॉप - इथे नळाचा काय संबंध माहित नाही. खडकमाळ - ? नाव कसे आले माहित नाही गाय आळी - निंबाळ्कर तालमीकडून शनिपारा कडे जाताना ही आळी लागते. बहुधा पूर्वी इथे गायींचे गोठे असावेत असा एक अंदाज. पेरू गेट - इथे पुर्वी पेरूची बाग होती. आता घरांनी गजबजलेला भाग आहे. पेरूचे एकही झाड दिसणार नाही खजिना विहीर - इथे पुर्वी खजिना लपवून ठेवलेला असावा. आता विहीर पण दिसत नाही बहुतेक . पण ह्या भागाला अजूनही खजिना विहीरच म्हणतात.

In reply to by पक्या

चिंतामणी 15/03/2011 - 23:53
या परिसरात खून झालेला होता म्हणून तसे नाव पडले आहे. खून बहुतेक इंग्रजांना फितूर द्रविड बंधूंचा करण्यात आला होता. चापेकर बंधूंपैकीच कोणीतरी केला ... बहुतेक नव्हे. या मंदिरासमोर द्रवीडबंधु रहायचे. धनलोभांने त्यांनी रँडचा वध करणा-यांची अर्थातच चाफेकरबंधुची नावे इंग्रजांना सांगीतली होती. त्याबद्दल त्यांचाही वध करण्यात आला. तो या मंदिरासमोरच केला गेला. पण खुन्या मुरलीधर हे नाव त्यामुळे पडले नाही. ते पेशव्यांच्या काळीच नाव पडले होते. त्याबद्दलची माहिती सविस्तर येथे वाचा.

In reply to by पक्या

पेरुगेट म्हणजे खरेतर पेराँ गेट . महादजी शिंद्यांनी कवायती फौजा तयार केल्यावर त्या धर्तीवर पेशव्यांच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी नेमलेला फ्रेंच अधिकारी जनरल पेराँ हा होय. या पेराँचा बंगला त्या भागात होता. त्या बंगल्याकडे जाण्याच्या रस्त्यावर बंदोबस्ताच्या चौक्या बसवल्या होत्या. त्या रस्त्याला गेटवर जी चौकी होती त्या चौकाला पेरुगेट चौकी म्हणत. नंतर त्या चौकाचे नाव पेरूगेट असे पडून गेले. तसेच नळ स्टॉपबद्दल इथे वाचा.

अन्या दातार 15/03/2011 - 21:16
कोल्हापुर शहरात प्रवेश केल्या केल्या तुम्हाला ताराराणीचा(अश्वारुढ) पुतळा दिसतो. हा चौक म्हणजेच कावळा नाका. ब्रिटीश काळात तिथे कॉवेल नावाचा डॉक्टर अधिकारी राहात असे. त्याने तिथे दवाखाना काढला होता. म्हणून त्याला कॉवेल नाका असे संबोधत. काळाप्रमाणे त्यात बदल होत होत कॉवेल चा कावळा झाला!

ईन्टरफेल 16/03/2011 - 08:19
तर मिपाकरांना माझी नम्र विनंती. असेच गावोगावचे (अर्थातच आपापल्या) आणखी गंमतीशीर भाग सांगणार का? शक्य झाल्यास ते नाव कसे पडले, हेही सांगावे. (उदा : पुण्यात 'गुपचूप गणपती' आहे. म्हणजे हा गणपती गुपचूप बसलेला आहे म्हणून नाही, तर तो ज्या वाड्यात आहे त्याच्या मालकांचे नाव श्री. गुपचूप म्हणून.>> महारास्ट्रातल्या गवां विशयि आपल्याला कहि महित नहि? ओ अन्ना ! आपल्या भारतात ३३ कोटि देव आहेत कोना कोनाचे नाव घेनार ?

विजुभाऊ 15/03/2011 - 21:55
पुण्यात पुणे ३० नावाचा एक विभाग आहे. हा विभाग सदाशिवराव भाऊ यांच्या नावाने ओळखला जातो. पुण्यासुंदर तील सर्वात पाट्या इथे पहायला दिसतात. प्र वा जोग वगैरे सुप्रसिद्द लोक याच विभागतले. इथले लोक काटकसरी ( कोण म्हणाला रे *जूस म्हणुन) असतात इथे बहुतेक शाकाहारी जमातीची वस्ती असूनही पुण्यातील सर्वात जास्त फेमस मांसाहारी हाटेले आढळतात.

In reply to by विजुभाऊ

चिंतामणी 15/03/2011 - 23:56
ही तुमच्या (मिपावरील) खास मित्राची कर्मभुमी आणि अनेकांची निवास भूमी असल्याने ती तुम्हाला "चांगलीच" माहित असणार. ;)

In reply to by विजुभाऊ

प्र वा जोग वगैरे सुप्रसिद्द लोक याच विभागतले नेहेमीप्रमाणे विजुभाऊ अभ्यासात कमी पडले. ते प्र.वा. जोग नाही तर प्र.बा.जोग. जोग क्लासेस वाल्या जोगसरांचे वडील. त्यांच्या वाड्याच्या दारावर पाटी होती. "माझे विचार ज्याना पटतील त्यांनीच इथे थांबावे. ज्यांना पटत नाहीत त्यांनी कटावे" "कटण्याचा मार्ग" आणि पुढे टिळकरोडचा मार्ग दाखवणारा बाण. :) मी ११वीत असताना मुद्दामहून जाऊन ही पाटी पाहीली आहे. जोगांचा वाडा असेल अजून तर अजूनही पाटी असेल तशीच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 21/03/2011 - 18:10
त्यांच्या वाड्याच्या दारावर पाटी होती. "माझे विचार ज्याना पटतील त्यांनीच इथे थांबावे. ज्यांना पटत नाहीत त्यांनी कटावे" "कटण्याचा मार्ग" आणि पुढे टिळकरोडचा मार्ग दाखवणारा बाण.
दोन्ही दिशांकडे (म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे) निर्देश करणारे बाण होते, असे आठवते. तसेच, पाटीचे शब्द काहीसे "माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे असेल, तरच या, नाहीतर कायमचे कटा (गणगोतासह)." असे होते, आणि त्यापुढील ओळ वर दिल्याप्रमाणे "------ कटण्याचा रस्ता ------>" अशी होती, असेही आठवते. ऐकीव माहितीप्रमाणे, मोरारजीभाई मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असताना मुंबई प्रांतात दारूबंदी लागू होती तेव्हा अनेक मद्यपींच्या कोर्टकेसेस या महाशयांनी (ते वकील होते, असे कळते) यशस्वीपणे लढवून, त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून बंगला बांधून त्या बंगल्यास "मोरारजीकृपा" असे नाव दिले होते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विजुभाऊ 18/03/2011 - 11:34
प्र बा जोगांच्या दारावर अजून बर्‍याच पाट्या होत्या. त्यात एक सूचनांची पाटी होती त्यातल्या सूचना अर्थातच नमुनेदार होत्या. उदा: बेल एकदाच वाजवावी बराच वेळ वाट पाहूनही कोणी न आल्यास भेतण्याची इच्छा नाही असे समजून निघून जावे पुणेरी पाट्यांचे प्र बा जोग हे जनक आहेत

५० फक्त 15/03/2011 - 22:19
मुंबईला नवी मुंबई आहे तसं सोलापुरला जुळे सोलापुर आहे. म्हणजे नवं उपनगर आहे. तसेच सोलापुरात आड्वा नळ नावाने ओळखला जाणारा भाग आहे. या भागातल्या मुळच्या रस्त्याला नवीन पाणि पुरवठा लाईन आडवा छेद देउन गेली आहे म्हणुन आडवा नळ. रेल्वे स्टेशनच्या मागच्या भागाला फॉरेस्ट म्हणले जाते. का ते माहित नाही. इथल्या किल्यात एक बाळंतिणिची विहिर आहे. आम्ही लहान असताना, त्या विहिरीत वाकुन पाहिले असता आत ओढुन घेतले जाते असे सांगत. याच किल्यात आता बाग आहे, तिला किल्यातली बाग म्हणतात. विजापुर रोडला कंबर तलाव आहे, कंबर का ते माहित नाही. सोलापुर - पुणे रोडवर असलेले बाळे नावाचे उपनगर आहे, ह्या इथे जुनी स्मशानभुमी आहे, त्यावरुन कोणि फार उथळपणे बोलायला लागले की सोलापुरात त्याला ' उचलली जिभ लावली टाळ्याला, घेतली घंटी निघाले बा़ळ्याला' असे म्हणायची पद्धत आहे. आता हेच मी इथे प्रतिसादात पण वापरणार आहे. संगमेश्वर कॉलेजच्या समोरच्या भागाला पंखाबावडी म्हणतात, ते इथे असलेल्या एका विहिरीवर पुर्वी पवनचक्कीवर चालणारा रहाट होता म्हणुन. बाकी, देव़ळांबद्दल म्हणाल तर, सोन्या मारुती आहे, पण ह्या मंडळाचा गणपती संपुर्ण चांदिचा आहे. मधला मारुती आहे, हा आधी भर चॉकात होता, १०-१५ वर्षांपुर्वी कोप-यात आणला आहे. आजोबा गणपती, ताता गणपती - हा पद्मशाली समाजाचा आहे, पद्मशाली समाजात आजोबांना ताता म्हणतात. पत्रा तालीम, पाणिवेस तालीम, विजापुर वेस आहे, टोळाचा बोळ, चॉपाड अशी प्रसिद्ध ठिकाणे आहेत, वेश्यावस्ती असलेल्या भागाला तरटी नाका म्हणले जाते. जुन्या धान्याच्या खराब झालेल्या पोत्यापासुन केलेल्या पायपुसण्याला तरट म्हणले जाते, बहुधा तो संदर्भ असावा. पुण्या-मुंबईत जेंव्हा मल्टिप्लेक्स म्हणजे काय ते माहित नव्हते तेंव्हापासुन सोलापुरात भागवत चित्रमंदिर आहे. एका संकुलात आशा, कला, मीना आणि दोन अशी पाच थिएटर आहेत. तसे ही सोलापुरात त्या रस्त्यावर एक किमोमीटर मध्ये ९ थिएटर आहेत. हे आमच्या गावाचं वैशिष्ट्य. आज पण फिल्मी मासिकात मुंबईनंतर सोलापुरच्या तिकिटविक्री वरुन सिनेमाच्या हिट / फ्लोप चा हिशोब मांडला जातो.

In reply to by ५० फक्त

विजुभाऊ 16/03/2011 - 10:18
विजापुर रोडला कंबर तलाव आहे, कंबर का ते माहित नाही. तो तलाव मलीक अंबर ने बांधला. त्या तलावाचे नाव पूर्वी मलीकअंबर तलाव असे होते.... कालौघात मलीकअंबर तलाव चे नाव कंबरतलाव राहीले

In reply to by ५० फक्त

>>पुण्या-मुंबईत जेंव्हा मल्टिप्लेक्स म्हणजे काय ते माहित नव्हते तेंव्हापासुन सोलापुरात भागवत चित्रमंदिर आहे. एका संकुलात आशा, कला, मीना आणि दोन अशी पाच थिएटर आहेत भागवत चित्रमंदिराबद्दल पूर्ण आदर आहे, पण अशी संकुले मुंबईत पण होती :-) माटुंग्याचे बादल-बिजली-बरखा, वरळीचे सत्यम-सचिनम-सुंदरम ही मला माहित असलेली उदाहरणे. अशी संकुले आजच्या मल्टिप्लेक्सपेक्षा वेगळी होती. प्रत्येक ठिकाणी वेगळा सिनेमा लागायचा, तिकीट खिडक्या पण वेगळ्या असत असे आठवते. गेले ते दिवस च्यामारी.....

In reply to by गणपा

वपाडाव 17/03/2011 - 18:43
हैदराबदेत लड आहे हो यांची... नाव लिहायला पानं कमी पडावीत. Sudershan 35/70MM, Devi 70 MM, Odeon, Mini Odeon, Sandhya 35/70MM, Sri Mayuri Theatre, Sapthagiri Cinema......etc ही एकाच चौकात (R.T.C. Cross Roads, Hyderabad) असलेली १२ सिनेमाघरे... एकंदरीत १५० च्या वरुन सिनेमाघरं /टाक्या आहेत हैदराबदेत. आणी मल्टीप्लेक्स ही कंसेप्ट आता आलीए तिकडे. फक्त ३ मल्टीप्लेक्स आहेत, ती सुद्धा २००८ साली झालेली.

सुनील 15/03/2011 - 22:44
मुंबईत ब्रिटिश मंडळी कोटात (फोर्टात) रहात. बाजारहाटासाठी क्रॉफर्ड मार्केटात जात. ह्या बाजाराच्या मागच्या भागाला (आताचा महंमद अली रोड) behind the bazar असे संबोधीत. त्या behind the bazar चे पुढे झाले भेंडी बाजार!

In reply to by सुनील

प्रदीप 16/03/2011 - 20:13
हे माहिती नव्हते. बी. बी. माटुंगा व सेंट्रल माटुंगा ह्यांना जोडणारा लांबलचक ब्रिज आहे, जो रेल्वे कारखान्याच्या मधून जातो, त्याला 'झेड ब्रिज' असे नाव आहे. कारण त्याचा आकार इंग्रजी 'झेड' अक्षरासारखा आहे. जुने मुंबईकर दादर व माटुंगा ह्यांच्या संदर्भात पश्चिम व पूर्व भागांना अनुक्रमे 'बी. बी.' व 'जी. आय. पी.' असे म्हणतात-- म्हणजे बी. बी. दादर, अथवा बी. बी. माटुंगा इ. ह्याचे कारण आता ज्यांना वेस्टर्न व सेंट्रल रेल्वे अशी नावे आहेत त्यांना पूर्वी अनुक्रमे 'बी. बी. सी. आय.' (Bombay Baroda Central India) व जी. आय. पी. (Greater Indian Peninsula) रेल्वे अशी नावे होती.

jaydip.kulkarni 15/03/2011 - 22:53
वाई येथे परटाचा पार आहे ..............तिथे वडाचे फार जुने झाड आहे , पुर्वी तेथे बर्यापैकी परीट वस्ती होती पण आता फारशी नाही ........... तसेच मधली आळी नावाचा परीसर आहे पण तो कोणत्याही प्रकारे मध्यभागी नाही ............. पण ढोल्या गणपती मात्र नावाप्रमाणे आहे .............. सान्गली येथे गावभाग नावाचा परीसर आहे , गावाच्या बाहेर ............ सातार्याजवळ चिमणगाव नावाचे गाव आहे , पण फारशा चिमण्या ( पोरी पण ) दिसल्या नाहीत ....... वेडी बाभळ नावाचा भाग ओगलेवाडी च्या जवळ आहे ......... पण तिथे बाभळ नाही ..........

