मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थोडेसे 'रंग'वणे

चतुरंग ·

टारझन 05/04/2011 - 06:31
व्वा ! रंगाजी वा !! रंग्याचाचा सोबत सर्व मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच इद मुबार्रक आणि मेरी च्रिसमस :) आनंदी आनंद गडे .. रंगां संगे मोद भरे .. वाजवा सनै-चौघडे .. टार्‍या म्हणे

पैसा 05/04/2011 - 11:50
या लेखाच्या निमित्ताने चतुरंग बरेच दिवसानी लिहिते झाले, तसंच 'सुडंबन' हा नवा शब्द मिळाला, म्हणून छान वाटलं. आणखी येऊ द्यात!

In reply to by पैसा

या लेखाच्या निमित्ताने चतुरंग बरेच दिवसानी लिहिते झाले.
मी चुकुन - चतुरंग बरेच दिवसानी नाहते झाले - असे वाचले. नव वर्षाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा!

लिखाळ आणि चतुरंग दोघेही लिहिते झाले... चतुरंगाने लिखाळाच्या दवणीय लेखणीला दिलेली ही दाद म्हणजे मिपाकरांना पर्वणीच आहे. राजेश

टारझन 05/04/2011 - 06:31
व्वा ! रंगाजी वा !! रंग्याचाचा सोबत सर्व मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच इद मुबार्रक आणि मेरी च्रिसमस :) आनंदी आनंद गडे .. रंगां संगे मोद भरे .. वाजवा सनै-चौघडे .. टार्‍या म्हणे

पैसा 05/04/2011 - 11:50
या लेखाच्या निमित्ताने चतुरंग बरेच दिवसानी लिहिते झाले, तसंच 'सुडंबन' हा नवा शब्द मिळाला, म्हणून छान वाटलं. आणखी येऊ द्यात!

In reply to by पैसा

या लेखाच्या निमित्ताने चतुरंग बरेच दिवसानी लिहिते झाले.
मी चुकुन - चतुरंग बरेच दिवसानी नाहते झाले - असे वाचले. नव वर्षाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा!

लिखाळ आणि चतुरंग दोघेही लिहिते झाले... चतुरंगाने लिखाळाच्या दवणीय लेखणीला दिलेली ही दाद म्हणजे मिपाकरांना पर्वणीच आहे. राजेश
वडापाव मिळणार असे समजून जावे आणि अचानक पुरणपोळी समोर यावी तसा मिसळपावावर 'थोडेसे शब्दवणे' हा लेख सामोरा आला. अलवार पुरणपोळीवर पातळ तुपाची धार पडून डाराडूर वामकुक्षीची दवंडी पिटणारा. शब्दनशब्द दवणीय रसाने ओथंबलेला. 'लिखाळ' हे दवण्यांचे टोपण नाव तर नव्हे असे वाटून मी नखे कुरतडतो! पुलाखालच्या कविता करण्यासाठीच खरेतर लिखाळाने कलम हाती घ्यावे. त्याच्या भेसूर कवितेचे जसे शब्द, तसे हे उंबराला आलेले फूल. लिखाळाच्या अनिर्बंध काळ गायब होण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासाठी प्रतिसाद कर्त्यांचे सर्व प्रयत्न. पण तो या सर्वांहून फार हुशार.

मी आणि बीपी

निशदे ·

निशदे 04/04/2011 - 08:04
सर्व वाचकांना दंडवत......... 'लेखनसीमा' हे माझे पहिले लिखाण 'विनोदी लेखन' या विभागात न टाकता 'लेख' या विभागात टाकले होते. याचे मूळ कारण म्हणजे त्या लेखनाला विनोदी म्हणण्याचे धाडस होत नव्हते. अनेक वाचकांनी मात्र ते लेखन विनोदी असल्याचा निर्वाळा दिला होता. हे लेखन मात्र विनोदी विभागात टाकत आहे. कोणालाही सदर लेखन त्या पात्रतेचे नाही असे वाटल्यास इथे खालीच सांगा. म्हणजे याला इतर विभागांमध्ये हलवता येईल. :) कळावे, लोभ असावा आपला नम्र, निशदे

मन१ 04/04/2011 - 08:46
मस्त खुसखुशित लिहिलत मालक. लै भारी. "माझा या बीपी वगैरे प्रकारावर विश्वासच नाही मुळी!!!!!" ... "हो ना, प्रसंग बघून तरी जरा हात आवरायचा"....बायको. ..... कोळी : अहो, रात्रंदिवस उठता बसता कटकट....हा हा हा हा हा हा हा वाक्या वाक्याला टाळ्या.... माणुस, आजारपण आणि त्यावरचं खेळकर भाष्य ह्यावरुन महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताच्या "उपास" ची आठवण झाली. मिपावरच असा अजुन एक लेख होता तो म्हणजे http://www.misalpav.com/node/13366. आणि एका आंतरजालिय अंकात प्रभाकर पेठकर ह्यांचही बीपी का कशासंदर्भात मस्त अनुभव कथन होतं. ते ही शोधुन बघा. नक्की आवडेल. --मनोबा.

In reply to by मन१

निशदे 04/04/2011 - 20:18
मनापासून धन्यवाद....... 'उपास' ची आठवण होणे हा माझ्या लेखनाचा गौरवच म्हणायचा....... :) आपण दिलेला लेख वाचला........अशक्य आहे...... :D

प्रास 04/04/2011 - 11:28
लेख चांगल्यापैकी विनोदी उतरला आहे, काळजी नसावी, नाही तर तो विनोदी आहे का नाही या टेंशनमध्ये उगाच बीपी वाढायचं...... ;-)

In reply to by प्रास

निशदे 04/04/2011 - 20:20
माझे टेन्शन वाढू नये म्हणूनच तो निर्णय तुमच्यावर सोपवला होता.....लोकांचे टेन्शन वाढवायला आम्ही कायम तयार असतो. ;)

खूप दिवसांनी चांगल विनोदी लेखन वाचनात आल. 'व्यंकुची शिकवणी' पैल्यांदा वाचल्यावर जो निर्मळ आनंद मिळाला होता तोच परत अनुभवला.

In reply to by श्रीराम गावडे

निशदे 04/04/2011 - 20:23
खूप दिवसांनी चांगल विनोदी लेखन वाचनात आल.>> अहो असं म्हणू नका......इथे इतके मातब्बर आहेत त्यांच्याकडूनच मलाही प्रेरणा मिळाली....... :) 'व्यंकुची शिकवणी' पैल्यांदा वाचल्यावर जो निर्मळ आनंद मिळाला होता तोच परत अनुभवला.>> मनापासून धन्यवाद........असाच आनंद पुन:पुन्हा देण्याचा प्रयत्न करेन..... :)

नंदन 04/04/2011 - 12:24
जुन्याच विषयावर - तेही विनोदी - वाचनीय, खुसखुशीत लेख लिहिणे हे तसं आव्हानात्मकच काम. ते ह्या लेखात चोख साधले आहे, लेख अतिशय आवडला.

In reply to by नंदन

निशदे 04/04/2011 - 20:25
धन्यवाद नंदन.......लिहिताना फक्त एखाद्या आयुष्यातील कॉमन विषयाबद्दल लिहिण्याचा विचार होता.......सगळी प्रोसेस संपल्यावर विनोदी, वाचनीय आणि खुसखुशीत कसा झाला याचा अजून विचार करत बसलो आहे...... :)

टारझन 04/04/2011 - 13:50
अरे वा ... लै दिवसांनी लै भारी लेख .. ते बी अनपेक्षित :) छान .. जाता जाता : लेख उघडायच्या आधी शिर्षकाच्या शेवटी 'न' लावायचा राहिलाय का असे वाटल्या होते ;)

In reply to by प.पु.

निशदे 04/04/2011 - 20:28
अहो पप्पू, तुम्हाला तरी 'भक्त प्रह्लाद' वाटले, अजून कोणाकोणाला काय वाटले ते काय सांगू तुम्हाला.......:) पण त्यामुळे TRP वाढतो हे नक्की......;)

निशदे 04/04/2011 - 20:31
गणपा, मराठे, अपर्णा, पांथस्थ, शिल्पा आणि बिटिं ना मनापासून धन्यवाद..... :)

धमाल मुलगा 04/04/2011 - 21:36
एकदम काटाकिर्रर्रर्र...... क्या लिखेला है तुमने, बोले तो...ऐसा इद्दर इद्दर काळीज में जा के गुदगुली हुव्या :D बरं, निशदे जरा मला सांगा, ह्या हायपो टेन्शनचा काय इलाज आहे हो? सेम टू सेमच का? ;) (मी तोच इलाज करतोय म्हणून म्हणलं हों ;) )

In reply to by धमाल मुलगा

निशदे 04/04/2011 - 22:53
क्या तुमने पण ऐसा प्रतिक्रिया दिया, की थोडा वेळ डोकेमे हवा चलागया........ (डोके रिकामे होने की वजह से हवा पटकन बाहेर पण आया....) ;) हायपो वाचून पुन्हा गोंधळ उडाला.........:) .....असो. नाही, नाही त्रिवार नाही....................हायपो साठी तुम्ही तोच इलाज करत असाल तर तुमचा आम्ही धिक्कार करतो. हायपो साठी हायपर च्या उलटे उपाय करावेत.......म्हणजेचः १. मित्रांबरोबर पिणे बंद करावे. (एकट्यात प्या काय प्यायची ते) २. ऑफिसामधून लवकर घरी येणे नको. (उकिरडे फुंकायला जागांची कमतरता नसते. त्यातील कोणत्याही एका ठिकाणी जावे) ३. डॉक्टर चेकअपला आजिबात नाही म्हणू नये.. ( दरवेळी चेकअप झाल्यावर " काय बिनडोक आहे हा!!!!मी फर्स्टक्लास आहे आणि हा वाट्टेल ते डायग्नोसिस करतोय. सगळे पैसे खायचे धंदे!! इथे येण्यापेक्षा एखाद्या दुकानात तुझ्यासाठी मस्त साडी घेतली असती....." असे कुटुंबाला सांगावे. काही काळ लोटल्यावर कुटुंबच "काही हायपो वगैरे नाही तुम्हाला..... धडधडीत आहात चांगले" असे म्हणायला लागते. )