In reply to by jaydip.kulkarni

प्यारे१ 16/03/2011 - 10:53
आय्ला खरंच की..... >>>वाई येथे परटाचा पार आहे ..............तिथे वडाचे फार जुने झाड आहे , पुर्वी तेथे बर्यापैकी परीट वस्ती होती पण आता फारशी नाही ........... तसेच मधली आळी नावाचा परीसर आहे पण तो कोणत्याही प्रकारे मध्यभागी नाही ............. पण ढोल्या गणपती मात्र नावाप्रमाणे आहे .............. मधली आळी येथे आम्ही राहतो. नाव का दिले गेले आहे हे ठाऊक नाही. ( उगाच प्रश्न विचारणार्‍यांना योग्य जागी सुद्धा मारण्यात येणार नाही. बाकीच्यांचे २४*७ स्वागत. धन्यवाद.) जुन्या काळी ती खरेच गावाच्या मध्यभागी असेल. कुणास ठाऊक. कर्‍हाड वरुन कुंडलला जाताना दुधारी, दह्यारी, ताकारी, तुपारी अशी गावांची 'दुग्धजन्य' नावे आढळतात.

In reply to by प्यारे१

वपाडाव 16/03/2011 - 13:58
कर्‍हाड वरुन कुंडलला जाताना दुधारी, दह्यारी, ताकारी, तुपारी अशी गावांची 'दुग्धजन्य' नावे आढळतात.
इतकं विरजण यांना भेटत कुठे असेल हो? असो. बाकी, आमचेकडे सर्व प्रकारच्या विरजणांचे आनन्ददायक श्रीखंड करून मिळेल. (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.) या दोनही स्वाक्षर्‍यांची आठवण झाली.

मेघवेडा 16/03/2011 - 00:39
ठाण्याजवळची कापूरबावडी, वाघबीळ, गायमुख इ. ठिकाणं. रायगड किल्ल्याजवळ असलेल्या वाघबीळात एखादं भुयार असून ते इथं निघत असण्याचे काय चान्सेस? ;) भांडुप पश्चिमेला 'जंगलमंगल रोड' आहे! तिथं जंगल तर नाहीच नि या रस्त्यावर मंगलकार्य होत असल्याचे चान्सेस सुद्धा कमीच! ;) बोरीवलीच्या कुलूपवाडीच्या नावामागचं रहस्य काय आहे कोण जाणे! गोरेगावात पांडुरंगवाडीजवळ एक मैदान आहे त्याला 'बाप का बगीचा' असंच म्हटलं जात असल्याचं लहानपणापासून ऐकलंय! बगीचा तर नावाला दिसला नाही कधी, कधी काळी असावा नि तिथं कुणीही येऊन ती जागा आपल्या बापाची असल्याचं समजून काय वाट्टेल ते करत असल्याने त्याला हे नाव पडलं असावं असा आमचा अंदाज आहे! आरे कॉलनीत 'छोटा काश्मीर' हे गार्डन होण्यापूर्वी त्या टेकडीवर ऑब्झर्वेशन पॉईंट (की पोस्ट) होता. म्हणून तिथं बाग झाल्यावर त्याचं 'ओ.पी. गार्डन' झालं! आरे कॉलनीतच दुसर्‍या एका टेकडीवर असलेल्या न्यूझीलंड हॉस्टेलचा प्रत्यक्षात न्यूझीलंडशी काही संबंध आहे की नाही याची कल्पना नाही! :) कोकण रेलवेवर रत्नागिरीजवळ उक्षी नि भोके स्टेशनांच्या दरम्यान एक बोगदा आहे! त्यावर 'भोके बोगदा' असं प्रशस्त अक्षरांत लिहिलंय! तो बोगदा आला, की "गाडी भोक्याच्या बोगद्यात गेली रे!!" हे आमचं ठरलेलं वाक्य! ;) कशेडी घाटातलं कशेडी गाव सोडून पुढे घाट उतरू लागलो की वाटेत एका ठिकाणी दरीकडे बाण केलेला बोर्ड आहे आणि त्यावर लिहिलंय "केवड्याचा माळ". तिथं माळ नाहीच.. दिसते ती नुसती खोलखोल दरीच! चिपळूण-गुहागर रस्त्यावर मार्गताम्हने सोडल्यावर पुढे 'शृंगारतळी' नावाचं गाव लागतं! आम्ही एकदा मुद्दाम त्या गावातल्या तळीत आंघोळ करायला थांबलो होतो! म्हटलं बघू तरी काही शॄंगाराचा चान्स आहे का! ;)

In reply to by मेघवेडा

नितिन थत्ते 16/03/2011 - 10:29
>>न्यूझीलंड हॉस्टेलचा प्रत्यक्षात न्यूझीलंडशी .... पूर्वी दुग्धोत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी न्यूझीलंडमधील तज्ञ येत असत त्यांना राहण्यासाठी बांधलेले होस्टेल ते न्यूझीलंड होस्टेल.

In reply to by मेघवेडा

चलत मुसाफिर 16/07/2015 - 12:52
मी ऐकलेली कथा अशी. गुहागर हे पेशव्यांचे मूळ गाव. पुण्याहून पेशवे घराण्याचे लवाजमे नेहमी गुहागरला जात. त्या वेळी घाटरस्ते सुरक्षित नव्हते. लवाजम्यात स्त्रिया असत. चोर लुटारूंचे भय असे. त्यामुळे स्त्रिया आपले दागदागिने काढून ठेवत. पण गावात प्रवेश करण्याअगोदर पुन्हा सारा साज लेवावा लागे. त्याकरिता एका तळ्याकाठी राहुटी उभारली जाई. त्या तळ्याचे नाव शृंगारतळी असे पडले.

In reply to by वेडा कुंभार

मेघवेडा 16/03/2011 - 17:46
हो हो, विसरलोच होतो. पुन्हा भट्टीपाडा, टेंभीपाडा, फिल्टर पाडा, आणि काय काय पाडा असलं काय काय सुद्धा आहे भांडुपला!

In reply to by वेडा कुंभार

सूड 16/03/2011 - 18:40
>>अरे मेघवेडा तू भांडूप पश्चिम चा गाढव नाका विसरलास. भांडूपच्या लोकांनी उगाच त्याचं अशोक केदारे चौक वैगरे नामकरण केलंय !:D सगळे अजूनही गाढव नाकाच म्हणतात.

ज्ञानेश... 16/03/2011 - 10:04
धुळ्यात एक 'खोल गल्ली' म्हणून आहे. तसेच तीन कंदील, पाच कंदील म्हणूनही काही एरिया आहेत.

In reply to by ज्ञानेश...

श्रावण मोडक 16/03/2011 - 12:08
धुळ्यातच पाच कंदीलच्या थोडे पुढे मुंबईच्या दिशेला बारा पत्थर (किंवा फत्तर) आहे. फाशी गेटही आहे. एका भागाला मोगलाई असेही नाव आहे.

विजुभाऊ 16/03/2011 - 10:15
पुण्यात हुजूर पागा आहे तेथे म्हणे घोडे बांधत असत सातार्‍यात हत्ती खाना आहे . पूर्वी म्हणे तेथे हत्ती बांधत असत हल्ली या दोन्ही ठीकाणी शाळा आहेत. हा एक गमतीदार योगायोग. भोर ला उभी मंगळवार पेठ आणि आडवी मंगळवार पेठ अशा दोन पेठा आहेत

प्रदीप 16/03/2011 - 11:00
हाँगकाँग येथे एका गल्लीचे नाव रेडनॅक्सेला टेरेस (Rednaxela Terrace)असे आहे. हे खरे तर अलेक्झांडर टेरेस (Alexander Terrace) असे असावयास हवे होते. पण असे सांगितले जाते की रस्त्याच्या नावाची पाटी लिहीणार्‍या चिनी कर्मचार्‍याने अलेक्झांड्रा उजवीकडून डावीकडे लिहीले (हे साधारणपणे १९०० च्या सुमारास झाले असावे असे रेकॉर्डवरून दिसते). तेव्हापासून ह्या रस्त्याचे नाव तसेच राहिले आहे! आता हे नाव दप्तरीही तसेच आहे-- रेडनॅक्सेला टेरेस!

In reply to by प्रदीप

पंगा 17/03/2011 - 10:32
पुण्यात जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन कॉलेज रस्ता यांना जोडणारी एक अतिशय अरुंद, चिंचोळी अशी गल्ली आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर पूर्वी जेथे लकी रेष्टॉरंट होते त्याच्याशेजारी एक टोक आणि जंगली महाराज रस्त्यावर बहुधा पूर्वी जेथे डेक्कन टॉकीज किंवा कलमाडींचे पूना कॉफी हाउस होते त्याच्याशेजारी दुसरे टोक. गल्लीच्या एकाच बाजूस असंख्य टपरीवजा दुकाने आहेत, आणि रात्र असो वा दिवस, गल्लीत प्रचंड गर्दी असते. या गल्लीस 'हाँगकाँग गल्ली' असे नाव पडण्यामागील काही कारण कोणास ठाऊक आहे काय? (तसेच, याच धाग्यावर इतरत्र कोणीतरी विचारल्याप्रमाणे, 'नळ स्टॉप' या नावाचा उगम. किंवा, 'भिकारदास मारुती'तला भिकारदास नेमका कोण.)

In reply to by पंगा

Nile 17/03/2011 - 11:47
तिथं चाईनीज वस्तु विकत मिळतात म्हणुन असावे, चु भु द्या घ्या. बाकी नळस्टॉप बद्दल माहित आहे. पुर्वी पुणं डेक्कनच्या पुढं नव्हतं. मात्र नळ स्टॉप जिथे आहे तिथे कार्पोरेशनचा एक पाण्याचा नळ होता, आजुबाजुच्या वस्त्यांसाठीचा (आणि कार्पोरेशनचा बहुदा त्या दिशेकडील शेवटचा) असावा. आता तिथेच का अशी शंका येउ शकते. तर बहुदा डेक्कन वरुन त्या बाजुने कर्वे नगर पर्यंत जाणारी पायवाटसुद्धा होती, त्याच रस्त्याने कर्वे येत जात असत म्हणुनच तो कर्वे रोड. म्हणुन तो नळ स्टॉप. असे एका त्या काळी पुण्यात राहिलेल्या कडुन ऐकल्याचे आठवते.

In reply to by Nile

विजुभाऊ 18/03/2011 - 11:40
म्हणुन तो नळ स्टॉप. असे एका त्या काळी पुण्यात राहिलेल्या कडुन ऐकल्याचे आठवते. कोणीतरी म्हणाले की पुणे महापालीकेचे पाणी त्यापुढे जायचेच नाही म्हणून नळाचे पाणी जेथे थांबते तो नळ स्टॉप .......एकेकाळी पुण्यात राहीला विजुभाऊ

In reply to by पंगा

>>फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर पूर्वी जेथे लकी रेष्टॉरंट होते... ते कोपऱ्यावरचे लकी गेलं ?? अरेरे !!! तिथे अजून एकदा जायची इच्छा होती.

कवितानागेश 16/03/2011 - 11:00
ऐकिव माहिती: "इष्टुर फाकडा" असे एक ठिकाण पुण्याच्या अगदी जवळच आहे. कुणीतरी स्टुअर्ट होता, त्याची तिथे समाधी(?) आहे म्हणे. शिवाय जत्रा पण असते. कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा

In reply to by कवितानागेश

नगरीनिरंजन 16/03/2011 - 11:40
मी 'जाणकार' नाही पण लिहील्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहीतोय. वडगावच्या लढाईत कुत्र्याच्या आईवानी मार खाल्लेल्या लेफ्टनंट स्टुअर्टची समाधी आहे ती. या लढाईत इंग्रजांना जगात कुठेही सहन करावा लागला नाही असा पराभव महादजी शिंदेंच्या मराठा सैन्याकडून सहन करावा लागला. इंग्रज शरण आल्यावर मोठ्या मनाने त्यांना मुंबईला जाऊ देण्यात आले. या लाजिरवाण्या पराभवानंतर इष्टुर फाकडा हा एक विनोद झाला असावा मराठा सैन्यात, पण नंतर शतकभराने इंग्रजांची सत्ता आल्यावर त्या इष्टुर फाकड्याचं उदात्तीकरण करून जणू काही त्याने तुटपुंज्या सैनिकांनिशी मराठ्यांच्या बलाढ्य सेनेला मरेस्तोवर तोंड दिले असा अपप्रचार केला गेला आणि मग ही समाधी 'इंडिअन आर्मी' ने उभारली.