In reply to by निशदे

धमाल मुलगा 05/04/2011 - 15:29
क्या बात है! तुम्ही सुचवलेले उपाय करायला सुरुवात केली आणि आजच कारभारणीनं जाहीर केलं 'आपला नेहमीचा डॉक्टर बहुतेक बिघडलाय. तुला ते बि.पी. वगैरे काही नसणारे.' मी क्षणभर चाटच पडलो ना. मनोमन 'निशदे'बाबांचा गंडा बांधुन घेतला. (हौ! नायतर काय? एकतर येमेशीबीतला माणूस, आदराला पात्र असलाच पाहिजे. त्यात असला जालीम उपाय सुचवेल असं वाटलंही नव्हतं. ;) ) . . . उत्तम! गुरुदक्षिणेची 'टिचर्स ५०' खंबाभर आणून ठेवली आहे. कधी देऊ? ;)

In reply to by धमाल मुलगा

निशदे 05/04/2011 - 23:18
साहजिक आहे..........अनुभव नसला तरी निरिक्षण आहे आमचे.......त्यातूनच तर बाबा-बुवा घडतात.....:) एकतर येमेशीबीतला माणूस, आदराला पात्र असलाच पाहिजे.>> धो धो रडलो......एवढ्या आदराची सवय नाही.......येमेशीबीत असणार्‍या आमच्या एका मित्रवर्याला त्याच्या चिरंजीवांनी "बाबा येमेशीबीत काम करतात म्हणजे नक्की काय करतात? "असे म्हणाल्याचे त्याने सांगितले होते त्याची आठवण झाली........ ''टिचर्स ५०'' आणलीच आहे तर जमेल तशी संपवून टाका.........आमची वाट बघण्यात दारू जुनी व्हायची....(काही वेळा तेच अपेक्षित असते....;) )

In reply to by निशदे

धमाल मुलगा 06/04/2011 - 21:21
धन्यवाद! हा कृपाप्रसाद समजुन आम्ही ग्रहण करु. ;)

आदिजोशी 06/04/2011 - 14:15
ज्यांच्यासोबत बसल्यावर आपसूकच दारू कमी ढोसली जाते (आपल्यासाठी न उरल्यामुळे) अशा काही मित्रांची तुम्हाला ओळख करून देतो. फुकटात घेऊन जा.

निशदे 06/04/2011 - 19:26
अशा मित्रांना शत्रूच्या गोटातले समजून त्यांच्याशी लढून जास्त दारू आपण पदरात पाडून घ्यावी असे आमचे ठाम मत आहे.........;)

निशदे 04/04/2011 - 08:04
सर्व वाचकांना दंडवत......... 'लेखनसीमा' हे माझे पहिले लिखाण 'विनोदी लेखन' या विभागात न टाकता 'लेख' या विभागात टाकले होते. याचे मूळ कारण म्हणजे त्या लेखनाला विनोदी म्हणण्याचे धाडस होत नव्हते. अनेक वाचकांनी मात्र ते लेखन विनोदी असल्याचा निर्वाळा दिला होता. हे लेखन मात्र विनोदी विभागात टाकत आहे. कोणालाही सदर लेखन त्या पात्रतेचे नाही असे वाटल्यास इथे खालीच सांगा. म्हणजे याला इतर विभागांमध्ये हलवता येईल. :) कळावे, लोभ असावा आपला नम्र, निशदे

मन१ 04/04/2011 - 08:46
मस्त खुसखुशित लिहिलत मालक. लै भारी. "माझा या बीपी वगैरे प्रकारावर विश्वासच नाही मुळी!!!!!" ... "हो ना, प्रसंग बघून तरी जरा हात आवरायचा"....बायको. ..... कोळी : अहो, रात्रंदिवस उठता बसता कटकट....हा हा हा हा हा हा हा वाक्या वाक्याला टाळ्या.... माणुस, आजारपण आणि त्यावरचं खेळकर भाष्य ह्यावरुन महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताच्या "उपास" ची आठवण झाली. मिपावरच असा अजुन एक लेख होता तो म्हणजे http://www.misalpav.com/node/13366. आणि एका आंतरजालिय अंकात प्रभाकर पेठकर ह्यांचही बीपी का कशासंदर्भात मस्त अनुभव कथन होतं. ते ही शोधुन बघा. नक्की आवडेल. --मनोबा.

In reply to by मन१

निशदे 04/04/2011 - 20:18
मनापासून धन्यवाद....... 'उपास' ची आठवण होणे हा माझ्या लेखनाचा गौरवच म्हणायचा....... :) आपण दिलेला लेख वाचला........अशक्य आहे...... :D

प्रास 04/04/2011 - 11:28
लेख चांगल्यापैकी विनोदी उतरला आहे, काळजी नसावी, नाही तर तो विनोदी आहे का नाही या टेंशनमध्ये उगाच बीपी वाढायचं...... ;-)

In reply to by प्रास

निशदे 04/04/2011 - 20:20
माझे टेन्शन वाढू नये म्हणूनच तो निर्णय तुमच्यावर सोपवला होता.....लोकांचे टेन्शन वाढवायला आम्ही कायम तयार असतो. ;)

खूप दिवसांनी चांगल विनोदी लेखन वाचनात आल. 'व्यंकुची शिकवणी' पैल्यांदा वाचल्यावर जो निर्मळ आनंद मिळाला होता तोच परत अनुभवला.

In reply to by श्रीराम गावडे

निशदे 04/04/2011 - 20:23
खूप दिवसांनी चांगल विनोदी लेखन वाचनात आल.>> अहो असं म्हणू नका......इथे इतके मातब्बर आहेत त्यांच्याकडूनच मलाही प्रेरणा मिळाली....... :) 'व्यंकुची शिकवणी' पैल्यांदा वाचल्यावर जो निर्मळ आनंद मिळाला होता तोच परत अनुभवला.>> मनापासून धन्यवाद........असाच आनंद पुन:पुन्हा देण्याचा प्रयत्न करेन..... :)

नंदन 04/04/2011 - 12:24
जुन्याच विषयावर - तेही विनोदी - वाचनीय, खुसखुशीत लेख लिहिणे हे तसं आव्हानात्मकच काम. ते ह्या लेखात चोख साधले आहे, लेख अतिशय आवडला.

In reply to by नंदन

निशदे 04/04/2011 - 20:25
धन्यवाद नंदन.......लिहिताना फक्त एखाद्या आयुष्यातील कॉमन विषयाबद्दल लिहिण्याचा विचार होता.......सगळी प्रोसेस संपल्यावर विनोदी, वाचनीय आणि खुसखुशीत कसा झाला याचा अजून विचार करत बसलो आहे...... :)

टारझन 04/04/2011 - 13:50
अरे वा ... लै दिवसांनी लै भारी लेख .. ते बी अनपेक्षित :) छान .. जाता जाता : लेख उघडायच्या आधी शिर्षकाच्या शेवटी 'न' लावायचा राहिलाय का असे वाटल्या होते ;)

In reply to by प.पु.

निशदे 04/04/2011 - 20:28
अहो पप्पू, तुम्हाला तरी 'भक्त प्रह्लाद' वाटले, अजून कोणाकोणाला काय वाटले ते काय सांगू तुम्हाला.......:) पण त्यामुळे TRP वाढतो हे नक्की......;)

निशदे 04/04/2011 - 20:31
गणपा, मराठे, अपर्णा, पांथस्थ, शिल्पा आणि बिटिं ना मनापासून धन्यवाद..... :)

धमाल मुलगा 04/04/2011 - 21:36
एकदम काटाकिर्रर्रर्र...... क्या लिखेला है तुमने, बोले तो...ऐसा इद्दर इद्दर काळीज में जा के गुदगुली हुव्या :D बरं, निशदे जरा मला सांगा, ह्या हायपो टेन्शनचा काय इलाज आहे हो? सेम टू सेमच का? ;) (मी तोच इलाज करतोय म्हणून म्हणलं हों ;) )

In reply to by धमाल मुलगा

निशदे 04/04/2011 - 22:53
क्या तुमने पण ऐसा प्रतिक्रिया दिया, की थोडा वेळ डोकेमे हवा चलागया........ (डोके रिकामे होने की वजह से हवा पटकन बाहेर पण आया....) ;) हायपो वाचून पुन्हा गोंधळ उडाला.........:) .....असो. नाही, नाही त्रिवार नाही....................हायपो साठी तुम्ही तोच इलाज करत असाल तर तुमचा आम्ही धिक्कार करतो. हायपो साठी हायपर च्या उलटे उपाय करावेत.......म्हणजेचः १. मित्रांबरोबर पिणे बंद करावे. (एकट्यात प्या काय प्यायची ते) २. ऑफिसामधून लवकर घरी येणे नको. (उकिरडे फुंकायला जागांची कमतरता नसते. त्यातील कोणत्याही एका ठिकाणी जावे) ३. डॉक्टर चेकअपला आजिबात नाही म्हणू नये.. ( दरवेळी चेकअप झाल्यावर " काय बिनडोक आहे हा!!!!मी फर्स्टक्लास आहे आणि हा वाट्टेल ते डायग्नोसिस करतोय. सगळे पैसे खायचे धंदे!! इथे येण्यापेक्षा एखाद्या दुकानात तुझ्यासाठी मस्त साडी घेतली असती....." असे कुटुंबाला सांगावे. काही काळ लोटल्यावर कुटुंबच "काही हायपो वगैरे नाही तुम्हाला..... धडधडीत आहात चांगले" असे म्हणायला लागते. )

In reply to by निशदे

धमाल मुलगा 05/04/2011 - 15:29
क्या बात है! तुम्ही सुचवलेले उपाय करायला सुरुवात केली आणि आजच कारभारणीनं जाहीर केलं 'आपला नेहमीचा डॉक्टर बहुतेक बिघडलाय. तुला ते बि.पी. वगैरे काही नसणारे.' मी क्षणभर चाटच पडलो ना. मनोमन 'निशदे'बाबांचा गंडा बांधुन घेतला. (हौ! नायतर काय? एकतर येमेशीबीतला माणूस, आदराला पात्र असलाच पाहिजे. त्यात असला जालीम उपाय सुचवेल असं वाटलंही नव्हतं. ;) ) . . . उत्तम! गुरुदक्षिणेची 'टिचर्स ५०' खंबाभर आणून ठेवली आहे. कधी देऊ? ;)

In reply to by धमाल मुलगा

निशदे 05/04/2011 - 23:18
साहजिक आहे..........अनुभव नसला तरी निरिक्षण आहे आमचे.......त्यातूनच तर बाबा-बुवा घडतात.....:) एकतर येमेशीबीतला माणूस, आदराला पात्र असलाच पाहिजे.>> धो धो रडलो......एवढ्या आदराची सवय नाही.......येमेशीबीत असणार्‍या आमच्या एका मित्रवर्याला त्याच्या चिरंजीवांनी "बाबा येमेशीबीत काम करतात म्हणजे नक्की काय करतात? "असे म्हणाल्याचे त्याने सांगितले होते त्याची आठवण झाली........ ''टिचर्स ५०'' आणलीच आहे तर जमेल तशी संपवून टाका.........आमची वाट बघण्यात दारू जुनी व्हायची....(काही वेळा तेच अपेक्षित असते....;) )

In reply to by निशदे

धमाल मुलगा 06/04/2011 - 21:21
धन्यवाद! हा कृपाप्रसाद समजुन आम्ही ग्रहण करु. ;)

आदिजोशी 06/04/2011 - 14:15
ज्यांच्यासोबत बसल्यावर आपसूकच दारू कमी ढोसली जाते (आपल्यासाठी न उरल्यामुळे) अशा काही मित्रांची तुम्हाला ओळख करून देतो. फुकटात घेऊन जा.

निशदे 06/04/2011 - 19:26
अशा मित्रांना शत्रूच्या गोटातले समजून त्यांच्याशी लढून जास्त दारू आपण पदरात पाडून घ्यावी असे आमचे ठाम मत आहे.........;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
"मला हाय बीपी dignose झाले आहे." आणि मंडळीमध्ये गोंधळ माजला. पण या प्रस्तावानेकडे येण्याआधी अगदी जवळच्या भूतकाळात डोकावून पाहिले पाहिजे. १५ दिवसांपूर्वी: सोमवारी सकाळी उठल्यावर रेग्युलर कामे आटपली. या कामाना रेग्युलर म्हणायचे हे लहानपणापासून सर्व लोक म्हणत असल्याने मीसुद्धा त्यांना रेग्युलर कामे म्हणतो. पण हा शब्द मला मान्य नाही. रेग्युलर कामे म्हणजे ज्यामध्ये इनपुट ठरलेले आणि आउटपुट देखील ठरलेले. मात्र सकाळच्या कामांचे आउटपुट रात्रीच्या इनपुट वर ठरलेले असते. रात्रीचे इनपुट बिघडले कि सकाळचे काम रेग्युलर होण्याची शक्यताच नाही. एकंदरीत हा सगळा मामला गोंधळाचा आहे. असो.

..और गिटार.. ४

गवि ·

स्पा 01/04/2011 - 16:24
अफाट ,तुफान, कडक, माइंड ब्लोईंग ....... परांजप्या मात्र करुणानिधीसारखा त्याच्या बाबांचा गॉगल लावून आला होता. हा हा हा हा , लय भारी पुढचा भाग लवकर लिहा

प्रास 01/04/2011 - 16:27
या टायमालाबी नेहमीप्रमाणेच लय म्हणता लय भारी लिवलंय बगा...... मजा आलीये..... येऊन्द्या फुढले भाग.....

प्रचेतस 02/04/2011 - 18:48
सर्व प्रसंग अक्षरशः डोळ्यांसमोर उभे राहतात. गविंची गिटार मालिका आणि ५० फक्त यांची तुमचं आमचं या दोन जबराट मालिका चालू असल्याने आम्हा वाचकांना पर्वणीच.

पिंगू 02/04/2011 - 21:18
>>> जाधवाने डाळ नासली होती..तीही मोका साधून.. च्यामारी प्रत्येक लव्हस्टोरीत व्हिलन हा असतोच.. बाकी जाधवचं पुढे काय घातलं.. हे वाचायला आतुर आहे. - पिंगू

आनंदयात्री 05/04/2011 - 01:13
बेष्ट. आता हिरोच्या साईडने पण काही घडतय हे वाचुन मस्त वाटले. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक .. - (हागरा) आंद्या

स्पा 01/04/2011 - 16:24
अफाट ,तुफान, कडक, माइंड ब्लोईंग ....... परांजप्या मात्र करुणानिधीसारखा त्याच्या बाबांचा गॉगल लावून आला होता. हा हा हा हा , लय भारी पुढचा भाग लवकर लिहा

प्रास 01/04/2011 - 16:27
या टायमालाबी नेहमीप्रमाणेच लय म्हणता लय भारी लिवलंय बगा...... मजा आलीये..... येऊन्द्या फुढले भाग.....

प्रचेतस 02/04/2011 - 18:48
सर्व प्रसंग अक्षरशः डोळ्यांसमोर उभे राहतात. गविंची गिटार मालिका आणि ५० फक्त यांची तुमचं आमचं या दोन जबराट मालिका चालू असल्याने आम्हा वाचकांना पर्वणीच.

पिंगू 02/04/2011 - 21:18
>>> जाधवाने डाळ नासली होती..तीही मोका साधून.. च्यामारी प्रत्येक लव्हस्टोरीत व्हिलन हा असतोच.. बाकी जाधवचं पुढे काय घातलं.. हे वाचायला आतुर आहे. - पिंगू

आनंदयात्री 05/04/2011 - 01:13
बेष्ट. आता हिरोच्या साईडने पण काही घडतय हे वाचुन मस्त वाटले. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक .. - (हागरा) आंद्या
लेखनप्रकार
3

चेन्नई पुणे चेन्नई -- भाग -१

मराठमोळा ·

प्यारे१ 01/04/2011 - 12:29
>>>>शेवटी मी माझ्या लॅपटॉपवर गाणे लावली आणि उद्या हॉटेल बदलुया असा विचार करत झोपी गेलो. त्याऐवजी आणखी लिहिले असतेत तर वाचायला आणखी मजा आली असती ना???? सापटींगला- जेवण झाले का? नागडोल्ला- .....??? आवडेश.

छोटा डॉन 01/04/2011 - 12:38
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. वाचतो आहे. बाकी सगळ्याच शहरांची काही काही खासियत असते व त्यासगट शहर आवडुन घ्यावे, तिथली संस्कृती आणि समाज कस्टमाईज न करता आहे तस्सा एंजॉय करावा, त्यात ज्याम मज्जा येते. तुम्ही सांगितलेली सिच्युएशन ही प्रत्येक शहरात थोड्याफार फरकाने अगदी तश्शीच असते. ( इथे मी तुम्हाला तिथली लोकल भाषा येत नाही हे अ‍ॅज्युम करत आहे ). समजा तुम्ही अशाच अवतारात पुण्यात स्वारगेट किंवा पुणे स्टेशनला उतरलात आणि तिथल्या रिक्षावाल्याकडे ( हो, पुण्यात टॅक्श्याबिक्श्याची चैन नाही हो ) चौकशी करायला गेलात की तो पहिल्या फटक्यात तुम्हाला 'नाही'च म्हणेल, तुम्हाला कुठल्या भागात जायचे हा प्रश्न नंतरचा. तुमच्या भागात जाणारी रिक्षा सापडली तर तो भाडे इतके मागेल की त्याच भाड्यात अजुन थोडे पैसे घातले तर एखाद्या नव्या गाडीचे डाऊनपेमेंट करुन तुम्ही नव्या गाडीतुन घरी जाऊ शकाल. लोकल भाषा येत नसल्याचा तितकासा त्रास पुण्यात होत नाही, मात्र चुकुन तुम्ही पेठ किंवा एखाद्या 'कडव्या' एरियात घुसलात तर मात्र तुम्हाला हाच अनुभव येईल. बाकी तिथल्या चालीरिती लवकर शिकलात तर उत्तम नाहीतर 'आमच्या पुण्यात ना हे अजिबात असे नसते' वगैरे ऐकुन घ्यायची तयारी ठेवाच ... समजा तुम्ही पहिल्यांदाच बेंगलोर / मुंबईला उतरता आहात तर तिथले स्टँड / रेल्वे स्टेशन ह्यांची 'भव्यता' पाहुन तुमची छाती तिथेच दड्पुन जाईल. शिवाय तिथली भयंकर पळापळ आणि फास्ट लाईन पाहुन जे दडपण येईल ते वेगळेच. प्रथेप्रमाणे इथले रिक्षा / टॅक्सीवाले तुम्हाला व्यवस्थित चुना लावतीलच. समजा लोकल भाषा येत असेल तर काम थोडेफार सुलभ होईल इतकाच काय तो फरक ... समजा तुम्ही फ्रांकफर्टच्या टर्मिनलवर उतरलात आणि शहरात निघालात आणि तुम्हाला जर्मन येत नाही असे असल्यास मिलॉर्ड मामला जरा कठिण आहे. तुम्हाला मदत करायला उत्सुक असलेले लोक पावलापावलावर आढळतील पण त्यांना जर्मन सोडुन इतर भाषा ना के बराबर येतात, इंग्रजीही अगदीच तुमच्या त्या चेन्नैच्या कॅबवाल्यासारखी. सगळे फलक, उद्घोषणा वगैरे सगळे सगळे जर्मनमध्ये. हॉटेलमध्ये चेक-इन कराल तर ढिगभर जर्मन / फ्रेंच चॅनेल्स आणि बीसीसी / सीएनएन असे १-२ इंग्रजी चॅनेल्स. बोलणे अघळपघळही नाही आणि अगदी तुसडेपणाही नाही. पैशाच्या बाबतीत अगदी हापापलेपणा नसला तरी किमत बडी जास्तीच आहे जनाब ... समजा तुम्ही पंढरपुर / तुळजापुर च्या स्थानकावर उतरलात तर तुमचे असे स्वागत होईल आणि इतके लोक तुमची आस्थेने चौकशी करतील की ज्याचे नाव ते. तुम्हाला 'मालक, यजमान, देवा, साहेब' अशा अनेक विशेषणांनी अलंकृत केले जाईल, तुमच्या बॅगा वगैरे उचलुन तुमची सेवा केली जाईल. ५ श्टार सुविधा देतो म्हणुन बंद पडलेल्या पंख्याखालच्या डुगडुगत्या कॉटवर तुम्हाला स्थानपन्न केले जाईल आणि शेवटी तुमचा खिसा मजबुत कापला जाईल. मात्र गोड बोलणे आणि सरबराईची आव आणणे ह्यात गुंजभरसुद्धा काटकसर नाही बरं. असो, वरचेच पुन्हा लिहतो. सगळ्याच शहरांची काहीना काही खासियत असते व त्यासगट शहर आवडुन घ्यावे, तिथली संस्कृती आणि समाज कस्टमाईज न करता आहे तस्सा एंजॉय करावा, त्यात ज्याम मज्जा येते. बाकी नव्या शहरात आवर्जुन एंजॉय करावी ती गोष्ट म्हणजे तिथली खाद्यसंस्कृती ! तुम्ही चेन्नैत आहात म्हणजे ह्या बाबतीत तुम्ही नशिबवान आहात. एखाद्या विकेंडला सकाळपासुनच ही खाद्ययात्रा सुरु करा आणि संध्याकाळी येताना आकंठ पोट भरुनच परत या. दक्षिणेत अलमोस्ट कुठेही मिळनारी 'फिल्टर कॉफी' हे प्रेमात पाडणारे रसायन आहे. चैन्नेत आहात तर एखादा रजनीचा मुव्ही चक्क 'थेट्रात' जाऊन वेंजॉय करा. एवढे सगळे करता करता पाहता पाहता तुमचा मुक्काम संपुन जाईल आणि आपल्या देशी परताताना बिलिव्ह मी तुम्ही त्या शहराला 'मिस' कराल :) इति लेखनसीमा :) पुढच्या भागाची वाट पहात आहे .. - छोटा डॉन