अरुण मनोहर 16/03/2011 - 11:37
सिंगापूरला ब्रिटीश येण्याआधी खूप वर्षे, म्हणजे १३६० शतकातली गोष्ट आहे. सुमात्रा बेटांवर संग निला उतामा (निलोत्तम?) नावाचा राजा होता. श्रीविजयन साम्राज्यातला हा एक राजा होता. एकदा तो शिकार करायला सिंगापूर बेटावर आला, तेव्हा इथल्या जंगलात त्याने एक नविनच प्राणी पाहिला. त्याच्या प्रधानाने त्याला हा सिंह आहे असे सांगीतले. (तो वाघ असण्याची शक्यता जास्त आहे). पहिल्यांदा ह्या भागात सिंह दिसला, म्हणून ह्या बेटाचे नाव नंतर त्याच्या कारकिर्दीत सिंगापूर पडले, अशी दंतकथा आहे. ब्रिटीशांच्या काळात अनेक मजूर भारतातून आणण्यात आले. त्यात दुधवाले भैया, धोबी वगैरे देखील होते. गवळ्यांची मोठी वस्ती आजच्या सेरेंगून भागात होती. त्यांच्या म्हशींचे गोठे जिथे होते, तो भाग कांदांग कर्बाऊ (मलेय भषेत- म्हशींचा गोठा) म्हणून ओळखल्या जाऊ लागला. आज तिथे स्त्रियांचे इस्पीतळ आहे. मजेचा भाग म्हणजे ते आज देखील कांदांग कर्बाऊ हॉस्पीटल म्हणून प्रसिद्ध आहे. त्या काळी, शहरात एक मोठा धोबीघाट होता. आपटून धोपटून कपडे धुणारे उत्तर भारतीय धोबी होते. त्या भागाचे आज देखील धोबीघाट हेच नाव आहे.

In reply to by श्रावण मोडक

jaydip.kulkarni 16/03/2011 - 19:20
बोगारवेस हे नाव पु . ल . देशपान्डेच्या रावसाहेब मधे ऐकले होते .......... आम्बट शॉकिन ;-) लोकान्चे तिर्थक्शेत्र आहे असे वाटते ................

In reply to by श्रावण मोडक

पाटील हो 01/07/2015 - 16:14
१ ) बेळगाव जवळ उलागडी खानापूर नावाचे गाव आहे, उलागडी = कांदा {मराठीत} , मराठीत कांद्याच खानापूर म्हणता येईल का ? २) निप्पाणी - अक्कोळ रस्त्यावर पंगीराला जायला आंबा stop आहे पण आतातरी तिथे आंब्याचे झाड नाही . ३) चिकोडी मध्ये अंकली कुट नावाची एक वेस आहे. तिथून पुर्वी लोक अंकालीला जायचे असे म्हणतात ( आतापण तीतूनच जातात )
पु. लं नी पूर्वरंग या प्रवास वर्णनात थायलंडमधील जागोजागच्या बुद्धमूर्ती बघून एक टिप्पणी केलीय, की थायलंडमधल्या बुद्धदेवांना आमच्या पुण्यातल्या देवांइतकी लडिवाळ नावे ठेवलेली नाहीत. हे निरीक्षण खरोखर मजेशीर आहे. पुण्यात माती गणपती, मोदी गणपती, हत्ती गणपती, गुपचूप गणपती, भांग्या मारुती, पत्र्या मारुती, डुल्या मारुती, तांबडी जोगेश्वरी, पासोड्या विठोबा, निवडुंग्या विठोबा, खुन्या मुरलीधर अशी मजेशीर नावे आहेत. अशीच काही मजेशीर नावे गावोगावी आढळतात. नाशिकला दुतोंड्या मारुती आहे. नवशा गणपती आहे. बरं हे देवांपुरतेच मर्यादित नाही.

"पुष्पक "

VINODBANKHELE ·

कालच पाहिला ...परत एकदा ...असा बराच वेळा ' परत एकदा ' पाहिलाय . तात्पर्य हेच कि मला आवडला बाब्ब्बा .... हेरोईन झक्कास दिसती त्यातली ... पण हे कारण नाहीये चित्रपट आवडण्याचे...

योगी९०० 14/03/2011 - 18:06
मला वाटले की परिक्षण वगैरे लिहिले की काय...मस्त चित्रपट... बाकी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा उल्लेख नाही केला कोठे... संगितम श्रीनीवास राव यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी नंतर कमल हसनचा अप्पूराजा बनवला. संपूर्ण चित्रपटात कोणी काही बोलले नाही ,मग मी काय बोलू , फक्त तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर एन्जॉय करा हा चित्रपट ,हसून हसून पोट दुखले , गडबडा लोळताना काही दुखापत झाली तर न मी जबाबदार न कमल हसन ................... इतका काही हसवत नाही हा चित्रपट...तसेच मधे मधे करूण प्रसंग पण आहेत हा चित्रपट मी किती वेळा पाहिला काही गणतीच नाही आता पर्यंत ७ते८ वेळा सीडी विकत आणलीय आणि संपूर्ण सीडी उगळे पर्यंत पाहिलाय सीडी काय जात्यामध्ये घालत होता काय? माझी आत्तापर्यंत कोणतीही सीडी खराब झालेली नाही...भले मी ती सीडी कितीतरी वेळा वापरली असेल..

कालच पाहिला ...परत एकदा ...असा बराच वेळा ' परत एकदा ' पाहिलाय . तात्पर्य हेच कि मला आवडला बाब्ब्बा .... हेरोईन झक्कास दिसती त्यातली ... पण हे कारण नाहीये चित्रपट आवडण्याचे...

योगी९०० 14/03/2011 - 18:06
मला वाटले की परिक्षण वगैरे लिहिले की काय...मस्त चित्रपट... बाकी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा उल्लेख नाही केला कोठे... संगितम श्रीनीवास राव यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी नंतर कमल हसनचा अप्पूराजा बनवला. संपूर्ण चित्रपटात कोणी काही बोलले नाही ,मग मी काय बोलू , फक्त तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर एन्जॉय करा हा चित्रपट ,हसून हसून पोट दुखले , गडबडा लोळताना काही दुखापत झाली तर न मी जबाबदार न कमल हसन ................... इतका काही हसवत नाही हा चित्रपट...तसेच मधे मधे करूण प्रसंग पण आहेत हा चित्रपट मी किती वेळा पाहिला काही गणतीच नाही आता पर्यंत ७ते८ वेळा सीडी विकत आणलीय आणि संपूर्ण सीडी उगळे पर्यंत पाहिलाय सीडी काय जात्यामध्ये घालत होता काय? माझी आत्तापर्यंत कोणतीही सीडी खराब झालेली नाही...भले मी ती सीडी कितीतरी वेळा वापरली असेल..
राम राम, मिपाकर , न बोलता फटाके फोडण्या साठी मिपा संस्थळ प्रसिद्ध आणि म्हणून खूप लोकप्रिय आहे , अर्थात हे सांगण्याची काही गरज नाही म्हणा ,पण असेच एक माईल स्टोन स्थळ माझ्या आठवणीत आणि गुगल व्हिडिओ वर आहे त्याची आणि आपली भेट घडवावी म्हणून हे लेख पुष्प .

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -२)

पाषाणभेद ·

गणेशा 08/03/2011 - 18:27
जबर्‍या .. अतिशय भन्नाट लिहिल आहे.. लोकनाट्य एकदम पॉवरफुल होत चालले आहे ... गवळन येवुद्या आता झकास ... वगातली गौळण म्हणजे .. वग तर शेवटी असतो ना ....

प्रास 08/03/2011 - 18:36
हे तर लई म्हणता लईच झ्याक होऊ लाग्लया, भौ..... ते फुडचं लिवा लौकरात्लौकर..... बाकी किसनद्येवालाच भय्यांविरुद्ध गा-हानं घालायचं...... ये तर आनखीनच भन्नाट बुवा..... भले शाबास..... :-)

गणेशा 08/03/2011 - 18:27
जबर्‍या .. अतिशय भन्नाट लिहिल आहे.. लोकनाट्य एकदम पॉवरफुल होत चालले आहे ... गवळन येवुद्या आता झकास ... वगातली गौळण म्हणजे .. वग तर शेवटी असतो ना ....

प्रास 08/03/2011 - 18:36
हे तर लई म्हणता लईच झ्याक होऊ लाग्लया, भौ..... ते फुडचं लिवा लौकरात्लौकर..... बाकी किसनद्येवालाच भय्यांविरुद्ध गा-हानं घालायचं...... ये तर आनखीनच भन्नाट बुवा..... भले शाबास..... :-)
3

वषाट

मुक्त ·

५० फक्त 07/03/2011 - 11:33
आयला, मुक्त आहात म्हणजे कुणाच्याही मुक्त बोकडाचा बळी देउन वषाट करणार आहात काय ? छान सुरुवात आहे, आणि ही टिझर टाकायची आय्डिया आवडली. प्रतिसाद भाग - २ बरं झालं बगा, फुकाचं त्या बुटनेराचं बोकड न्हाय मारला ते, काय व्हतंया आपली नी परक्याची बोकडं वळखाया आली न्हाय ना असं व्ह्तंय, परशाचं लगीन बिगीन झालं नाई जनु, मग करा बगु लवकर, काय हाय, हे असं लकश नसणं त्येच्यामु़ळंच व्हतंय. ( सव्ताचा अनॉभव हाये,)) बाकी, पारावरची गोष्ट भारीच जमलीया. चालु देत काय हाय तुमी लिवा आमि वाचु टला ट कला क करुन.

प्रास 06/03/2011 - 17:17
हे तर वळणावळणावर धक्के देणारं लिखाण..... मजा आली.... इरसाल गावकर्‍यांचे व्यक्तिचित्रण छानच जमलेय.... लिहा, तुम्ही तुमच्या इतक्या वर्षात ऐकलेल्या सगळ्या कथा लिहा..... आम्ही वाचायला आहोतच! पुलेशु

नांदनारीला पळायला आणि पळनारीला नांदायला लावणारा माणुस म्हणजे तात्या. या एका वाक्यातच तात्याची कुंडली समजते. :) क्रमशःची इतिश्री लवकरच होउ द्या.

In reply to by विनायक बेलापुरे

शेवट चांगलाच धक्कादायक झालाय ! नांदनारीला पळायला आणि पळनारीला नांदायला लावणार्‍या तात्याला त्याच्या घरच्यानेच पळायला लावले. जगाला पळायला लावणार्‍या "भाई" ना "दादा" भेटला ! ;) मस्त !!

पैसा 06/03/2011 - 17:16
कथा इथेच पूर्ण करून सगळ्यांची फिरकी घेतली काय! असो. कथा मस्त जमली.

अगदी जातिवंत अनुभव आहे....आणि लिखाणही त्याच कुळीतील असा फक्कड बेत जमवून आणलाय तुम्ही.... मजा आली वाचताना...विशेषतः संवादामुळे, असे वाटत राहिले की प्रत्यक्ष ते संवाद आपल्याच हजेरीत सुरू आहेत. काही खटकलेल्या बाबीही सांगणे गरजेचे आहे....(अशासाठी की तुमच्याकडे मिरासदारी टच आहे, आणि तो तुम्ही आणखीन फुलवताना वाचकांच्या अशा सूचनाही ध्यानात ठेवाव्यात....) १. "अरे ये बांबलीच्या. थांब निट ऐकुन घे. लई बोभाटा नको करु. सगळ्यांना बईतवार सांग. निरोप देवुन लगेच घरी ये. नाहीतर बसशील तिकडच खेळंत ".... आन येता येता सेल्समन्लाबी बोलावल्य म्हणुन सांग...... ~ इथे "बांबलीच्या....लई बोभाटा....बईतवार..." अशी भाषा संभाषणात वापरणारा तात्या 'नीट ऐकून घे.." असे 'शुद्ध' म्हणणार नाही. मी असली व्यक्ती पाहिली आहे....ती म्हणते, "थांब, सुशेगात ऐकुन घे..." तसेच 'निरोप' च्या ऐवजी "सांगावा' हवे होते....शिवाय हा 'सेल्समन' कोण? पुढे तर कथेत तो कुठे आलेलाच नाही....आणि आलाच तर तात्या त्याला 'सेल्समन' इतके शुद्ध पुकारतील? २. "...ऐवढ्यात खालच्या बाजुने बारवेकडुन कुणीतरी घाईने येताना दिसले. ..." ~ ग्रामीण भागात 'खालच्या बाजुने' ऐवजी 'खाल्ल्या बाजूने' असे म्हणतात. 'खालच्या' शब्दाचा अर्थ 'गुपचूप' असा होतो...'खालच्या आवाजात त्याने ते गुपीत मला सांगितले..." अशा रितीने उपयोग. ३. कथेचा शेवट मजेशीर आणि धक्कादायक आहे हे कथा रंजन आणि मांडणीच्या दृष्टीने ठीक आहे, पण वर लेखक स्वतःच म्हणतात.... "परश्याने सल्ल्याबरोबर जावुन वेळेत बकरु कापून आणले. ..." मग जर परश्या स्वतःच ते बकरे घेऊन जात आहे तर त्याचे खांड आणि खाटक्याचे दुकान एवढ्या अंतरात त्याला ते बकरे आपलेच असेल असा अंदाज का आला नाही? असो...हे किरकोळ निरिक्षण आहे असे समजून तुम्ही या प्रांतातील पुढील वाटचाल करावी...जी यशस्वीच असेल याची मला खात्री आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

शिल्पा ब 07/03/2011 - 00:08
छान निरीक्षण...चांगल्या सूचना आहेत त्याचा मुक्त यांनी जरूर विचार करावा असेच वाटते. बाकी, मिपाचे आजकालचे रंग पाहूनसुद्धा आपण या सूचना दिल्यात म्हणून आपल्याबद्दल आदर दाटूदाटून आलाय...

In reply to by शिल्पा ब

शिल्पा....मला वाटतं तू किंवा अदिती/मकी असाल, तुम्हीच इथे मागे एकदा मला वा अन्य कुणाला तरी चांगला सल्ला दिला होता की, आपणास ज्या ठिकाणी सहभाग घ्यावा वाटतो तिथे घ्यावा....अन्य प्रांतात लक्षही देणे नको वा तिथे ढवळाढवळही करायला नको. दिवसभराच्या कामाधंद्यातून मिळतात मोकळे दोनचार तास ते इथला आनंद घेण्यासाठी खर्च करावे असे ठरविले आहे....आणि तू पाहिलेच आहेस की, मला जे विषय आवडतात, भावतात तिथे मनमुराद प्रतिसाद द्यायचे, आनंद द्यायचा, तसाच तुझ्यासारख्याने दिलेले वरील सुंदर प्रतिसाद वाचायचे, त्यांचा भरभरून आनंद घ्यायचा....आणि समाधानी राहायचे.... बस्स !!! बाकी अन्यत्र ज्या काही फोर-सिक्सर्स चालतात....आम्ही असलो वा नसलो, त्या चालत राहणारच. थॅन्क्स फॉर द अप्रेसिएशन....शिल्पा इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

शिल्पा ब 07/03/2011 - 01:18
दिवसभराच्या कामाधंद्यातून मिळतात मोकळे दोनचार तास ते इथला आनंद घेण्यासाठी खर्च करावे असे ठरविले आहे सर्वसाधारणपणे इथे बहुतांशी लोक हेच करतात त्यामुळेच खेळीमेळीचे वातावरण आहे....बाकी असोच म्हणायचे...आणि मी सहसा गंभीरपणे असे सल्ले देत नाही त्यामुळे दुसरेच कोणीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही..