In reply to by गणपा

मृत्युन्जय 01/04/2011 - 14:05
तो त्यांनी लेख म्हणुनच लिहिला होता पण मिपावर टाकता टाकता इतका उशीर झाला की प्रतिसाद म्हणुन कामी आला

In reply to by छोटा डॉन

नि३ 01/04/2011 - 14:12
ते पंढरपुर ,जर्मन,पुणे,मुंबई, बँगलोर ते सर्व ठीक आहे पण चेन्नई????? या बाबतीत डॉन यांच्याशी प्रचंड असहमत.. चेन्नई मधे राहण्याचा ३.४ वर्षाचा माझाच नाही माझ्या बरोबर जेही महाराष्ट्रीयन आणी ईतर उत्तर भारतीय मित्र होते त्यांच्या आयुष्यातील अतीशय वाईट अनुभव आहे... हा चेन्नई मधील काळ आम्ही कसा काढला ( होय काढला ) हे आम्हालाच माहीत आणी याबतीत लिहायचे झाले तर एक मोठा ग्रंथच लिहुन होईल्.असो.. आता आम्ही आमच्या ऊरलेल्या जिवनात आयुष्यात चेन्नईत जाने तर सोडा..जर कोणी तेथे जात असेल तर आम्हाला त्याची अतंत्य किव वाटते.आमच्या दुश्मना लाही चेन्नई त जाण्याचे काम न पडो अशी ईश्वर चर्णी प्रार्थना.. लेख मालकाला लवकरच सदबुद्धी सुचो आणी ते नरकातुन लवकरच बाहेर यावे अशी ईश्वर चर्णी प्रार्थना धन्यवाद अवांतर : भावनाला खुप आवर घालुनच प्रतीसाद लिहला आहे..अन्यथा संपादकांना ऊगीच प्रतीसाद संपादीत करावा लागला असता.

In reply to by नि३

छोटा डॉन 01/04/2011 - 14:24
सहमत आहे. प्रत्येकाचे अनुभव आणि त्यानुसार बनलेले मत वेगळे असु शकते, तुमचेही खरे आहे असे मानतो. जो अनुभव एकला आला तो दुसर्‍याला यावाच असे नाही. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 05/04/2011 - 01:06
पीटीआयः "माझे बंगलोरमधील दिलखेचक अनुभव" अशी लेखमाला लवकरच डॉनराव लिहणार आहेत असे सुत्रांकडुन खात्रीशीररित्या कळते. काही भागांचे नावे पण लिक करण्यात आम्हाला यश मिळाले आह, ते खालील प्रमाणे, १. रंग माझा वेगळा -दाक्षिणात्यांच्या रंगासारखा आपला रंग असेल तर आपण किती सहजगत्या मैत्रिणी मिळवु शकता याचे दिलखुलास वर्णन. (केशरचनेवर पानपुरके) २. मेरु - सर्वसामान्य उच्चभ्रुंचे वाहन - मेरुत दाटिवाटीने केलेल्या प्रवासाचे मजेशीर अनुभव (भर उकाड्यात) ३. लिवइन चे सोनेरी दिवस - #$#$%$!%^^&!@*&*(*)(*!@!@%^&%!@*&!@^!^@ - आंद्याराझ्झी

आनंद 01/04/2011 - 12:40
एवढ काही वाइट नाहीए चेन्नै. माझ तर ते एक आवडत्या शहरा पैकी आहे. काय होत , मना विरुध्द कुठे ही जाव लागल की बरी गोष्ट ही वाइट वाटायला लागते.

तर्री 01/04/2011 - 13:04
सर्वना भवन मध्ये भोजनाचा बेत आखा. भाताचे पर्वत परातीतून पानात पडताना पहा.....भाताचे लाडू करून तोंडात भिर्कवतानाची ऐट अनुभवा. लेख चांगला आहे ....पु.ले.शु.

In reply to by नगरीनिरंजन

मैत्र 01/04/2011 - 14:40
लेखापेक्षा डॉन्राव बंगलोरी यांचा लेख आवडला आणि पटला. चेन्नई जरा जास्त भीषण आहे बंगलोर / हैद्राबाद पेक्षा... विशेषतः रिक्षा आणी भाषा. तसे बंगलोरचे रिक्षावाले चेन्नई च्या मग्रूरीला हरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण अजून जमलं नाहीये पुरेसं. त्या शहराची मजा समजून घेऊन राहिलात तर प्रत्येक ठिकाण एक वेगळा अनुभव असतो. संस्कृतीचं आणि रचनांचं झपाट्यानं 'सपाटीकरण' (Flattenization) होण्याच्या काळात आपली बरी वाईट वैशिष्ट्यं टिकवून ठेवणं हे काही वाईट नाही. पुणे मुंबई, बंगलोर, चेन्नई, हैद्राबाद, दिल्ली सगळं एकाच पद्धतीचं एका साच्यातलं असेल तर मजा काय ? वाहतूकीच्या सोयी, स्टेशन आणि विमानतळ तसेही बरेच एकसारखे (standardize) झाले आहेतच की.. डॉन्रावांच्या सल्ल्याने आधी फिल्टर कॉफी मारा. थोडी शोधाशोध केली तर हवी ती कॉफी (अरेबिका / रोबस्टा) ताजी दळून मिळण्याची उत्तम ठिकाणं चेन्नई मध्ये मिळतील. सरवणा भवन चौका चौकात आहेत. मज्जा करा. बस एक मुंबईला सुद्धा भारी पडणारी दमट हवा मात्र पार वाट लावते. पु ले शु...

विजुभाऊ 01/04/2011 - 13:32
चेन्नई त आहात तिथल्या मैलापूर भागात जाऊन घराघरातून दरवळणार्‍या कॉफीच्या सुवासाचा मस्त आस्वाद घ्या. तमिळ शिकणे खरोखरच तितके अवघड नाही. तुम्ही थोडा प्रयत्न केलात तर लोक खूप मदत करतात. रजनीचा पिक्चर थेट्रात एन्जॉय करणे या सारखी मज्जा दुजी नाही. थेट्रातल्या " यै यार यार पानमसाल " सारख्या झैराती त्या थुलथुलीत हिरॉईनी आणि तमील पब्लीक एन्जॉय करायला लागलात की तुम्ही पूर्ण तमीळ झालात म्हनून समजा. एक मात्र करा "पॅरीस" भागातील फूटपाथवरील विक्रेत्यांकडे चुकूनही फिरकू नका. त्याच भागात बॅन्क ऑफ महाराष्ट्र च्या खाली गुजरात मंडळ मध्ये तुम्हाला गुजराथी जेवण मिळेल. खणावळी सारखे आहे पण चवीला एकदम पुण्यात गेल्यासारखे वाटेल

विकाल 01/04/2011 - 13:48
माझा मित्र चैन्नै ला गेला आहे नुकताच....! आणि हो नवीन लग्न झालय हो त्याचं... दोघेही तिथेच आहेत आता २ वर्ष..! व्य नि ओळख करुन देउ का... तेवढाच आधार एकमेकाना...?

योगप्रभू 01/04/2011 - 13:49
मस्त वर्णन करताय. लिहित राहा. एकदा मुंबईहून येताना नाईलाज म्हणून चेन्नई एक्स्प्रेसमध्ये (बहुधा मंगला एक्स्प्रेस म्हणतात तिला) घुसलो होतो. दाराशीच उभा होतो. दादर सुटताच तामीळ पब्लिकने डबे काढून दहीभात आणि लोणचे ओरपायला सुरवात केली. सगळा डबा आंबूस वासाने भरुन गेला. शिवाय मचमच करत खाणे आणि वचवच करत बोलणे, ही त्यांची मुरलेली सवय. खंडाळ्याच्या घाटात मोकळी हवा मिळाली तेव्हा सुटकेचा नि:श्वास टाकला.

गणेशा 01/04/2011 - 13:55
मस्त लिहिले आहे ... वाचत आहे ... आमचे पुणे - मुंबई - पुणे च असते .. तरीही बाईक नसताना ही पुण्याचा त्रास वाटतो .. त्यामुळे तुमची स्थीती कळते आहे .. तरी आनंद उपभोगत आहे अशयाविर्भावात मनाला समजावले की थोड्यावेळासाठी तरी प्रसन्न वाटेल ..

"इनक तामिल तेरियद.." अस काहीस वाक्य मी पाठ केल होत... जिकडे तिकडे तेच हानायचो !! बाकी चेन्नई म्हणजे डोमेस्टिक फ्लिईट ने फॉरेन मध्ये काळ्या पाण्या साठी जाण्याच निखळ आनंद देऊन जात... :) पु.ले.शु.