In reply to by श्रावण मोडक

'सुशेगात' याचा अर्थ = आरामपणे....किंवा....शांतपणे असा घेतला जातो. त्यामुळे "नीट = व्यवस्थित" असे प्रयोजन ग्रामीण बोलीत अपेक्षित नाही (किंवा नसावे). गडी दादा कोंडक्यासमान सदैव घाईगडबडीत वर्तन करण्यासारखा असला तर पाटील त्याला 'नीटपणे' असे न म्हणता 'सुशेगात' ऐकून घे....असेच म्हणेल. पण श्रा.मो.... तुम्ही त्याऐवजी अन्य विकल्प सुचवाल तर त्याचेही श्री.मुक्त स्वागत करतीलच. इन्द्रा

In reply to by श्रावण मोडक

होय, श्रामो....सुशेगातची "आयात" गोव्याच्या मातीतूनच देशावर (त्यातही कोकणमार्गाने) झाली आहे, पण कोल्हापूर-बेळगांवी मराठीमध्ये तो सर्रास 'त्या' अर्थाने वापरला जातो, म्हणून ती सूचना. महादेव मोरे आणि धाकट्या माडगुळकरांच्या लेखनात याचा उपयोग झाला आहे....(मला वाटते पु.ल. आणि दळवी यानीही तो वापरला आहे...पण या क्षणी नक्की संदर्भ आठवत नाहीत.) बेळगांवी बोली मराठीत "पाप" हा शब्द वारंवार वापरला जातो. इथे आपल्या शुद्ध मराठी अर्थाने 'पाप' चा अर्थ वेगळा....पण तिथे तो 'बिचारा/बिचारी' या अर्थाने घेतात. उदा....'सायकलवरून ती पडली....पाप, लई लागलं असल गं तिला !"....किंवा "अरेरे, पाप, असं कसं वाईट झालं वो त्याचं ?" हे 'पाप' कन्नड प्रांतीय मराठीत कुठून आणि कसे आले याबाबत अनभिज्ञ आहे....पण आहे प्रभावी. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मुक्त 08/03/2011 - 20:19
इंन्द्राजी वेळ काढून सविस्तर प्रतिसाद/सुचना दिल्या त्याबद्दल आपला आभारी आहे. :) तुमच्या सुचनाचा निश्चीतच पुढील लेखांमधे सुधारणा करण्यास मला मदत होईल. तुम्ही सांगितलेल्या १ व २ मुद्द्यांशी सहमत आहे. पुढील लिखाणात मी काळजी घेईन. ३. " मग जर परश्या स्वतःच ते बकरे घेऊन जात आहे तर त्याचे खांड आणि खाटक्याचे दुकान एवढ्या अंतरात त्याला ते बकरे आपलेच असेल असा अंदाज का आला नाही?">>>>>> ह्या छोट्या गावात खाटकाचे दुकान नाही. त्यांनी बोकड्याला वाडग्यातच अंधारात कापले आहे. त्यामुळे ही गडबड झाली आहे.

स्पंदना 07/03/2011 - 08:34
जे वर इंद्रान म्हंटल आहे तेच मलाही अगदी पहिल्या दिवशी सांगायच होत, पण कदाचीत तुमचा हिरमोड होइल म्हणुन नव्हत सांगीतल. आता हाच पुरा पॅरेग्राफ बघा >>तेवढ्यात खालच्या बाजुने बारवेकडुन कुणीतरी घाईने येताना दिसले. ती व्यक्ती चढ चढून, स्मशानभूमीला वळसा घेणार्‍या रस्त्याने थेट वेशीत पाराजवळ आली. त्याच्या चेहर्‍यावर, मानेवर घामाच्या धारा लागल्या होत्या. हाश्शहुश्श करत त्याने वर हात करुन सगाळ्यांना रामराम ठोकला आणि उपरण्याने घाम पुसत पारावर टेकला. तो हिवर्‍याचा बुटनेर होता. पारावरील सर्वांनी आपापले उदयोग थांबवुन रामराम म्हटले>> हा एकच त्या सगळ्या लिखाणात जर्रा वेगळा वाटतो ना? येउ द्या पुढचा भाग गोष्ट भारी आहे.

प्यारे१ 07/03/2011 - 09:59
राम राम गंगाराम चित्रपटात गंगाराम (दादा कोंडके) एकाला गंगीची (उषा नाईक चुभूद्याघ्या) बकरी मारण्यासाठी पैसे देतात. दुसर्‍या दिवशी काम फत्ते म्हणून अशोक सराफ आणि दादा बसलेले असतात. गंगीची बकरी छानपैकी गवत खात येते समोरुन आणि त्याबरोबरच गंग्याची आय विचारायला येते आपला बोकड दिसला नाही कालपासून म्हणून. तेव्हाची दादांची आणि अशोक सराफ यांची तारांबळ आठवली....!!! (साईट ते घर या प्रवासात 'कंपणीच्या सौजन्याने' बघितला गेलेला दादा कोंडके यांचा एक नाही अर्धामेव चित्रपट)

प्रदीप 07/03/2011 - 10:42
कथा. पण लेखन संपादनाचे स्वातंत्र्य दिले की त्याचा कसा गैरवापर होऊ शकतो ह्याची इथे झलक दिसत आहे. मुक्त इथे नवीन आहेत आणि त्यांनी नकळत हे केलेले आहे, तेव्हा ह्यापुढील माझ्या टिकेचा रोख त्यांच्यावर नाही. लेखकाने /लेखिकेने पहिल भाग प्रसिद्ध केला. त्यावर अनेकांनी प्रतिसाद दिले, बहुतेकांनी (मी धरून) 'पुढील भागाची प्रतिक्षा करीत आहे' असे लिहीले. ह्यानंतर लेखकाने/लेखिकेने लेखात संपादन करून पुढील भाग टाकला. ह्या विशीष्ट लेखाच्या संदर्भात ह्या संपादनामुळे फारसे काही बिघडलेले नाही. पण सर्वसाधारणपणे एकदा प्रसिद्ध केलेला व त्यावर एक तरी प्रतिसाद आलेला लेख संपादन केल्याने बरेच प्रतिसाद निरर्थक ठरू शकतात. केवळ म्हणूनच लेखन संपादनाची सोय पूर्वी दिलेली नव्हती. आणि ते बरोबर होते.

In reply to by प्रदीप

"....त्याचा कसा गैरवापर होऊ शकतो ह्याची इथे झलक दिसत आहे. ..." + सहमत. 'लेखन संपादन' सोय म्हणजे 'प्रतिसादा'ना ते मारक ठरू नयेत अशा धर्तीचे असतील तरच संपादकांनी दिलेल्या त्या सुविधेचा 'सु' वापर झाला, अन्यथा गैरवापर हेच त्यातून ध्वनीत होत जाईल, अन् मग एखाद्याने चांगल्या हेतूने लिखाणात सुचविलेल्या सूचना "हास्यास्पद" होतील. उदा. 'मुक्त' यांच्या लिखाणात मला ग्रामीण साहित्य परंपरेतील काही पैलू जाणवले आणि निर्मळ मनाने मी त्याना काही बदल सुचविले....("सेल्समन" काढून टाका), तर त्यानी 'संपादन सुविधे' चा वापर करून तो शब्द लागलीच काढून टाकणे अपेक्षित नाही....तर ती सूचना पुढे ज्यावेळी ते अशाच पद्धतीचे लिखाण करतील त्यावेळेसाठी दिलेली आहे. आता इथे ते नाम काढले म्हणजे तिसर्‍या वाचकास (ज्याने मूळ धागा वाचलेला नसेल) माझा प्रतिसाद अस्थानीच वाटणार. श्री.प्रदीप म्हणतात तसे "केवळ म्हणूनच लेखन संपादनाची सोय पूर्वी दिलेली नव्हती. आणि ते बरोबर होते....." याला दुजोरा देणार्‍यांची संख्या वाढत जाईल. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

अभिज्ञ 07/03/2011 - 12:22
माफ करा,काहितरी गल्लत होतेय. लेख महत्वाचा कि प्रतिक्रिया? अन टंकलेखनातल्या चुका लगोलग दुरुस्त केल्या गेल्या तर ते उत्तमच ठरणार नाही का? अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

श्री.अभिज्ञ.... ~ 'लेख' च महत्वाचा असतो, प्रत्येक वेळी. किंबहुना लेख तसा असतो म्हणून तर प्रतिक्रियेचे प्रयोजन. मी (किंवा श्री.प्रदीप) यानी "संपादन" संदर्भात सूचना दिलेल्या आहेत....शुद्धलेखनाबद्दल नव्हेत. एखाद्या नवोदित लेखकाला त्याच्या भावी वाटचालीसाठी यथामती मार्गदर्शन करणे गरजेचेच असते, पण ते त्याने सार्वजनिक ठिकाणी प्रकाशित केलेल्या लिखाणावर तात्काळ 'दुरूस्ती'च्या रूपाने अंमलात आणू नये, तसे झाले तर अमुक एकाची प्रतिक्रिया नेमक्या कोणत्या कारणासाठी होती हे नव्या वाचकाला कधीच कळणार नाही. समजा....श्री.मुक्त यांची हीच कथा जशीच्यातशी 'म.टा.' किंवा 'रविवार सकाळ' मध्ये प्रकाशित होऊन तुमच्यामाझ्यासमोर आली असती आणि मग मी वरील प्रतिसाद तिथे दिले असते तर ती कथा वाचणार्‍यांना 'प्रतिक्रिया' देण्यामागचे कारण कळाले असते ना ! आता इथल्या 'लेख संपादन' सुविधेमुळे प्रतिक्रियेचे प्रयोजनच शून्य झाले. इन्द्रा

In reply to by अभिज्ञ

प्रदीप 07/03/2011 - 14:18
इन्द्रा ह्यांनी ह्यातील काही मुद्द्यांचे उत्तर दिलेच आहे. त्याव्यतिरीक्त अजूनही एक संभाव्य परिस्थिती अशी: चर्चालेखकाने चर्चेची सुरूवात करतांना काही मुद्दे मांडले. प्रतिसादांतून त्याचे खंडन करण्यात आले, त्यामुळे चर्चाकर्त्याने ते मुद्देच मूळ चर्चेतून काढून टाकले. हे, तसेच इन्द्रा ह्यांनी निदर्शिलेले उदाहरण(कथालेखकास त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत--टंकलेखनाच्या नव्हेत--, त्या लेखकाने ह्या लेखात /कथेत/कवितेतच करून टाकल्या तर) त्या सूचना देणारा प्रतिसाद/मूळ चर्चेतील मुद्द्यांचे खंडन करणारा प्रतिसाद 'अनाथ' होईल! मुळात, आपले लेखन, मग ते नव्या धाग्याची सुरूवात करणारे असो अथवा प्रतिसाद असो, हे बाणासारखे असावे. सोडण्यापूर्वी तपासून घ्यावे, नंतर त्याच्या गाभ्याशी खेळ करता येऊ नयेत. ज्याप्रमाणे एकदा प्रतिसादावर कुणाचा प्रतिसाद आला की तो संपादित करता येत नाही, तसेच लेखाचेही असावे.

मुक्त 08/03/2011 - 20:29
मनापासुन प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे शतशः आभार. :) स्वसंपादणाची सोय असल्यामुळे क्रमशः नंतर भाग दोन न करता पहिल्या भागातच पुढील लिखान डकवले आहे. ते डकवत असताना मुळ लिखानात काही ही बदल केला नाही. पुढील लेखात भाग १, २.. अशी काळजी घेईन. आपला नम्र मुक्त.

५० फक्त 07/03/2011 - 11:33
आयला, मुक्त आहात म्हणजे कुणाच्याही मुक्त बोकडाचा बळी देउन वषाट करणार आहात काय ? छान सुरुवात आहे, आणि ही टिझर टाकायची आय्डिया आवडली. प्रतिसाद भाग - २ बरं झालं बगा, फुकाचं त्या बुटनेराचं बोकड न्हाय मारला ते, काय व्हतंया आपली नी परक्याची बोकडं वळखाया आली न्हाय ना असं व्ह्तंय, परशाचं लगीन बिगीन झालं नाई जनु, मग करा बगु लवकर, काय हाय, हे असं लकश नसणं त्येच्यामु़ळंच व्हतंय. ( सव्ताचा अनॉभव हाये,)) बाकी, पारावरची गोष्ट भारीच जमलीया. चालु देत काय हाय तुमी लिवा आमि वाचु टला ट कला क करुन.

प्रास 06/03/2011 - 17:17
हे तर वळणावळणावर धक्के देणारं लिखाण..... मजा आली.... इरसाल गावकर्‍यांचे व्यक्तिचित्रण छानच जमलेय.... लिहा, तुम्ही तुमच्या इतक्या वर्षात ऐकलेल्या सगळ्या कथा लिहा..... आम्ही वाचायला आहोतच! पुलेशु

नांदनारीला पळायला आणि पळनारीला नांदायला लावणारा माणुस म्हणजे तात्या. या एका वाक्यातच तात्याची कुंडली समजते. :) क्रमशःची इतिश्री लवकरच होउ द्या.

In reply to by विनायक बेलापुरे

शेवट चांगलाच धक्कादायक झालाय ! नांदनारीला पळायला आणि पळनारीला नांदायला लावणार्‍या तात्याला त्याच्या घरच्यानेच पळायला लावले. जगाला पळायला लावणार्‍या "भाई" ना "दादा" भेटला ! ;) मस्त !!

पैसा 06/03/2011 - 17:16
कथा इथेच पूर्ण करून सगळ्यांची फिरकी घेतली काय! असो. कथा मस्त जमली.

अगदी जातिवंत अनुभव आहे....आणि लिखाणही त्याच कुळीतील असा फक्कड बेत जमवून आणलाय तुम्ही.... मजा आली वाचताना...विशेषतः संवादामुळे, असे वाटत राहिले की प्रत्यक्ष ते संवाद आपल्याच हजेरीत सुरू आहेत. काही खटकलेल्या बाबीही सांगणे गरजेचे आहे....(अशासाठी की तुमच्याकडे मिरासदारी टच आहे, आणि तो तुम्ही आणखीन फुलवताना वाचकांच्या अशा सूचनाही ध्यानात ठेवाव्यात....) १. "अरे ये बांबलीच्या. थांब निट ऐकुन घे. लई बोभाटा नको करु. सगळ्यांना बईतवार सांग. निरोप देवुन लगेच घरी ये. नाहीतर बसशील तिकडच खेळंत ".... आन येता येता सेल्समन्लाबी बोलावल्य म्हणुन सांग...... ~ इथे "बांबलीच्या....लई बोभाटा....बईतवार..." अशी भाषा संभाषणात वापरणारा तात्या 'नीट ऐकून घे.." असे 'शुद्ध' म्हणणार नाही. मी असली व्यक्ती पाहिली आहे....ती म्हणते, "थांब, सुशेगात ऐकुन घे..." तसेच 'निरोप' च्या ऐवजी "सांगावा' हवे होते....शिवाय हा 'सेल्समन' कोण? पुढे तर कथेत तो कुठे आलेलाच नाही....आणि आलाच तर तात्या त्याला 'सेल्समन' इतके शुद्ध पुकारतील? २. "...ऐवढ्यात खालच्या बाजुने बारवेकडुन कुणीतरी घाईने येताना दिसले. ..." ~ ग्रामीण भागात 'खालच्या बाजुने' ऐवजी 'खाल्ल्या बाजूने' असे म्हणतात. 'खालच्या' शब्दाचा अर्थ 'गुपचूप' असा होतो...'खालच्या आवाजात त्याने ते गुपीत मला सांगितले..." अशा रितीने उपयोग. ३. कथेचा शेवट मजेशीर आणि धक्कादायक आहे हे कथा रंजन आणि मांडणीच्या दृष्टीने ठीक आहे, पण वर लेखक स्वतःच म्हणतात.... "परश्याने सल्ल्याबरोबर जावुन वेळेत बकरु कापून आणले. ..." मग जर परश्या स्वतःच ते बकरे घेऊन जात आहे तर त्याचे खांड आणि खाटक्याचे दुकान एवढ्या अंतरात त्याला ते बकरे आपलेच असेल असा अंदाज का आला नाही? असो...हे किरकोळ निरिक्षण आहे असे समजून तुम्ही या प्रांतातील पुढील वाटचाल करावी...जी यशस्वीच असेल याची मला खात्री आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

शिल्पा ब 07/03/2011 - 00:08
छान निरीक्षण...चांगल्या सूचना आहेत त्याचा मुक्त यांनी जरूर विचार करावा असेच वाटते. बाकी, मिपाचे आजकालचे रंग पाहूनसुद्धा आपण या सूचना दिल्यात म्हणून आपल्याबद्दल आदर दाटूदाटून आलाय...

In reply to by शिल्पा ब

शिल्पा....मला वाटतं तू किंवा अदिती/मकी असाल, तुम्हीच इथे मागे एकदा मला वा अन्य कुणाला तरी चांगला सल्ला दिला होता की, आपणास ज्या ठिकाणी सहभाग घ्यावा वाटतो तिथे घ्यावा....अन्य प्रांतात लक्षही देणे नको वा तिथे ढवळाढवळही करायला नको. दिवसभराच्या कामाधंद्यातून मिळतात मोकळे दोनचार तास ते इथला आनंद घेण्यासाठी खर्च करावे असे ठरविले आहे....आणि तू पाहिलेच आहेस की, मला जे विषय आवडतात, भावतात तिथे मनमुराद प्रतिसाद द्यायचे, आनंद द्यायचा, तसाच तुझ्यासारख्याने दिलेले वरील सुंदर प्रतिसाद वाचायचे, त्यांचा भरभरून आनंद घ्यायचा....आणि समाधानी राहायचे.... बस्स !!! बाकी अन्यत्र ज्या काही फोर-सिक्सर्स चालतात....आम्ही असलो वा नसलो, त्या चालत राहणारच. थॅन्क्स फॉर द अप्रेसिएशन....शिल्पा इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

शिल्पा ब 07/03/2011 - 01:18
दिवसभराच्या कामाधंद्यातून मिळतात मोकळे दोनचार तास ते इथला आनंद घेण्यासाठी खर्च करावे असे ठरविले आहे सर्वसाधारणपणे इथे बहुतांशी लोक हेच करतात त्यामुळेच खेळीमेळीचे वातावरण आहे....बाकी असोच म्हणायचे...आणि मी सहसा गंभीरपणे असे सल्ले देत नाही त्यामुळे दुसरेच कोणीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही..

In reply to by श्रावण मोडक

'सुशेगात' याचा अर्थ = आरामपणे....किंवा....शांतपणे असा घेतला जातो. त्यामुळे "नीट = व्यवस्थित" असे प्रयोजन ग्रामीण बोलीत अपेक्षित नाही (किंवा नसावे). गडी दादा कोंडक्यासमान सदैव घाईगडबडीत वर्तन करण्यासारखा असला तर पाटील त्याला 'नीटपणे' असे न म्हणता 'सुशेगात' ऐकून घे....असेच म्हणेल. पण श्रा.मो.... तुम्ही त्याऐवजी अन्य विकल्प सुचवाल तर त्याचेही श्री.मुक्त स्वागत करतीलच. इन्द्रा

In reply to by श्रावण मोडक

होय, श्रामो....सुशेगातची "आयात" गोव्याच्या मातीतूनच देशावर (त्यातही कोकणमार्गाने) झाली आहे, पण कोल्हापूर-बेळगांवी मराठीमध्ये तो सर्रास 'त्या' अर्थाने वापरला जातो, म्हणून ती सूचना. महादेव मोरे आणि धाकट्या माडगुळकरांच्या लेखनात याचा उपयोग झाला आहे....(मला वाटते पु.ल. आणि दळवी यानीही तो वापरला आहे...पण या क्षणी नक्की संदर्भ आठवत नाहीत.) बेळगांवी बोली मराठीत "पाप" हा शब्द वारंवार वापरला जातो. इथे आपल्या शुद्ध मराठी अर्थाने 'पाप' चा अर्थ वेगळा....पण तिथे तो 'बिचारा/बिचारी' या अर्थाने घेतात. उदा....'सायकलवरून ती पडली....पाप, लई लागलं असल गं तिला !"....किंवा "अरेरे, पाप, असं कसं वाईट झालं वो त्याचं ?" हे 'पाप' कन्नड प्रांतीय मराठीत कुठून आणि कसे आले याबाबत अनभिज्ञ आहे....पण आहे प्रभावी. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मुक्त 08/03/2011 - 20:19
इंन्द्राजी वेळ काढून सविस्तर प्रतिसाद/सुचना दिल्या त्याबद्दल आपला आभारी आहे. :) तुमच्या सुचनाचा निश्चीतच पुढील लेखांमधे सुधारणा करण्यास मला मदत होईल. तुम्ही सांगितलेल्या १ व २ मुद्द्यांशी सहमत आहे. पुढील लिखाणात मी काळजी घेईन. ३. " मग जर परश्या स्वतःच ते बकरे घेऊन जात आहे तर त्याचे खांड आणि खाटक्याचे दुकान एवढ्या अंतरात त्याला ते बकरे आपलेच असेल असा अंदाज का आला नाही?">>>>>> ह्या छोट्या गावात खाटकाचे दुकान नाही. त्यांनी बोकड्याला वाडग्यातच अंधारात कापले आहे. त्यामुळे ही गडबड झाली आहे.

स्पंदना 07/03/2011 - 08:34
जे वर इंद्रान म्हंटल आहे तेच मलाही अगदी पहिल्या दिवशी सांगायच होत, पण कदाचीत तुमचा हिरमोड होइल म्हणुन नव्हत सांगीतल. आता हाच पुरा पॅरेग्राफ बघा >>तेवढ्यात खालच्या बाजुने बारवेकडुन कुणीतरी घाईने येताना दिसले. ती व्यक्ती चढ चढून, स्मशानभूमीला वळसा घेणार्‍या रस्त्याने थेट वेशीत पाराजवळ आली. त्याच्या चेहर्‍यावर, मानेवर घामाच्या धारा लागल्या होत्या. हाश्शहुश्श करत त्याने वर हात करुन सगाळ्यांना रामराम ठोकला आणि उपरण्याने घाम पुसत पारावर टेकला. तो हिवर्‍याचा बुटनेर होता. पारावरील सर्वांनी आपापले उदयोग थांबवुन रामराम म्हटले>> हा एकच त्या सगळ्या लिखाणात जर्रा वेगळा वाटतो ना? येउ द्या पुढचा भाग गोष्ट भारी आहे.

प्यारे१ 07/03/2011 - 09:59
राम राम गंगाराम चित्रपटात गंगाराम (दादा कोंडके) एकाला गंगीची (उषा नाईक चुभूद्याघ्या) बकरी मारण्यासाठी पैसे देतात. दुसर्‍या दिवशी काम फत्ते म्हणून अशोक सराफ आणि दादा बसलेले असतात. गंगीची बकरी छानपैकी गवत खात येते समोरुन आणि त्याबरोबरच गंग्याची आय विचारायला येते आपला बोकड दिसला नाही कालपासून म्हणून. तेव्हाची दादांची आणि अशोक सराफ यांची तारांबळ आठवली....!!! (साईट ते घर या प्रवासात 'कंपणीच्या सौजन्याने' बघितला गेलेला दादा कोंडके यांचा एक नाही अर्धामेव चित्रपट)

प्रदीप 07/03/2011 - 10:42
कथा. पण लेखन संपादनाचे स्वातंत्र्य दिले की त्याचा कसा गैरवापर होऊ शकतो ह्याची इथे झलक दिसत आहे. मुक्त इथे नवीन आहेत आणि त्यांनी नकळत हे केलेले आहे, तेव्हा ह्यापुढील माझ्या टिकेचा रोख त्यांच्यावर नाही. लेखकाने /लेखिकेने पहिल भाग प्रसिद्ध केला. त्यावर अनेकांनी प्रतिसाद दिले, बहुतेकांनी (मी धरून) 'पुढील भागाची प्रतिक्षा करीत आहे' असे लिहीले. ह्यानंतर लेखकाने/लेखिकेने लेखात संपादन करून पुढील भाग टाकला. ह्या विशीष्ट लेखाच्या संदर्भात ह्या संपादनामुळे फारसे काही बिघडलेले नाही. पण सर्वसाधारणपणे एकदा प्रसिद्ध केलेला व त्यावर एक तरी प्रतिसाद आलेला लेख संपादन केल्याने बरेच प्रतिसाद निरर्थक ठरू शकतात. केवळ म्हणूनच लेखन संपादनाची सोय पूर्वी दिलेली नव्हती. आणि ते बरोबर होते.

In reply to by प्रदीप

"....त्याचा कसा गैरवापर होऊ शकतो ह्याची इथे झलक दिसत आहे. ..." + सहमत. 'लेखन संपादन' सोय म्हणजे 'प्रतिसादा'ना ते मारक ठरू नयेत अशा धर्तीचे असतील तरच संपादकांनी दिलेल्या त्या सुविधेचा 'सु' वापर झाला, अन्यथा गैरवापर हेच त्यातून ध्वनीत होत जाईल, अन् मग एखाद्याने चांगल्या हेतूने लिखाणात सुचविलेल्या सूचना "हास्यास्पद" होतील. उदा. 'मुक्त' यांच्या लिखाणात मला ग्रामीण साहित्य परंपरेतील काही पैलू जाणवले आणि निर्मळ मनाने मी त्याना काही बदल सुचविले....("सेल्समन" काढून टाका), तर त्यानी 'संपादन सुविधे' चा वापर करून तो शब्द लागलीच काढून टाकणे अपेक्षित नाही....तर ती सूचना पुढे ज्यावेळी ते अशाच पद्धतीचे लिखाण करतील त्यावेळेसाठी दिलेली आहे. आता इथे ते नाम काढले म्हणजे तिसर्‍या वाचकास (ज्याने मूळ धागा वाचलेला नसेल) माझा प्रतिसाद अस्थानीच वाटणार. श्री.प्रदीप म्हणतात तसे "केवळ म्हणूनच लेखन संपादनाची सोय पूर्वी दिलेली नव्हती. आणि ते बरोबर होते....." याला दुजोरा देणार्‍यांची संख्या वाढत जाईल. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

अभिज्ञ 07/03/2011 - 12:22
माफ करा,काहितरी गल्लत होतेय. लेख महत्वाचा कि प्रतिक्रिया? अन टंकलेखनातल्या चुका लगोलग दुरुस्त केल्या गेल्या तर ते उत्तमच ठरणार नाही का? अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