मस्त रे राकु ! बर्‍याच दिवसांनी लिहिलेस :) पण अ‍ॅजयुज्वल झकास लिहिले आहेस. पु.भा.प्र. *डान्याचा प्रतिसाद अतिशय भिकारचोट आहे हे जाता जाता नमुद करतो.*

५० फक्त 01/04/2011 - 14:18
+१ टु तर्री, मी आज पर्यंत दोनदाच गेलो आहे चेन्नईत पण, अजुन सुद्धा केळीच्या पानावर भात आणि रस्समची चव आयुष्यभर विसरणार नाही. तसेच सकाळी एका मोठ्या वाडग्यात काठापर्यंत भरुन रस्सम आणि त्यात तरंगणा-या ३-४ इडल्या. बास रे., आयला, तिन-चार डाळींची मसाला पावडर, कडिपत्ता, आलं आणि पाणि या एवढ्या पदार्थातुन अशी चव निर्माण करणं याला साष्टांग दंडवत. असो, आत्ताच जेवण झालं आहे, आणि जवळ कधी तिकडं जायचा योग नाही, उगा आठवणि काढुन तोंड खवळायला नको.

श्रावण मोडक 01/04/2011 - 14:53
मी माझ्या लॅपटॉपवर गाणे लावली आणि उद्या हॉटेल बदलुया असा विचार करत झोपी गेलो.
हं. उठा आता. पुढचा भाग लिहायचा आहे...

रेवती 03/04/2011 - 00:33
वाचते आहे. मला चेन्नैमध्ये चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव आले. पाऊस पडत असताना, पडून गेल्यावर तर पुण्याचे रस्ते गुळगुळीत म्हणता येतील इतके खड्डे असलेल्या रस्त्यांवरून अमाप पैसे घेउन रिक्षा, टॅक्सीवाले नेतात. अगदी त्याच प्रकारचे चांगले वाईट अनुभव न्युयॉर्कलाही आले. डॉनरावांशी सहमत. ते सध्या बंगलोरला 'मिस' करत आहेत असे समजण्यास वाव आहे.;)

प्रशु 03/04/2011 - 13:40
मला माझ्या गुरगांवच्या वास्तव्याची आठवण आली, जिवघेणा उकाडा, एकटेपणा आणि एका रिक्शात सोळा सोळा जण बसुन केलेला प्रवास आठवला.. माझ्या आयुष्यातले एकदम बेकार दिवस...

शिल्पा ब 04/04/2011 - 04:16
लेख आणि छोटा डॉनचा प्रतिसाद दोन्ही छान. मी केरळ आणि कर्नाटक या दोनच दक्षिण राज्यात गेलेय पण अनुभव छान आले. लोक अगदी प्रेमाने बोलायचे आणि वागवायचे. खासकरून कर्नाटकमधील लोक आणि त्यांचे जेवण दोन्ही मस्त. अपवाद फक्त एकच. कधीतरी चेन्नईला जाऊन येईन म्हणते. मुंबई अन पुण्याचा अनुभव गाठीशी असल्याने फारसा त्रास होणार नाही अशी अपेक्षा करते.

अन्या दातार 04/04/2011 - 14:49
आमचे हैद्राबाद दि बेष्ट बगा या बाबतीत. उर्दुमिश्रित हिंदी कळायला २-३ दिवस तरी जातातच. उदा. क्या चाहिये च्या ऐवजी क्या होना? (होना!!!) एकदा दुकानात गेलो असता हा प्रश्न मला मलिंगाच्या यॉर्कर सारखा वाटला. मी खुळचटासारखे: "मुझे कुछ नही होना, सिर्फ पेन चाहिये" असे म्हणालो होतो! बाकी रिक्षावाले एमजीबीएस वर लुटतात हे मात्र खरं आहे. बाकी शहरात फारसे लुटत नाहीत.

In reply to by अन्या दातार

मैत्र 05/04/2011 - 12:28
अस्सल हैद्राबादी जसं क्या होना म्हणतो (अगदी रिक्षावाल्याला 'मेहदीपटनम / खैरताबाद जाना' म्हटलं तर फाउल. 'मेहदीपटनम होना' म्हटला की खरा इथला...) तसंच अस्सल हैद्राबादी एमजीबीएस नाही म्हणत त्याला... इमली बन हेच खरं लोकल नाव :) कोणा मियांला महात्मा गांधी बस स्टँड म्हणालात तर हैद्राबाद बाहेरचं कुठलं नाव आहे वाटेल :)

मृगनयनी 05/04/2011 - 14:19
म.मो. आणि छो.डॉ. यान्चे लेख ;) आणि बाकीचे माननीय... या सगळ्यांचे प्रतिसाद वाचले! :) - ४-५ महिन्यान्पूर्वी "चेन्नई"ला जायचा सुयोग आला... तेव्हा प्रकर्षाने जाणवले...की "हे" लोक अतिथींचे स्वागत खूप छान पद्धतीने करतात. बर्‍याचदा .. "भाषा" एक अडचण बनतेही.... पण आपण जर त्यान्च्या पद्धातीने "इन्लिश" बोलले.. तर मग जास्त प्रॉब्लेम नाही येत! तसंच आपण तिथल्या "अन्कल" , "आन्टी" ला .. जर "आ$प्पा", "अ$म्मा" असे सम्बोधले... तर त्यान्ना ते जास्त "टची" वाटते.... आणि ते पटकन आपलेसे होतात! ;) इथ्लं ऊनही खूप कडक असतं.. पण इथली एकही बाई किन्वा मुलगी (मुस्लिम सोडून) डोक्याला स्कार्फ किन्वा स्टोल किन्वा तत्सम रुमाल वगैरे वापरताना दिसत नाही!,.. जसं आपल्याकडे (पुण्यामध्ये) स्कीन टॅन होऊ नये म्हणुन बर्याच प्रिकॉशन्स घेतल्या जातात! इथली मन्दिरं लाजवाब आहेत!... फक्त पुजारी लोक... खन्डणी वसूल करतात! तसंच मन्दिराबाहेर "पादत्राणं" फुकट / फ्री मध्ये साम्भाळणारे लोक सुद्धा नन्तर "खुशी खुशी" आपण त्यान्ना काही तरी द्यावं... म्हणून प्रचन्ड आग्रही असतात... या लोकान्ना "हिन्दी" विशेष बोलता येत नाही... पण "खुशी खुशी" हा शब्द मात्र येतो! ;) आपल्यासारख्या २-व्हीलर वरती सर्रास फिरणार्या मुली मात्र चेन्नईला खूपच कमी दिसतात! बाकी इथल्या बायका, मुली सावळ्या असल्या तरी खूपच सुन्दर, सभ्य आणि विनयशील असतात! :)

In reply to by मृगनयनी

बाकी इथल्या बायका, मुली सावळ्या असल्या तरी खूपच सुन्दर, सभ्य आणि विनयशील असतात! सहमत आहे. आणि त्यांचे पंखे इथे मराठी जालावरही पुष्कळ आढळतात. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मृगनयनी 05/04/2011 - 16:52
सहमत आहे. आणि त्यांचे पंखे इथे मराठी जालावरही पुष्कळ आढळतात. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अय्या!... पण "तातुष्का शेट्भ्यंकर" तर कर्नाटकच्या आहेत ना! ;)

पैसा 05/04/2011 - 16:39
खुसखुशीत लेख! आणि डान्रावांची प्रतिक्रिया पण आवडली.

कलंत्री 13/04/2011 - 21:20
चेन्नईला जाणार्‍यानी रजनीकांताचा उल्लेख आणि ओळख दाखविली तर शासकिय पद्धतीने सहकार्य आणि स्वागत होते असे ऐकले होते. गमंतीचा भाग सोडला तर आपले पुर्वज पूर्ण भारतात भाषा, आहार, विहार आणि आचार/विचाराच्या विभिन्नता असतांनाही कसे फिरत होते याचे आश्चर्य वाटते.

प्यारे१ 01/04/2011 - 12:29
>>>>शेवटी मी माझ्या लॅपटॉपवर गाणे लावली आणि उद्या हॉटेल बदलुया असा विचार करत झोपी गेलो. त्याऐवजी आणखी लिहिले असतेत तर वाचायला आणखी मजा आली असती ना???? सापटींगला- जेवण झाले का? नागडोल्ला- .....??? आवडेश.