श्री.अभिज्ञ.... ~ 'लेख' च महत्वाचा असतो, प्रत्येक वेळी. किंबहुना लेख तसा असतो म्हणून तर प्रतिक्रियेचे प्रयोजन. मी (किंवा श्री.प्रदीप) यानी "संपादन" संदर्भात सूचना दिलेल्या आहेत....शुद्धलेखनाबद्दल नव्हेत. एखाद्या नवोदित लेखकाला त्याच्या भावी वाटचालीसाठी यथामती मार्गदर्शन करणे गरजेचेच असते, पण ते त्याने सार्वजनिक ठिकाणी प्रकाशित केलेल्या लिखाणावर तात्काळ 'दुरूस्ती'च्या रूपाने अंमलात आणू नये, तसे झाले तर अमुक एकाची प्रतिक्रिया नेमक्या कोणत्या कारणासाठी होती हे नव्या वाचकाला कधीच कळणार नाही. समजा....श्री.मुक्त यांची हीच कथा जशीच्यातशी 'म.टा.' किंवा 'रविवार सकाळ' मध्ये प्रकाशित होऊन तुमच्यामाझ्यासमोर आली असती आणि मग मी वरील प्रतिसाद तिथे दिले असते तर ती कथा वाचणार्‍यांना 'प्रतिक्रिया' देण्यामागचे कारण कळाले असते ना ! आता इथल्या 'लेख संपादन' सुविधेमुळे प्रतिक्रियेचे प्रयोजनच शून्य झाले. इन्द्रा

In reply to by अभिज्ञ

प्रदीप 07/03/2011 - 14:18
इन्द्रा ह्यांनी ह्यातील काही मुद्द्यांचे उत्तर दिलेच आहे. त्याव्यतिरीक्त अजूनही एक संभाव्य परिस्थिती अशी: चर्चालेखकाने चर्चेची सुरूवात करतांना काही मुद्दे मांडले. प्रतिसादांतून त्याचे खंडन करण्यात आले, त्यामुळे चर्चाकर्त्याने ते मुद्देच मूळ चर्चेतून काढून टाकले. हे, तसेच इन्द्रा ह्यांनी निदर्शिलेले उदाहरण(कथालेखकास त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत--टंकलेखनाच्या नव्हेत--, त्या लेखकाने ह्या लेखात /कथेत/कवितेतच करून टाकल्या तर) त्या सूचना देणारा प्रतिसाद/मूळ चर्चेतील मुद्द्यांचे खंडन करणारा प्रतिसाद 'अनाथ' होईल! मुळात, आपले लेखन, मग ते नव्या धाग्याची सुरूवात करणारे असो अथवा प्रतिसाद असो, हे बाणासारखे असावे. सोडण्यापूर्वी तपासून घ्यावे, नंतर त्याच्या गाभ्याशी खेळ करता येऊ नयेत. ज्याप्रमाणे एकदा प्रतिसादावर कुणाचा प्रतिसाद आला की तो संपादित करता येत नाही, तसेच लेखाचेही असावे.

मुक्त 08/03/2011 - 20:29
मनापासुन प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे शतशः आभार. :) स्वसंपादणाची सोय असल्यामुळे क्रमशः नंतर भाग दोन न करता पहिल्या भागातच पुढील लिखान डकवले आहे. ते डकवत असताना मुळ लिखानात काही ही बदल केला नाही. पुढील लेखात भाग १, २.. अशी काळजी घेईन. आपला नम्र मुक्त.
परशा आपल्या शेळ्या घेवुन आज लौकरच आला होता. परश्याने शेळ्या वाडग्यात कोंडल्या. तान्ह्या-पार्‍हाट्या शेळ्या वेगवेगळ्या बांधल्या. वाडग्याचा झोपाटा पध्दतशीर लावुन झपाझप टांगा टाकीत म्हणजे जवळजवळ पळतच तो घराकडे निघाला. कधी घरी जाईन अशी अनावर घाई त्याला झाली होती. त्याला कारणही तसेच घडले होते. आज दुपारी ओढ्याला पाणवठ्यावर हिवर्‍याच्(एक गाव) एक शेळ्यांचं खांड आलं होतं. त्या शेळ्यांचा आणि परशाच्या खांडाचा मेळा झाला होता. त्या गडबडीत हिवर्‍याच्या खांडातलं एक बकरु चुकून परशाच्या खांडात आलं होतं. परशा घरी आला त्यावेळेस तात्या, परशाचा बाप ओट्यावर बिडी फुंकीत बसला होता.

मुन्ना बदनाम हुआ..

अरुण मनोहर ·

स्पंदना 04/03/2011 - 11:46
एकदम खर! त्यातच भर घालाना किधर तो आग लगेगा, युद्ध फटेगा, डार्लींग मेरे लिये कोइ तो शस्त्र खरिदेगा, पैसा देगा, डार्लींग मेरे लिये फिर इकॉनॉमी चलेगा,डॉलर उठेगा, डार्लींग मेरे लिये, हा बास्टर्ड तेरे लिये.

स्पंदना 04/03/2011 - 11:46
एकदम खर! त्यातच भर घालाना किधर तो आग लगेगा, युद्ध फटेगा, डार्लींग मेरे लिये कोइ तो शस्त्र खरिदेगा, पैसा देगा, डार्लींग मेरे लिये फिर इकॉनॉमी चलेगा,डॉलर उठेगा, डार्लींग मेरे लिये, हा बास्टर्ड तेरे लिये.
गडाफी आता असे म्हणत असेल का? मुन्ना बदनाम हुआ सॅम अंकल तेरे लिये (३ बार) मुन्ने का क्रूड नशीला, गॅस सुनहरा, करम फ़ुटेला रे क्रुड का बाम्ब हुआ, सॅम अंकल तेरे लिये मुन्ना बदनाम हुआ सॅम अंकल तेरे लिये मुन्ने का क्रूड नशीला, गॅस सुनहरा, करम फ़ुटेला रे क्रुड का बाम्ब हुआ, सॅम अंकल तेरे लिये (२ बार) मुन्ना बदनाम हुआ सॅम अंकल तेरे लिये (२ बार) सद्दाम को काटा, हुस्नी को पिटा, हुस्नी को पिटा सद्दाम को काटा, हुस्नी को पिटा, हुस्नी को पिटा है तेरे साजीश में व्हिलनी अदा रे व्हिलनी अदा हाय तुने लादीन को हव्वा बनाने मे हाय तुने लादीन को हव्वा बनाने लाखो डालर दिया लेकीन मुझको मरवाया, ड

प्रसिद्धी

वपाडाव ·

गणेशा 02/03/2011 - 18:40
फालतु अर्थहीन गाणी उगाच फक्त ढिंच्याक म्युजिक देवुन तयार केली ना एकताना खुपच राग येतो .. पण काय करणार .. असल्या गाण्याकडे साफ दुर्लक्ष करतो मी.. वरील गाणी ही खरेच खुप भंकस आहेत. नविन पैकी एक गाणे मधेय सारखे एफ्.एम वर लागायचे मी लगेच चॅनेल चेंज करायचो. गाणे होते : x x x तेरे लिये .. काहीही लिहिलेले आनि पुढे ...तेरे लिये .. काय अर्थ ही नाहिये निट .. जन्नते मांगी मैने तेरे लिये . दुनिया सजायी मैने तेरे लिये .. असलेच काहि तरी. गआणे कधीच पाहिलेले नाहिये हे .. पण डोकेच फिरते एफ.एम ला लागले की ... असीच बरीच गाणी आहेत त्यांची शब्दरचना खुप खालची असती .. खालची आणि सोपी यात फरक आहे. उदा> कधी दूर दूर .. तु समोर .. मन हरवते आज का. का हे असे .. होते असे.. ओढ लागे जीवा .. आभास हा .. हे गाणे सोपे आहे .. पण मस्त वाटते ऐकायला.

In reply to by गणेशा

वपाडाव 03/03/2011 - 10:00
कधी दूर दूर .. तु समोर .. मन हरवते आज का....का हे असे .. होते असे.. ओढ लागे जीवा .. आभास हा ..
हे गाणे नितांत सुंदर आहे याशी बाडिस.. +१ पण तेरे लिये .. हे वाईट्ट/पांचट आहे याच्याशी प्रचंड असहमत. -१ :-( आतिफ भाई की आवाज म्हंजे नजराणा आहे. रचना सुद्धा छान आहे या गाण्याची. बोलही काही वाईट नाहीयेत. एकदा शांतपणे ऐकाच. शेवटी तुमचं मत.

सविता 02/03/2011 - 19:04
उडी उडी मै...कहा उडी उडी...मुडी..मुडी.... असं काहीतरी गाणं आहे... "पा" मधलं.........डोक्यात जातं...शब्दांना काही म्हणजे काहीच अर्थ नाही. बाकी.... मग... पिक्चर चं नाव आठवत नाही..पण अक्षयकुमार आणि बहुधा मधु ( रोजावाली) वर चित्रित झालेलं एक गाणं आहे... "गोरी जो मटके... बालों को झटके... गालों से रस टपके.... कंवारा मन भटके....." अक्षरशः र ला ट जुळवला आहे... "गालों से रस टपके" काय? अरे तो तो काय रसगुल्ला आहे काय? आणि... तसे पण "गालोंसे रस टपके" व्हिज्युअलाईज केले मी नकळत... ओंगळ वाटले....

In reply to by धमाल मुलगा

नगरीनिरंजन 02/03/2011 - 20:39
>>काय येक्केक गाणी निवडलीयेत भौ.... व्वा! असेच म्हणतो. बर्‍याच गाण्यांमध्ये ममता कुलकर्णी बाई आहेत. हा ही मराठी मनाचा एक मानबिंदू?? ;-)

In reply to by सविता

नरेशकुमार 04/03/2011 - 06:53
सविता मॅडम, असल्या गान्यांचा अर्थ शोधण्याच्या नादी लागु णये. यातिल गुढार्थ खुप वेगळे, अश्लिल आनि भयाणक असतात.

In reply to by स्पा

वपाडाव 03/03/2011 - 09:12
स्पा... मी माधुरी बैंचा फ्यान/स्प्लिट/विंडो/सेंट्रलाईझड ए.सी. असल्या कारणाने ते गाणं जाणुन-बुजुन ईसरलो. त्यात काही आपलं मन लागत नाही. -(खैतान/वोल्टास) वपाडाव

ही गाणी म्हणजे 'मस्ट' आहेत या यादीत: १. बेवफा बार में बेवफा बार में.. २. पिंजरा हैं इष्क पिंजरा सोने का! ३. जवानी में अब जंग होने लगी ये चोली मेरी अब तंग होने लगी ४. थोडासा प्यार हुआ है थोडा है बाकी

In reply to by इंटरनेटस्नेही

वपाडाव 03/03/2011 - 09:56
३. जवानी में अब जंग होने लगी ये चोली मेरी अब तंग होने लगी
हे गाणं घेतलं असतं पण ते जरा जास्तच डायरेक्ट आहे ना.
४. थोडासा प्यार हुआ है थोडा है बाकी
पण हे गाणं तसं पहायला गेलं तर चांगलं आहे की. हे या क्याटेगिरीत मोडेल असं वाटत नाही. १ नि २ विषयी सहमत. - (गाण्यांची कदर कर)णारा वपाडाव.

In reply to by वपाडाव

. जवानी में अब जंग होने लगी ये चोली मेरी अब तंग होने लगी हे गाणं घेतलं असतं पण ते जरा जास्तच डायरेक्ट आहे ना. असु दे असु दे.. मी घेतलं ना.. झालं मग! ;) ४. थोडासा प्यार हुआ है थोडा है बाकी पण हे गाणं तसं पहायला गेलं तर चांगलं आहे की. हे या क्याटेगिरीत मोडेल असं वाटत नाही. १४ व्या वर्षी ब्रेक ऑफ झालेल्या पोरीने लिहिलेलं वाटतं... सो इमॅच्युअर. १ नि २ विषयी सहमत. धन्यवाद! :)

In reply to by इंटरनेटस्नेही

वपाडाव 03/03/2011 - 13:22
१४ व्या वर्षी ब्रेक ऑफ झालेल्या पोरीने लिहिलेलं वाटतं... सो इमॅच्युअर.
मग हे गाणं त्या "पहिला पहिला क्रश ..." च्या प्रतिसादांत असायला हवं होतं. व्हॉट से?

आत्मशून्य 02/03/2011 - 20:50
मुझको राणाजी माफ करना, चोरी चोरी मैने भी तो यारी निभायी रे, सरकाई ल्येओ खटिया जाडा लगे है आणी ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है गाणी आपली लय फेवरीट होती तवा. आताच्या आयटमसाँगना तर त्याची सर बी येऊ शकनार न्हाइ. सगळच सालं कमर-शील आन प्लास्टीक झालया आता.................

In reply to by आनंदयात्री

जहर है के प्यार है तेरा चुम्मा
मिपावरील आदरणिय व्यक्तिमत्व असलेल्या आनंदजीयात्री यांचा असा अप्रगल्भ प्रतिसाद पाहून आज आमची मान शरमेनी खाली झुकली. मिपाला अप्रगल्भतेकडे नेणार्‍यांच्यात आज आमच्या मित्राचे नाव जोडले गेल्याने आम्हाला मानसीक त्रास झाला.

विकाल 03/03/2011 - 12:14
अन हे "..................कल सैंयाने ऐसी बोलींग करी..... एक ओवर भी मैं खेल पायी नहीं......" सुमार ९४ ९५... चक्क तब्बू बै.... न गुलशन...!

कभी हंड्रेड वन कभी हंड्रेड टू... होठ रसिले तेरे होठ रसिले.. मोहिन्जादाडो... रोबोट लटका लगा दिया हमने... हिं दुस्तानी आईला रे लडकी मस्त मस्त तू यायला रे... तोफा तोफा तोफा ....

गवि 03/03/2011 - 14:18
साधारण छोट्या गावात केस कापायला बसलोय आणि टेप लागली आहे असा फील देणार्‍या या सर्व गाण्यांची आठवण करुन दिल्याबद्दल आभार. :)

In reply to by गवि

आमचे आगीत चार तेल्शिंतोडे :-
साधारण छोट्या गावात केस कापायला बसलोय आणि टेप लागली आहे असा फील देणार्‍या या सर्व गाण्यांची आठवण करुन दिल्याबद्दल आभार.
म्हणजे गावातील लोक ऐकतात ती 'प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी ' आणि शहरातील लोक ऐकतात ती किंवा शहरातील 'सलून्स' मध्ये लावली जातात ती दर्जेदार गाणी असे गविंना म्हणायचे आहे का? हा भेदभाव शहरी लोकं कधी बंद करणार आहेत ?

In reply to by टारझन

पर्‍या . डॉण्या शी. सहमत आहे किमान बोलुन तरी टोचावे.
टारझन.. सध्या मुक्काम उरुग्वे ह्यांच्याशी अंशतः सहमत आहे. बोलताना बोलावे टोचताना टोचावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वपाडाव 03/03/2011 - 15:44
+१ आमची फोडणीला मिर्ची (कॉलिंग लवंगी .... कॉलिंग लवंगी.... कॉलिंग लवंगी..) सलूनमध्ये बसुन Hit me baby one more time, Doncha think your GF ...... ही आणी असली गाणी कान टवकारत ऐकत असावीत. तरी बरं मी अजुन अल्ताफ राजाची क्यासेट लावली नाही, नाहीतर गविंना चवाळ्यावर बसुन केलेली 'कटिंग' सुद्धा आठवली असती.

In reply to by वपाडाव

गवि 03/03/2011 - 23:22
घ्या.आत्तापर्यंत 20 वर्षे रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली अशा गावी अश्शीच गाणी ऐकत केस कापत असलेल्या गविला शहरी ठरवून पुणेरी शहरी मोकळे ..

In reply to by गवि

>>रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली अशा गावी अश्शीच गाणी ..... ओ गवि, चांगल्या जिल्ह्यांच्या शहरांना गाव काय म्हणता ? तुम्हा पुण्या-मुंबईच्या लोकांना बाकी सगळी गावेच वाटतात काय ? या बामणी वृत्तीचा निषेध. (शोधा ३ वाक्यातील तार्किक संबंध ;-) )

मदनबाण 03/03/2011 - 20:18
अरे पाववड्या कसली लिस्ट दिलीस रे... ;) चला आता अधिकचे टंकन कष्ट घेतो !!! ;) तर... सर्वात प्रथम जाओ चाहे दिल्ली मुंबई आग्रा पाहिलतं का ? असेल तर सुमन (शेखर सुमन नव्हे हो ) कशी वाटली ? ;) वरती स्पावड्याने चोली के पिछे दिलं हाय !!! माधुरीच्या सारखं उत्कॄष्ठ नॄत्य करणारी नायिका भविष्यात देखील होणार नाही... तिला तोड नाही. तिच मै तुम्हारी हुं हे गाणं म्हणजे काय ते पाहिल्यावर कळेल तुम्हाला... ;) इतकं सखोल नाभी दर्शन घडवलयं...बॉब्बो. शिवाय नितंब देखील तितकेच भारी उडवले आहेत !!! ;) त्या गाण्यात एक एफ.एम हुसेन पण दिसलं बघ तुला !!! ;)( लागले सगळे यू-ट्युबवर शोधायला लगेच !!!) ;) हा... तर स्पावड्याने चोली के पिछे गाणं दिल हाय नव्ह त्याच यक रिमिक्स व्हर्जन म्या पाहिलं व्हतं... रिंगा रिंगा गाण्याने केलेले. रसिक जनांसाठी ते इथे देत आहे... हेच म्हंतो की वो मी पण... मुन्नी अन शीला निव्वळ फिक्या की हो या समोर. काय रे पाववड्या... शिला ची अ‍ॅलर्जी झाली काय तुला ? ;) अरे चुन्नी मुन्नी फिक्या पडल्या तिच्या पुढे बघं जरा... कश्या ? तर हे इडियो पहाच जरा... ;) इतक्या यंन्ट्रॅया तिन कश्या मारल्या, त्या देखील एकाच वेळी... ते काय समजलं नाय बॉ मला... कोणाला समजलं असेल्/माहित असेल तर नक्की सांगा हं... तेव्हढीच माझ्या ज्ञानात भर पडेल म्हणतो !!! बाकी मराठी तडका लागलेली शिला पण पाहुन घे... ;) बस्स झालं... उगाच ओव्हर डोस नको !!! काय ? ;) (सौंदर्यभोक्ता);)

In reply to by मदनबाण

वपाडाव 04/03/2011 - 10:09
मदनबाणांनी आपलं वज्रास्त्र मारुन इथे या धाग्याचं संधान केलेलं आहे. त्रिवार __/\__. अवांतर :
माधुरीच्या सारखं उत्कॄष्ठ नॄत्य करणारी नायिका भविष्यात देखील होणार नाही... तिला तोड नाही.
+१११ दिलखेचक अदा, नृत्य कौशल्य, मनमोहक चेहरा, त्यावर खळखळतं हास्य. जाउ द्या राव. तुमी लई शेंटी केलं मला. (माधुरीच्या मदनबाणाने घायाळ होणारा -रसिक) वपाडाव.
शिला ची अ‍ॅलर्जी झाली काय तुला ?
अ‍ॅलर्जी वगैरे काही नाही, पण शिलावहिनी फक्त slice च्या जाहिरातीत आवडणार्यांपैकी मी एक आहे.

देवदत्त 03/03/2011 - 22:56
तेरे दिल की पटरी पे दौडेगी मेरे दिल की रेल.. (आशिक मस्ताने) दरवाजा खुला छोड आयी, नींद के मारे (नाजायज) बाराना दे.. बाराना दे (इन्साफ) ......

१. चुम्मा दे गयी चुम्मा हो गया हम्मा हम्मा.. ओ स्वीटी तुझे देख के, दिल मे बजे सीटी.. तसंच २. वॉल्युम कम कर पापा जग जायेगा.. ३. मम्मी को नही है पता ही अत्यंत सुरेल आणि सभ्य गाणी?? ;)

वपाडाव 04/03/2011 - 10:05

विजुभाऊ 04/03/2011 - 10:50
ओ पडोसन अपनी मुरगी को रखना संभाल मेरा मुर्गा हुवा है दिवाना : जादुगर ( अमिताभ बच्चन) हम तंबु मे बंबु लिये बैठे : अमिताभ बच्चन ( चित्रपट बहुतेक: कुली )

In reply to by गवि

वपाडाव 04/03/2011 - 11:31
(जो मर्द होता है उसे दर्द नही होता.)
नव्हे ते असे आहे. मर्द को दर्द नही होता. जबड्यात हात घातल्याबद्दल स्वारी. -(मर्द मराठा)वपाडाव

In reply to by वपाडाव

गवि 04/03/2011 - 12:26
नाही -१ अमितजींच्या या डायलॉगविषयी मला खात्री आहे. जो मर्द होता है उसे दर्द नही होता. मर्द को दर्द नही होता हे अन्य कुठेतरी किंवा एखाद्या संवादात आले असेल. पण "मर्द" सिनेमाचा मेन डाय्लॉक "जो मर्द होता है उसे दर्द नही होता." आणि ते तंबूचं गाणं त्यातच होतं. इतर मुख्य झलक्स : चाबकाचे फटके, त्यावर मिठागरातील प्रेमपूर्ण मीठचोळणी, आणि तात्काळ गवताच्या गंजीत प्रेमपूर्ण प्रयाण... इ इ त्यानंतर देशातल्या गरीब जनतेचे रक्त रोज भरपूर काढून घेऊन लोणच्याच्या बरण्यांत काढून फडताळांत साठवून ठेवणे आणि इतर वेळात त्यांजकडून दगड धोंडे वाहून कष्टाची कामे करुन घेणे. कृपया तज्ञांनी पाठिंबा द्यावा.

In reply to by स्पा

धमाल मुलगा 04/03/2011 - 18:38
पडद्यावरची 'या ना गुप्ता' म्हणवून घेणारी सळसळणारी बिजली बघायची सोडून गाण्यामागचं नरडं कोणाचं ह्याचा शोध घेत बसला होता? मोठे व्हा! ;)

In reply to by धमाल मुलगा

वपाडाव 05/03/2011 - 10:38
ती बी काय कमी नाय !!!!! लोक आपापल्या परीने जे झेपेल ते करतात्/पाहतात्/ऐकतात. आम्ही मोठे आहोतंच हे.वे.सां.न ल. झेपेल ते ;-) अवांतर : हा प्रतिसाद गविंच्या धाग्यावर यायला हवा होता.

एक 04/03/2011 - 23:32
खुल्ला है राजा" हे शिल्पा शेट्टींच आमंत्रण-वजा-गाणं राहिलं का? पिक्चरचं नाव विसरलो. पण त्यात ३ हिरॉईन्स आणि अक्षयकुमार होता असं म्हणतात. ;)

श्या ! ह्या सगळ्यात आमच्या लाडक्या मिथुनदाचे आणि आयेशा झुणका भाकरीचे* 'घुटुर घुटूम.. .. चढ गया उपर रे अटरीया पे सोना कबुतर रे..' असे काही गाणे कसे विसरले लोक्स ? *शब्द सौ. कणेकर गुर्जी

In reply to by परिकथेतील राजकुमार

वपाडाव 05/03/2011 - 16:33
एक तर परांनी आम्हाला दिलेला फैला प्रतिसाद अन त्यात त्यांनी तो लेख अपुर्ण/अर्धवट वाचुन दिला आहे असं वाटायला कुठेच जागा सोडली नाही. तसं हा त्यांचा दुसरा प्र. आहे पण या आधी त्यांनी आणंदयात्रींचा समाचार घेतला होता. धाग्याविशयी काही लिहिण्यात नव्ह्ते आले. तर राहीला प्रश्न त्या गाण्याचा. ते तर वरंच दुस्र्या क्र. शिलेक्ट केलेलं आहे. एवडं म्ह्त्वाचं कसं इस्रु शकीन मी.
२. चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबुतर. दलाल सिनेमा अन मिथुनदा. आता काय सांगावं अजुन. हे गाणं बस "क्या बात !! क्या बात !! क्या बात !!" यातील चोरी चोरी मैने भी तो यारी निभायी रे हे गाणं तितकंच विरुद्ध म्हणजे अगदी श्रवणीय.

वपाडाव 05/03/2011 - 16:40
या धाग्यावर प्रतिसाद देणार्या सर्व हौशी जणांचे आभार......

गणेशा 02/03/2011 - 18:40
फालतु अर्थहीन गाणी उगाच फक्त ढिंच्याक म्युजिक देवुन तयार केली ना एकताना खुपच राग येतो .. पण काय करणार .. असल्या गाण्याकडे साफ दुर्लक्ष करतो मी.. वरील गाणी ही खरेच खुप भंकस आहेत. नविन पैकी एक गाणे मधेय सारखे एफ्.एम वर लागायचे मी लगेच चॅनेल चेंज करायचो. गाणे होते : x x x तेरे लिये .. काहीही लिहिलेले आनि पुढे ...तेरे लिये .. काय अर्थ ही नाहिये निट .. जन्नते मांगी मैने तेरे लिये . दुनिया सजायी मैने तेरे लिये .. असलेच काहि तरी. गआणे कधीच पाहिलेले नाहिये हे .. पण डोकेच फिरते एफ.एम ला लागले की ... असीच बरीच गाणी आहेत त्यांची शब्दरचना खुप खालची असती .. खालची आणि सोपी यात फरक आहे. उदा> कधी दूर दूर .. तु समोर .. मन हरवते आज का. का हे असे .. होते असे.. ओढ लागे जीवा .. आभास हा .. हे गाणे सोपे आहे .. पण मस्त वाटते ऐकायला.

In reply to by गणेशा

वपाडाव 03/03/2011 - 10:00
कधी दूर दूर .. तु समोर .. मन हरवते आज का....का हे असे .. होते असे.. ओढ लागे जीवा .. आभास हा ..
हे गाणे नितांत सुंदर आहे याशी बाडिस.. +१ पण तेरे लिये .. हे वाईट्ट/पांचट आहे याच्याशी प्रचंड असहमत. -१ :-( आतिफ भाई की आवाज म्हंजे नजराणा आहे. रचना सुद्धा छान आहे या गाण्याची. बोलही काही वाईट नाहीयेत. एकदा शांतपणे ऐकाच. शेवटी तुमचं मत.

सविता 02/03/2011 - 19:04
उडी उडी मै...कहा उडी उडी...मुडी..मुडी.... असं काहीतरी गाणं आहे... "पा" मधलं.........डोक्यात जातं...शब्दांना काही म्हणजे काहीच अर्थ नाही. बाकी.... मग... पिक्चर चं नाव आठवत नाही..पण अक्षयकुमार आणि बहुधा मधु ( रोजावाली) वर चित्रित झालेलं एक गाणं आहे... "गोरी जो मटके... बालों को झटके... गालों से रस टपके.... कंवारा मन भटके....." अक्षरशः र ला ट जुळवला आहे... "गालों से रस टपके" काय? अरे तो तो काय रसगुल्ला आहे काय? आणि... तसे पण "गालोंसे रस टपके" व्हिज्युअलाईज केले मी नकळत... ओंगळ वाटले....

In reply to by धमाल मुलगा

नगरीनिरंजन 02/03/2011 - 20:39
>>काय येक्केक गाणी निवडलीयेत भौ.... व्वा! असेच म्हणतो. बर्‍याच गाण्यांमध्ये ममता कुलकर्णी बाई आहेत. हा ही मराठी मनाचा एक मानबिंदू?? ;-)

In reply to by सविता

नरेशकुमार 04/03/2011 - 06:53
सविता मॅडम, असल्या गान्यांचा अर्थ शोधण्याच्या नादी लागु णये. यातिल गुढार्थ खुप वेगळे, अश्लिल आनि भयाणक असतात.

In reply to by स्पा

वपाडाव 03/03/2011 - 09:12
स्पा... मी माधुरी बैंचा फ्यान/स्प्लिट/विंडो/सेंट्रलाईझड ए.सी. असल्या कारणाने ते गाणं जाणुन-बुजुन ईसरलो. त्यात काही आपलं मन लागत नाही. -(खैतान/वोल्टास) वपाडाव

ही गाणी म्हणजे 'मस्ट' आहेत या यादीत: १. बेवफा बार में बेवफा बार में.. २. पिंजरा हैं इष्क पिंजरा सोने का! ३. जवानी में अब जंग होने लगी ये चोली मेरी अब तंग होने लगी ४. थोडासा प्यार हुआ है थोडा है बाकी

In reply to by इंटरनेटस्नेही

वपाडाव 03/03/2011 - 09:56
३. जवानी में अब जंग होने लगी ये चोली मेरी अब तंग होने लगी
हे गाणं घेतलं असतं पण ते जरा जास्तच डायरेक्ट आहे ना.
४. थोडासा प्यार हुआ है थोडा है बाकी
पण हे गाणं तसं पहायला गेलं तर चांगलं आहे की. हे या क्याटेगिरीत मोडेल असं वाटत नाही. १ नि २ विषयी सहमत. - (गाण्यांची कदर कर)णारा वपाडाव.