छोटा डॉन 01/04/2011 - 12:38
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. वाचतो आहे. बाकी सगळ्याच शहरांची काही काही खासियत असते व त्यासगट शहर आवडुन घ्यावे, तिथली संस्कृती आणि समाज कस्टमाईज न करता आहे तस्सा एंजॉय करावा, त्यात ज्याम मज्जा येते. तुम्ही सांगितलेली सिच्युएशन ही प्रत्येक शहरात थोड्याफार फरकाने अगदी तश्शीच असते. ( इथे मी तुम्हाला तिथली लोकल भाषा येत नाही हे अ‍ॅज्युम करत आहे ). समजा तुम्ही अशाच अवतारात पुण्यात स्वारगेट किंवा पुणे स्टेशनला उतरलात आणि तिथल्या रिक्षावाल्याकडे ( हो, पुण्यात टॅक्श्याबिक्श्याची चैन नाही हो ) चौकशी करायला गेलात की तो पहिल्या फटक्यात तुम्हाला 'नाही'च म्हणेल, तुम्हाला कुठल्या भागात जायचे हा प्रश्न नंतरचा. तुमच्या भागात जाणारी रिक्षा सापडली तर तो भाडे इतके मागेल की त्याच भाड्यात अजुन थोडे पैसे घातले तर एखाद्या नव्या गाडीचे डाऊनपेमेंट करुन तुम्ही नव्या गाडीतुन घरी जाऊ शकाल. लोकल भाषा येत नसल्याचा तितकासा त्रास पुण्यात होत नाही, मात्र चुकुन तुम्ही पेठ किंवा एखाद्या 'कडव्या' एरियात घुसलात तर मात्र तुम्हाला हाच अनुभव येईल. बाकी तिथल्या चालीरिती लवकर शिकलात तर उत्तम नाहीतर 'आमच्या पुण्यात ना हे अजिबात असे नसते' वगैरे ऐकुन घ्यायची तयारी ठेवाच ... समजा तुम्ही पहिल्यांदाच बेंगलोर / मुंबईला उतरता आहात तर तिथले स्टँड / रेल्वे स्टेशन ह्यांची 'भव्यता' पाहुन तुमची छाती तिथेच दड्पुन जाईल. शिवाय तिथली भयंकर पळापळ आणि फास्ट लाईन पाहुन जे दडपण येईल ते वेगळेच. प्रथेप्रमाणे इथले रिक्षा / टॅक्सीवाले तुम्हाला व्यवस्थित चुना लावतीलच. समजा लोकल भाषा येत असेल तर काम थोडेफार सुलभ होईल इतकाच काय तो फरक ... समजा तुम्ही फ्रांकफर्टच्या टर्मिनलवर उतरलात आणि शहरात निघालात आणि तुम्हाला जर्मन येत नाही असे असल्यास मिलॉर्ड मामला जरा कठिण आहे. तुम्हाला मदत करायला उत्सुक असलेले लोक पावलापावलावर आढळतील पण त्यांना जर्मन सोडुन इतर भाषा ना के बराबर येतात, इंग्रजीही अगदीच तुमच्या त्या चेन्नैच्या कॅबवाल्यासारखी. सगळे फलक, उद्घोषणा वगैरे सगळे सगळे जर्मनमध्ये. हॉटेलमध्ये चेक-इन कराल तर ढिगभर जर्मन / फ्रेंच चॅनेल्स आणि बीसीसी / सीएनएन असे १-२ इंग्रजी चॅनेल्स. बोलणे अघळपघळही नाही आणि अगदी तुसडेपणाही नाही. पैशाच्या बाबतीत अगदी हापापलेपणा नसला तरी किमत बडी जास्तीच आहे जनाब ... समजा तुम्ही पंढरपुर / तुळजापुर च्या स्थानकावर उतरलात तर तुमचे असे स्वागत होईल आणि इतके लोक तुमची आस्थेने चौकशी करतील की ज्याचे नाव ते. तुम्हाला 'मालक, यजमान, देवा, साहेब' अशा अनेक विशेषणांनी अलंकृत केले जाईल, तुमच्या बॅगा वगैरे उचलुन तुमची सेवा केली जाईल. ५ श्टार सुविधा देतो म्हणुन बंद पडलेल्या पंख्याखालच्या डुगडुगत्या कॉटवर तुम्हाला स्थानपन्न केले जाईल आणि शेवटी तुमचा खिसा मजबुत कापला जाईल. मात्र गोड बोलणे आणि सरबराईची आव आणणे ह्यात गुंजभरसुद्धा काटकसर नाही बरं. असो, वरचेच पुन्हा लिहतो. सगळ्याच शहरांची काहीना काही खासियत असते व त्यासगट शहर आवडुन घ्यावे, तिथली संस्कृती आणि समाज कस्टमाईज न करता आहे तस्सा एंजॉय करावा, त्यात ज्याम मज्जा येते. बाकी नव्या शहरात आवर्जुन एंजॉय करावी ती गोष्ट म्हणजे तिथली खाद्यसंस्कृती ! तुम्ही चेन्नैत आहात म्हणजे ह्या बाबतीत तुम्ही नशिबवान आहात. एखाद्या विकेंडला सकाळपासुनच ही खाद्ययात्रा सुरु करा आणि संध्याकाळी येताना आकंठ पोट भरुनच परत या. दक्षिणेत अलमोस्ट कुठेही मिळनारी 'फिल्टर कॉफी' हे प्रेमात पाडणारे रसायन आहे. चैन्नेत आहात तर एखादा रजनीचा मुव्ही चक्क 'थेट्रात' जाऊन वेंजॉय करा. एवढे सगळे करता करता पाहता पाहता तुमचा मुक्काम संपुन जाईल आणि आपल्या देशी परताताना बिलिव्ह मी तुम्ही त्या शहराला 'मिस' कराल :) इति लेखनसीमा :) पुढच्या भागाची वाट पहात आहे .. - छोटा डॉन

In reply to by गणपा

मृत्युन्जय 01/04/2011 - 14:05
तो त्यांनी लेख म्हणुनच लिहिला होता पण मिपावर टाकता टाकता इतका उशीर झाला की प्रतिसाद म्हणुन कामी आला

In reply to by छोटा डॉन

नि३ 01/04/2011 - 14:12
ते पंढरपुर ,जर्मन,पुणे,मुंबई, बँगलोर ते सर्व ठीक आहे पण चेन्नई????? या बाबतीत डॉन यांच्याशी प्रचंड असहमत.. चेन्नई मधे राहण्याचा ३.४ वर्षाचा माझाच नाही माझ्या बरोबर जेही महाराष्ट्रीयन आणी ईतर उत्तर भारतीय मित्र होते त्यांच्या आयुष्यातील अतीशय वाईट अनुभव आहे... हा चेन्नई मधील काळ आम्ही कसा काढला ( होय काढला ) हे आम्हालाच माहीत आणी याबतीत लिहायचे झाले तर एक मोठा ग्रंथच लिहुन होईल्.असो.. आता आम्ही आमच्या ऊरलेल्या जिवनात आयुष्यात चेन्नईत जाने तर सोडा..जर कोणी तेथे जात असेल तर आम्हाला त्याची अतंत्य किव वाटते.आमच्या दुश्मना लाही चेन्नई त जाण्याचे काम न पडो अशी ईश्वर चर्णी प्रार्थना.. लेख मालकाला लवकरच सदबुद्धी सुचो आणी ते नरकातुन लवकरच बाहेर यावे अशी ईश्वर चर्णी प्रार्थना धन्यवाद अवांतर : भावनाला खुप आवर घालुनच प्रतीसाद लिहला आहे..अन्यथा संपादकांना ऊगीच प्रतीसाद संपादीत करावा लागला असता.

In reply to by नि३

छोटा डॉन 01/04/2011 - 14:24
सहमत आहे. प्रत्येकाचे अनुभव आणि त्यानुसार बनलेले मत वेगळे असु शकते, तुमचेही खरे आहे असे मानतो. जो अनुभव एकला आला तो दुसर्‍याला यावाच असे नाही. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 05/04/2011 - 01:06
पीटीआयः "माझे बंगलोरमधील दिलखेचक अनुभव" अशी लेखमाला लवकरच डॉनराव लिहणार आहेत असे सुत्रांकडुन खात्रीशीररित्या कळते. काही भागांचे नावे पण लिक करण्यात आम्हाला यश मिळाले आह, ते खालील प्रमाणे, १. रंग माझा वेगळा -दाक्षिणात्यांच्या रंगासारखा आपला रंग असेल तर आपण किती सहजगत्या मैत्रिणी मिळवु शकता याचे दिलखुलास वर्णन. (केशरचनेवर पानपुरके) २. मेरु - सर्वसामान्य उच्चभ्रुंचे वाहन - मेरुत दाटिवाटीने केलेल्या प्रवासाचे मजेशीर अनुभव (भर उकाड्यात) ३. लिवइन चे सोनेरी दिवस - #$#$%$!%^^&!@*&*(*)(*!@!@%^&%!@*&!@^!^@ - आंद्याराझ्झी

आनंद 01/04/2011 - 12:40
एवढ काही वाइट नाहीए चेन्नै. माझ तर ते एक आवडत्या शहरा पैकी आहे. काय होत , मना विरुध्द कुठे ही जाव लागल की बरी गोष्ट ही वाइट वाटायला लागते.

तर्री 01/04/2011 - 13:04
सर्वना भवन मध्ये भोजनाचा बेत आखा. भाताचे पर्वत परातीतून पानात पडताना पहा.....भाताचे लाडू करून तोंडात भिर्कवतानाची ऐट अनुभवा. लेख चांगला आहे ....पु.ले.शु.

In reply to by नगरीनिरंजन

मैत्र 01/04/2011 - 14:40
लेखापेक्षा डॉन्राव बंगलोरी यांचा लेख आवडला आणि पटला. चेन्नई जरा जास्त भीषण आहे बंगलोर / हैद्राबाद पेक्षा... विशेषतः रिक्षा आणी भाषा. तसे बंगलोरचे रिक्षावाले चेन्नई च्या मग्रूरीला हरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण अजून जमलं नाहीये पुरेसं. त्या शहराची मजा समजून घेऊन राहिलात तर प्रत्येक ठिकाण एक वेगळा अनुभव असतो. संस्कृतीचं आणि रचनांचं झपाट्यानं 'सपाटीकरण' (Flattenization) होण्याच्या काळात आपली बरी वाईट वैशिष्ट्यं टिकवून ठेवणं हे काही वाईट नाही. पुणे मुंबई, बंगलोर, चेन्नई, हैद्राबाद, दिल्ली सगळं एकाच पद्धतीचं एका साच्यातलं असेल तर मजा काय ? वाहतूकीच्या सोयी, स्टेशन आणि विमानतळ तसेही बरेच एकसारखे (standardize) झाले आहेतच की.. डॉन्रावांच्या सल्ल्याने आधी फिल्टर कॉफी मारा. थोडी शोधाशोध केली तर हवी ती कॉफी (अरेबिका / रोबस्टा) ताजी दळून मिळण्याची उत्तम ठिकाणं चेन्नई मध्ये मिळतील. सरवणा भवन चौका चौकात आहेत. मज्जा करा. बस एक मुंबईला सुद्धा भारी पडणारी दमट हवा मात्र पार वाट लावते. पु ले शु...

विजुभाऊ 01/04/2011 - 13:32
चेन्नई त आहात तिथल्या मैलापूर भागात जाऊन घराघरातून दरवळणार्‍या कॉफीच्या सुवासाचा मस्त आस्वाद घ्या. तमिळ शिकणे खरोखरच तितके अवघड नाही. तुम्ही थोडा प्रयत्न केलात तर लोक खूप मदत करतात. रजनीचा पिक्चर थेट्रात एन्जॉय करणे या सारखी मज्जा दुजी नाही. थेट्रातल्या " यै यार यार पानमसाल " सारख्या झैराती त्या थुलथुलीत हिरॉईनी आणि तमील पब्लीक एन्जॉय करायला लागलात की तुम्ही पूर्ण तमीळ झालात म्हनून समजा. एक मात्र करा "पॅरीस" भागातील फूटपाथवरील विक्रेत्यांकडे चुकूनही फिरकू नका. त्याच भागात बॅन्क ऑफ महाराष्ट्र च्या खाली गुजरात मंडळ मध्ये तुम्हाला गुजराथी जेवण मिळेल. खणावळी सारखे आहे पण चवीला एकदम पुण्यात गेल्यासारखे वाटेल

विकाल 01/04/2011 - 13:48
माझा मित्र चैन्नै ला गेला आहे नुकताच....! आणि हो नवीन लग्न झालय हो त्याचं... दोघेही तिथेच आहेत आता २ वर्ष..! व्य नि ओळख करुन देउ का... तेवढाच आधार एकमेकाना...?