In reply to by वपाडाव

. जवानी में अब जंग होने लगी ये चोली मेरी अब तंग होने लगी हे गाणं घेतलं असतं पण ते जरा जास्तच डायरेक्ट आहे ना. असु दे असु दे.. मी घेतलं ना.. झालं मग! ;) ४. थोडासा प्यार हुआ है थोडा है बाकी पण हे गाणं तसं पहायला गेलं तर चांगलं आहे की. हे या क्याटेगिरीत मोडेल असं वाटत नाही. १४ व्या वर्षी ब्रेक ऑफ झालेल्या पोरीने लिहिलेलं वाटतं... सो इमॅच्युअर. १ नि २ विषयी सहमत. धन्यवाद! :)

In reply to by इंटरनेटस्नेही

वपाडाव 03/03/2011 - 13:22
१४ व्या वर्षी ब्रेक ऑफ झालेल्या पोरीने लिहिलेलं वाटतं... सो इमॅच्युअर.
मग हे गाणं त्या "पहिला पहिला क्रश ..." च्या प्रतिसादांत असायला हवं होतं. व्हॉट से?

आत्मशून्य 02/03/2011 - 20:50
मुझको राणाजी माफ करना, चोरी चोरी मैने भी तो यारी निभायी रे, सरकाई ल्येओ खटिया जाडा लगे है आणी ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है गाणी आपली लय फेवरीट होती तवा. आताच्या आयटमसाँगना तर त्याची सर बी येऊ शकनार न्हाइ. सगळच सालं कमर-शील आन प्लास्टीक झालया आता.................

In reply to by आनंदयात्री

जहर है के प्यार है तेरा चुम्मा
मिपावरील आदरणिय व्यक्तिमत्व असलेल्या आनंदजीयात्री यांचा असा अप्रगल्भ प्रतिसाद पाहून आज आमची मान शरमेनी खाली झुकली. मिपाला अप्रगल्भतेकडे नेणार्‍यांच्यात आज आमच्या मित्राचे नाव जोडले गेल्याने आम्हाला मानसीक त्रास झाला.

विकाल 03/03/2011 - 12:14
अन हे "..................कल सैंयाने ऐसी बोलींग करी..... एक ओवर भी मैं खेल पायी नहीं......" सुमार ९४ ९५... चक्क तब्बू बै.... न गुलशन...!

कभी हंड्रेड वन कभी हंड्रेड टू... होठ रसिले तेरे होठ रसिले.. मोहिन्जादाडो... रोबोट लटका लगा दिया हमने... हिं दुस्तानी आईला रे लडकी मस्त मस्त तू यायला रे... तोफा तोफा तोफा ....

गवि 03/03/2011 - 14:18
साधारण छोट्या गावात केस कापायला बसलोय आणि टेप लागली आहे असा फील देणार्‍या या सर्व गाण्यांची आठवण करुन दिल्याबद्दल आभार. :)

In reply to by गवि

आमचे आगीत चार तेल्शिंतोडे :-
साधारण छोट्या गावात केस कापायला बसलोय आणि टेप लागली आहे असा फील देणार्‍या या सर्व गाण्यांची आठवण करुन दिल्याबद्दल आभार.
म्हणजे गावातील लोक ऐकतात ती 'प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी ' आणि शहरातील लोक ऐकतात ती किंवा शहरातील 'सलून्स' मध्ये लावली जातात ती दर्जेदार गाणी असे गविंना म्हणायचे आहे का? हा भेदभाव शहरी लोकं कधी बंद करणार आहेत ?

In reply to by टारझन

पर्‍या . डॉण्या शी. सहमत आहे किमान बोलुन तरी टोचावे.
टारझन.. सध्या मुक्काम उरुग्वे ह्यांच्याशी अंशतः सहमत आहे. बोलताना बोलावे टोचताना टोचावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वपाडाव 03/03/2011 - 15:44
+१ आमची फोडणीला मिर्ची (कॉलिंग लवंगी .... कॉलिंग लवंगी.... कॉलिंग लवंगी..) सलूनमध्ये बसुन Hit me baby one more time, Doncha think your GF ...... ही आणी असली गाणी कान टवकारत ऐकत असावीत. तरी बरं मी अजुन अल्ताफ राजाची क्यासेट लावली नाही, नाहीतर गविंना चवाळ्यावर बसुन केलेली 'कटिंग' सुद्धा आठवली असती.

In reply to by वपाडाव

गवि 03/03/2011 - 23:22
घ्या.आत्तापर्यंत 20 वर्षे रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली अशा गावी अश्शीच गाणी ऐकत केस कापत असलेल्या गविला शहरी ठरवून पुणेरी शहरी मोकळे ..

In reply to by गवि

>>रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली अशा गावी अश्शीच गाणी ..... ओ गवि, चांगल्या जिल्ह्यांच्या शहरांना गाव काय म्हणता ? तुम्हा पुण्या-मुंबईच्या लोकांना बाकी सगळी गावेच वाटतात काय ? या बामणी वृत्तीचा निषेध. (शोधा ३ वाक्यातील तार्किक संबंध ;-) )

मदनबाण 03/03/2011 - 20:18
अरे पाववड्या कसली लिस्ट दिलीस रे... ;) चला आता अधिकचे टंकन कष्ट घेतो !!! ;) तर... सर्वात प्रथम जाओ चाहे दिल्ली मुंबई आग्रा पाहिलतं का ? असेल तर सुमन (शेखर सुमन नव्हे हो ) कशी वाटली ? ;) वरती स्पावड्याने चोली के पिछे दिलं हाय !!! माधुरीच्या सारखं उत्कॄष्ठ नॄत्य करणारी नायिका भविष्यात देखील होणार नाही... तिला तोड नाही. तिच मै तुम्हारी हुं हे गाणं म्हणजे काय ते पाहिल्यावर कळेल तुम्हाला... ;) इतकं सखोल नाभी दर्शन घडवलयं...बॉब्बो. शिवाय नितंब देखील तितकेच भारी उडवले आहेत !!! ;) त्या गाण्यात एक एफ.एम हुसेन पण दिसलं बघ तुला !!! ;)( लागले सगळे यू-ट्युबवर शोधायला लगेच !!!) ;) हा... तर स्पावड्याने चोली के पिछे गाणं दिल हाय नव्ह त्याच यक रिमिक्स व्हर्जन म्या पाहिलं व्हतं... रिंगा रिंगा गाण्याने केलेले. रसिक जनांसाठी ते इथे देत आहे... हेच म्हंतो की वो मी पण... मुन्नी अन शीला निव्वळ फिक्या की हो या समोर. काय रे पाववड्या... शिला ची अ‍ॅलर्जी झाली काय तुला ? ;) अरे चुन्नी मुन्नी फिक्या पडल्या तिच्या पुढे बघं जरा... कश्या ? तर हे इडियो पहाच जरा... ;) इतक्या यंन्ट्रॅया तिन कश्या मारल्या, त्या देखील एकाच वेळी... ते काय समजलं नाय बॉ मला... कोणाला समजलं असेल्/माहित असेल तर नक्की सांगा हं... तेव्हढीच माझ्या ज्ञानात भर पडेल म्हणतो !!! बाकी मराठी तडका लागलेली शिला पण पाहुन घे... ;) बस्स झालं... उगाच ओव्हर डोस नको !!! काय ? ;) (सौंदर्यभोक्ता);)

In reply to by मदनबाण

वपाडाव 04/03/2011 - 10:09
मदनबाणांनी आपलं वज्रास्त्र मारुन इथे या धाग्याचं संधान केलेलं आहे. त्रिवार __/\__. अवांतर :
माधुरीच्या सारखं उत्कॄष्ठ नॄत्य करणारी नायिका भविष्यात देखील होणार नाही... तिला तोड नाही.
+१११ दिलखेचक अदा, नृत्य कौशल्य, मनमोहक चेहरा, त्यावर खळखळतं हास्य. जाउ द्या राव. तुमी लई शेंटी केलं मला. (माधुरीच्या मदनबाणाने घायाळ होणारा -रसिक) वपाडाव.
शिला ची अ‍ॅलर्जी झाली काय तुला ?
अ‍ॅलर्जी वगैरे काही नाही, पण शिलावहिनी फक्त slice च्या जाहिरातीत आवडणार्यांपैकी मी एक आहे.

देवदत्त 03/03/2011 - 22:56
तेरे दिल की पटरी पे दौडेगी मेरे दिल की रेल.. (आशिक मस्ताने) दरवाजा खुला छोड आयी, नींद के मारे (नाजायज) बाराना दे.. बाराना दे (इन्साफ) ......

१. चुम्मा दे गयी चुम्मा हो गया हम्मा हम्मा.. ओ स्वीटी तुझे देख के, दिल मे बजे सीटी.. तसंच २. वॉल्युम कम कर पापा जग जायेगा.. ३. मम्मी को नही है पता ही अत्यंत सुरेल आणि सभ्य गाणी?? ;)

वपाडाव 04/03/2011 - 10:05

विजुभाऊ 04/03/2011 - 10:50
ओ पडोसन अपनी मुरगी को रखना संभाल मेरा मुर्गा हुवा है दिवाना : जादुगर ( अमिताभ बच्चन) हम तंबु मे बंबु लिये बैठे : अमिताभ बच्चन ( चित्रपट बहुतेक: कुली )

In reply to by गवि

वपाडाव 04/03/2011 - 11:31
(जो मर्द होता है उसे दर्द नही होता.)
नव्हे ते असे आहे. मर्द को दर्द नही होता. जबड्यात हात घातल्याबद्दल स्वारी. -(मर्द मराठा)वपाडाव

In reply to by वपाडाव

गवि 04/03/2011 - 12:26
नाही -१ अमितजींच्या या डायलॉगविषयी मला खात्री आहे. जो मर्द होता है उसे दर्द नही होता. मर्द को दर्द नही होता हे अन्य कुठेतरी किंवा एखाद्या संवादात आले असेल. पण "मर्द" सिनेमाचा मेन डाय्लॉक "जो मर्द होता है उसे दर्द नही होता." आणि ते तंबूचं गाणं त्यातच होतं. इतर मुख्य झलक्स : चाबकाचे फटके, त्यावर मिठागरातील प्रेमपूर्ण मीठचोळणी, आणि तात्काळ गवताच्या गंजीत प्रेमपूर्ण प्रयाण... इ इ त्यानंतर देशातल्या गरीब जनतेचे रक्त रोज भरपूर काढून घेऊन लोणच्याच्या बरण्यांत काढून फडताळांत साठवून ठेवणे आणि इतर वेळात त्यांजकडून दगड धोंडे वाहून कष्टाची कामे करुन घेणे. कृपया तज्ञांनी पाठिंबा द्यावा.

In reply to by स्पा

धमाल मुलगा 04/03/2011 - 18:38
पडद्यावरची 'या ना गुप्ता' म्हणवून घेणारी सळसळणारी बिजली बघायची सोडून गाण्यामागचं नरडं कोणाचं ह्याचा शोध घेत बसला होता? मोठे व्हा! ;)

In reply to by धमाल मुलगा

वपाडाव 05/03/2011 - 10:38
ती बी काय कमी नाय !!!!! लोक आपापल्या परीने जे झेपेल ते करतात्/पाहतात्/ऐकतात. आम्ही मोठे आहोतंच हे.वे.सां.न ल. झेपेल ते ;-) अवांतर : हा प्रतिसाद गविंच्या धाग्यावर यायला हवा होता.

एक 04/03/2011 - 23:32
खुल्ला है राजा" हे शिल्पा शेट्टींच आमंत्रण-वजा-गाणं राहिलं का? पिक्चरचं नाव विसरलो. पण त्यात ३ हिरॉईन्स आणि अक्षयकुमार होता असं म्हणतात. ;)

श्या ! ह्या सगळ्यात आमच्या लाडक्या मिथुनदाचे आणि आयेशा झुणका भाकरीचे* 'घुटुर घुटूम.. .. चढ गया उपर रे अटरीया पे सोना कबुतर रे..' असे काही गाणे कसे विसरले लोक्स ? *शब्द सौ. कणेकर गुर्जी

In reply to by परिकथेतील राजकुमार

वपाडाव 05/03/2011 - 16:33
एक तर परांनी आम्हाला दिलेला फैला प्रतिसाद अन त्यात त्यांनी तो लेख अपुर्ण/अर्धवट वाचुन दिला आहे असं वाटायला कुठेच जागा सोडली नाही. तसं हा त्यांचा दुसरा प्र. आहे पण या आधी त्यांनी आणंदयात्रींचा समाचार घेतला होता. धाग्याविशयी काही लिहिण्यात नव्ह्ते आले. तर राहीला प्रश्न त्या गाण्याचा. ते तर वरंच दुस्र्या क्र. शिलेक्ट केलेलं आहे. एवडं म्ह्त्वाचं कसं इस्रु शकीन मी.
२. चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबुतर. दलाल सिनेमा अन मिथुनदा. आता काय सांगावं अजुन. हे गाणं बस "क्या बात !! क्या बात !! क्या बात !!" यातील चोरी चोरी मैने भी तो यारी निभायी रे हे गाणं तितकंच विरुद्ध म्हणजे अगदी श्रवणीय.

वपाडाव 05/03/2011 - 16:40
या धाग्यावर प्रतिसाद देणार्या सर्व हौशी जणांचे आभार......
प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी मुद्दामच लेखाचं नाव अर्धवट ठेवलं. नाहीतर वरूनच कळुन जायचं कि आत काय लिहिले आहे.