योगप्रभू 01/04/2011 - 13:49
मस्त वर्णन करताय. लिहित राहा. एकदा मुंबईहून येताना नाईलाज म्हणून चेन्नई एक्स्प्रेसमध्ये (बहुधा मंगला एक्स्प्रेस म्हणतात तिला) घुसलो होतो. दाराशीच उभा होतो. दादर सुटताच तामीळ पब्लिकने डबे काढून दहीभात आणि लोणचे ओरपायला सुरवात केली. सगळा डबा आंबूस वासाने भरुन गेला. शिवाय मचमच करत खाणे आणि वचवच करत बोलणे, ही त्यांची मुरलेली सवय. खंडाळ्याच्या घाटात मोकळी हवा मिळाली तेव्हा सुटकेचा नि:श्वास टाकला.

गणेशा 01/04/2011 - 13:55
मस्त लिहिले आहे ... वाचत आहे ... आमचे पुणे - मुंबई - पुणे च असते .. तरीही बाईक नसताना ही पुण्याचा त्रास वाटतो .. त्यामुळे तुमची स्थीती कळते आहे .. तरी आनंद उपभोगत आहे अशयाविर्भावात मनाला समजावले की थोड्यावेळासाठी तरी प्रसन्न वाटेल ..

"इनक तामिल तेरियद.." अस काहीस वाक्य मी पाठ केल होत... जिकडे तिकडे तेच हानायचो !! बाकी चेन्नई म्हणजे डोमेस्टिक फ्लिईट ने फॉरेन मध्ये काळ्या पाण्या साठी जाण्याच निखळ आनंद देऊन जात... :) पु.ले.शु.

मस्त रे राकु ! बर्‍याच दिवसांनी लिहिलेस :) पण अ‍ॅजयुज्वल झकास लिहिले आहेस. पु.भा.प्र. *डान्याचा प्रतिसाद अतिशय भिकारचोट आहे हे जाता जाता नमुद करतो.*

५० फक्त 01/04/2011 - 14:18
+१ टु तर्री, मी आज पर्यंत दोनदाच गेलो आहे चेन्नईत पण, अजुन सुद्धा केळीच्या पानावर भात आणि रस्समची चव आयुष्यभर विसरणार नाही. तसेच सकाळी एका मोठ्या वाडग्यात काठापर्यंत भरुन रस्सम आणि त्यात तरंगणा-या ३-४ इडल्या. बास रे., आयला, तिन-चार डाळींची मसाला पावडर, कडिपत्ता, आलं आणि पाणि या एवढ्या पदार्थातुन अशी चव निर्माण करणं याला साष्टांग दंडवत. असो, आत्ताच जेवण झालं आहे, आणि जवळ कधी तिकडं जायचा योग नाही, उगा आठवणि काढुन तोंड खवळायला नको.

श्रावण मोडक 01/04/2011 - 14:53
मी माझ्या लॅपटॉपवर गाणे लावली आणि उद्या हॉटेल बदलुया असा विचार करत झोपी गेलो.
हं. उठा आता. पुढचा भाग लिहायचा आहे...

रेवती 03/04/2011 - 00:33
वाचते आहे. मला चेन्नैमध्ये चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव आले. पाऊस पडत असताना, पडून गेल्यावर तर पुण्याचे रस्ते गुळगुळीत म्हणता येतील इतके खड्डे असलेल्या रस्त्यांवरून अमाप पैसे घेउन रिक्षा, टॅक्सीवाले नेतात. अगदी त्याच प्रकारचे चांगले वाईट अनुभव न्युयॉर्कलाही आले. डॉनरावांशी सहमत. ते सध्या बंगलोरला 'मिस' करत आहेत असे समजण्यास वाव आहे.;)

प्रशु 03/04/2011 - 13:40
मला माझ्या गुरगांवच्या वास्तव्याची आठवण आली, जिवघेणा उकाडा, एकटेपणा आणि एका रिक्शात सोळा सोळा जण बसुन केलेला प्रवास आठवला.. माझ्या आयुष्यातले एकदम बेकार दिवस...

शिल्पा ब 04/04/2011 - 04:16
लेख आणि छोटा डॉनचा प्रतिसाद दोन्ही छान. मी केरळ आणि कर्नाटक या दोनच दक्षिण राज्यात गेलेय पण अनुभव छान आले. लोक अगदी प्रेमाने बोलायचे आणि वागवायचे. खासकरून कर्नाटकमधील लोक आणि त्यांचे जेवण दोन्ही मस्त. अपवाद फक्त एकच. कधीतरी चेन्नईला जाऊन येईन म्हणते. मुंबई अन पुण्याचा अनुभव गाठीशी असल्याने फारसा त्रास होणार नाही अशी अपेक्षा करते.

अन्या दातार 04/04/2011 - 14:49
आमचे हैद्राबाद दि बेष्ट बगा या बाबतीत. उर्दुमिश्रित हिंदी कळायला २-३ दिवस तरी जातातच. उदा. क्या चाहिये च्या ऐवजी क्या होना? (होना!!!) एकदा दुकानात गेलो असता हा प्रश्न मला मलिंगाच्या यॉर्कर सारखा वाटला. मी खुळचटासारखे: "मुझे कुछ नही होना, सिर्फ पेन चाहिये" असे म्हणालो होतो! बाकी रिक्षावाले एमजीबीएस वर लुटतात हे मात्र खरं आहे. बाकी शहरात फारसे लुटत नाहीत.

In reply to by अन्या दातार

मैत्र 05/04/2011 - 12:28
अस्सल हैद्राबादी जसं क्या होना म्हणतो (अगदी रिक्षावाल्याला 'मेहदीपटनम / खैरताबाद जाना' म्हटलं तर फाउल. 'मेहदीपटनम होना' म्हटला की खरा इथला...) तसंच अस्सल हैद्राबादी एमजीबीएस नाही म्हणत त्याला... इमली बन हेच खरं लोकल नाव :) कोणा मियांला महात्मा गांधी बस स्टँड म्हणालात तर हैद्राबाद बाहेरचं कुठलं नाव आहे वाटेल :)

मृगनयनी 05/04/2011 - 14:19
म.मो. आणि छो.डॉ. यान्चे लेख ;) आणि बाकीचे माननीय... या सगळ्यांचे प्रतिसाद वाचले! :) - ४-५ महिन्यान्पूर्वी "चेन्नई"ला जायचा सुयोग आला... तेव्हा प्रकर्षाने जाणवले...की "हे" लोक अतिथींचे स्वागत खूप छान पद्धतीने करतात. बर्‍याचदा .. "भाषा" एक अडचण बनतेही.... पण आपण जर त्यान्च्या पद्धातीने "इन्लिश" बोलले.. तर मग जास्त प्रॉब्लेम नाही येत! तसंच आपण तिथल्या "अन्कल" , "आन्टी" ला .. जर "आ$प्पा", "अ$म्मा" असे सम्बोधले... तर त्यान्ना ते जास्त "टची" वाटते.... आणि ते पटकन आपलेसे होतात! ;) इथ्लं ऊनही खूप कडक असतं.. पण इथली एकही बाई किन्वा मुलगी (मुस्लिम सोडून) डोक्याला स्कार्फ किन्वा स्टोल किन्वा तत्सम रुमाल वगैरे वापरताना दिसत नाही!,.. जसं आपल्याकडे (पुण्यामध्ये) स्कीन टॅन होऊ नये म्हणुन बर्याच प्रिकॉशन्स घेतल्या जातात! इथली मन्दिरं लाजवाब आहेत!... फक्त पुजारी लोक... खन्डणी वसूल करतात! तसंच मन्दिराबाहेर "पादत्राणं" फुकट / फ्री मध्ये साम्भाळणारे लोक सुद्धा नन्तर "खुशी खुशी" आपण त्यान्ना काही तरी द्यावं... म्हणून प्रचन्ड आग्रही असतात... या लोकान्ना "हिन्दी" विशेष बोलता येत नाही... पण "खुशी खुशी" हा शब्द मात्र येतो! ;) आपल्यासारख्या २-व्हीलर वरती सर्रास फिरणार्या मुली मात्र चेन्नईला खूपच कमी दिसतात! बाकी इथल्या बायका, मुली सावळ्या असल्या तरी खूपच सुन्दर, सभ्य आणि विनयशील असतात! :)

In reply to by मृगनयनी

बाकी इथल्या बायका, मुली सावळ्या असल्या तरी खूपच सुन्दर, सभ्य आणि विनयशील असतात! सहमत आहे. आणि त्यांचे पंखे इथे मराठी जालावरही पुष्कळ आढळतात. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मृगनयनी 05/04/2011 - 16:52
सहमत आहे. आणि त्यांचे पंखे इथे मराठी जालावरही पुष्कळ आढळतात. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अय्या!... पण "तातुष्का शेट्भ्यंकर" तर कर्नाटकच्या आहेत ना! ;)

पैसा 05/04/2011 - 16:39
खुसखुशीत लेख! आणि डान्रावांची प्रतिक्रिया पण आवडली.

कलंत्री 13/04/2011 - 21:20
चेन्नईला जाणार्‍यानी रजनीकांताचा उल्लेख आणि ओळख दाखविली तर शासकिय पद्धतीने सहकार्य आणि स्वागत होते असे ऐकले होते. गमंतीचा भाग सोडला तर आपले पुर्वज पूर्ण भारतात भाषा, आहार, विहार आणि आचार/विचाराच्या विभिन्नता असतांनाही कसे फिरत होते याचे आश्चर्य वाटते.
लेखनप्रकार
3

किस्सा पटवारी का...

चिगो ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
धागा प्रेरणा : http://www.misalpav.com/node/17449 गुजरातच्या "भु-खंड संगणकीकरण" बद्दल माहीती देतांना एका अधिकार्‍याने सांगितलेला हा किस्सा :
एकदा चिफ सेक्रेटरी (राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी) कुठल्याशा दौर्‍यासाठी एका गावातून जात होते. रस्त्यात काही गाई-म्हशी आडव्या आल्या आणि चुकून एका गाईला त्यांच्या गाडीचा पुसटसा धक्का लागला. झालं, गुराखी लोकांनी गाडीभोवती कोंडाळं केलं आणि भांडायला लागले. ड्रायव्हरने खुप समजावून सांगितलं, की अरे बाबांनो, मोठे साहेब आहेत. अमुक नी तमुक... पण अंहं, गुराखी काही ऐकायलाच मागेनात.

महसूल वार्ता!

आळश्यांचा राजा ·

पैसा 29/03/2011 - 23:45
तलाठी म्हणजे गावातला "व्ही व्ही आय पी". साक्षात इंद्रदेव त्याच्या स्वागताला धावले यात नवल ते काय? सातबाराच्या उतार्‍याला नाव लावून हवं असेल!

रामदास 30/03/2011 - 10:29
पांढर्‍या दाढीचे खुंट. आहेत मळकट पांढर्‍या रंगाचा लूज फुलशर्ट आहे आणि किंचित पोक मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय दिसणारा इसम सगळं काही हुबेहुब

In reply to by रामदास

प्यारे१ 30/03/2011 - 12:40
भाऊसाहेब, आज बुधवारी कार्यालयात??? रात्रीचं नक्की ना? सगळी सोय केलीये. भारत पाकिस्तान मॅच बघत बघत..... कामं होतील हो तुम्ही असल्यावर. काही काळजी नाहीये.

धनंजय 31/03/2011 - 03:26
अशी म्हण आहे : "यू कान्ट फाइट सिटी हॉल" म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मार्ग किती का असेनात, नगरपालिका/ग्रामपंचायतीशी लढून जिंकता येणे शक्य नाही*. या अजिंक्य नोकरशहाच्या पायासुद्धा इंद्राने पडावे, यात काय आश्चर्य! - - - *हे त्राग्यात सांगितलेले तत्त्व आहे. ते योग्य आहे, किंवा आपण खरेच अगतिक आहोत, असे माझे खरेखुरे मत नव्हे.

ईन्टरफेल 31/03/2011 - 21:03
मि माझे ब्यांकेचे सर्व लोन भरलेले आहे आनि मि ब्यांकेचा निल आसलेचा दाखला सुधा दिला आहे तरि माझा उतार्‍यावरचा बोजा कमि करायला मला ५०० रु लागतात ! जय तलठि / जय तलाठी तात्या / ?????????

पैसा 29/03/2011 - 23:45
तलाठी म्हणजे गावातला "व्ही व्ही आय पी". साक्षात इंद्रदेव त्याच्या स्वागताला धावले यात नवल ते काय? सातबाराच्या उतार्‍याला नाव लावून हवं असेल!

रामदास 30/03/2011 - 10:29
पांढर्‍या दाढीचे खुंट. आहेत मळकट पांढर्‍या रंगाचा लूज फुलशर्ट आहे आणि किंचित पोक मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय दिसणारा इसम सगळं काही हुबेहुब

In reply to by रामदास

प्यारे१ 30/03/2011 - 12:40
भाऊसाहेब, आज बुधवारी कार्यालयात??? रात्रीचं नक्की ना? सगळी सोय केलीये. भारत पाकिस्तान मॅच बघत बघत..... कामं होतील हो तुम्ही असल्यावर. काही काळजी नाहीये.

धनंजय 31/03/2011 - 03:26
अशी म्हण आहे : "यू कान्ट फाइट सिटी हॉल" म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मार्ग किती का असेनात, नगरपालिका/ग्रामपंचायतीशी लढून जिंकता येणे शक्य नाही*. या अजिंक्य नोकरशहाच्या पायासुद्धा इंद्राने पडावे, यात काय आश्चर्य! - - - *हे त्राग्यात सांगितलेले तत्त्व आहे. ते योग्य आहे, किंवा आपण खरेच अगतिक आहोत, असे माझे खरेखुरे मत नव्हे.

ईन्टरफेल 31/03/2011 - 21:03
मि माझे ब्यांकेचे सर्व लोन भरलेले आहे आनि मि ब्यांकेचा निल आसलेचा दाखला सुधा दिला आहे तरि माझा उतार्‍यावरचा बोजा कमि करायला मला ५०० रु लागतात ! जय तलठि / जय तलाठी तात्या / ?????????
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रेरणा - येऊ द्या आणखी महसूल वार्ता !! - (भाऊसाहेब) रामदास) एकदा इंद्राने सगळ्या सरकारी यंत्रणेला मेजवानी द्यायचे ठरवले. या पापी लोकांना अशी स्वर्गात पार्टी देण्यामागे इंद्राचा अंतस्थ हेतू बहुदा एखादा भूखंड लाटण्याचा असावा अशी दाट शंका बर्‍याच देवांना होती. पार्टीत इंद्र कुणा कुणाला कशी वागणूक देतो यावर बर्‍याच जणांचे लक्ष होते. संध्याकाळी सात पासून पाहुणे यायला सुरुवात झाली. स्वर्गीय संगीताच्या तालावर अप्सरा नृत्य करु लागल्या. त्रिभुवनातील उत्तमोत्तम आणि प्राचीनतम मद्यांचे चषक किणकिणत पाहुण्यांमधून फिरू लागले.

बालकालस्य कथा रम्या - भाग तीन

विनीत संखे ·

गणेशा 28/03/2011 - 23:07
मस्त चालले आहे लिखान .. मनापासुन आवडले .. एकदम छान .. व्यक्तीरेखा आवडल्या सगळ्या .. विशेष करुन भाग -२ जास्तच .. एकदम जवळीक वाटली त्या भागाशी .. लिहित रहा .. वाचत आहे ..

कच्ची कैरी 29/03/2011 - 12:09
मस्त कथा आहे !तुमच्या आजीअक्का आणि केळेवाल्याचा संवाद एकुन माझी आजी आठवली मला .

In reply to by विनीत संखे

सांगा तरी किती अंतर?
१ला आनि २रा यात किती अंतर असावे हा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे हो. टाकत रहा हो लेख तुमच्या इच्छेप्रमाणे ;)

आपले एवढे अप्रतिम लिखाण पाहून एकच सांगावेसे वाटते ''जो पर्यत असे लिहित जाल तो पर्यत अगदी रोज एक ह्या प्रमाणे लेख लिहिले तरी मिपाकर तुमच्यावर प्रेम करतील .( तुम्हाला आलेल्या असंख्य प्रतिसादावरून हे सिद्ध होते ) कथा अर्धवट सोडणाऱ्या अर्धवट रावांच्या विनंती नुसार वागाल तर, आम्ही ह्या दर्जेदार लेखनाला मुकु'' .. तेव्हा'' लिहित जा .ही आग्रही विनंती'' .
अवांतर - तुमच्या अश्या सकस लिहिण्यामुळे आमचे नाव मागे पडते .मग सैदेव तिरकस प्रतिसाद देऊन आम्हाला नाईलाजाने प्रकाश झोकात रहावे लागते .

पिंगू 29/03/2011 - 22:02
>>> रात्री अक्का, नारळापाणीवाला अण्णा आणि केळेवाला स्वप्नात आलेले. अक्का दुर्गा होती अन अण्णा महिषासुर बनून तिच्या त्रिशूळाखाली आलेला धाय मोलकून तिला तीन नारळ देत होता. हाहाहा.. फुटलो तिच्यायला.

गणेशा 28/03/2011 - 23:07
मस्त चालले आहे लिखान .. मनापासुन आवडले .. एकदम छान .. व्यक्तीरेखा आवडल्या सगळ्या .. विशेष करुन भाग -२ जास्तच .. एकदम जवळीक वाटली त्या भागाशी .. लिहित रहा .. वाचत आहे ..

कच्ची कैरी 29/03/2011 - 12:09
मस्त कथा आहे !तुमच्या आजीअक्का आणि केळेवाल्याचा संवाद एकुन माझी आजी आठवली मला .

In reply to by विनीत संखे

सांगा तरी किती अंतर?
१ला आनि २रा यात किती अंतर असावे हा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे हो. टाकत रहा हो लेख तुमच्या इच्छेप्रमाणे ;)

आपले एवढे अप्रतिम लिखाण पाहून एकच सांगावेसे वाटते ''जो पर्यत असे लिहित जाल तो पर्यत अगदी रोज एक ह्या प्रमाणे लेख लिहिले तरी मिपाकर तुमच्यावर प्रेम करतील .( तुम्हाला आलेल्या असंख्य प्रतिसादावरून हे सिद्ध होते ) कथा अर्धवट सोडणाऱ्या अर्धवट रावांच्या विनंती नुसार वागाल तर, आम्ही ह्या दर्जेदार लेखनाला मुकु'' .. तेव्हा'' लिहित जा .ही आग्रही विनंती'' .
अवांतर - तुमच्या अश्या सकस लिहिण्यामुळे आमचे नाव मागे पडते .मग सैदेव तिरकस प्रतिसाद देऊन आम्हाला नाईलाजाने प्रकाश झोकात रहावे लागते .

पिंगू 29/03/2011 - 22:02
>>> रात्री अक्का, नारळापाणीवाला अण्णा आणि केळेवाला स्वप्नात आलेले. अक्का दुर्गा होती अन अण्णा महिषासुर बनून तिच्या त्रिशूळाखाली आलेला धाय मोलकून तिला तीन नारळ देत होता. हाहाहा.. फुटलो तिच्यायला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

बालकालस्य कथा रम्या ! - भाग दोन

विनीत संखे ·

In reply to by रामदास

नशीबवान आहांत तुम्ही, रामदास! आम्हाला शाळेत "म्याडम" (हा शब्द मराठी शाळेत असाच लिहितात!!) नव्हत्या. होत्या त्या सगळ्या "बाई"! आणि त्या सगळ्या "बाई" या वर्णनाला शोभेश्याच होत्या!!:( म्हणून आम्ही आमचा अभिप्राय विनीत कॉलेजात जाईपर्यंत राखून ठेवत आहोत!!!:) -एक्स झेवियराईट

५० फक्त 28/03/2011 - 07:02
विनीत, शाळेची आठवणं झालीच, पण एक खटकलं सगळ्याच आठवणी ह्या पुलंच्या विद्यार्थीदशा, हा भाग पुढं ओढण्यासाठी लिहिलेल्या वाटल्या. म्हणजे थोड्या एकसुरी, थोडंसं ओढुन ताणुन केलेलं वाटलं. कदाचित माझे वडिल शिक्षक असल्यानं असेल तसं. कारण शिक्षक पेशाची जी दुसरी बाजु असते ती मी फार जवळुन पाहिली आहे.. शिक्षकांवरच पुलंनी लिहिलेले चितळे मास्तर, जे मुलांना घरी बोलावुन फुकट शिकवणी घ्यायचे, ते जास्त भावतं मनाला. असं जर सगळेच शिक्षक आणि विषय न आवडणारे असते, तर आपण शिकलोच नसतो, नाही का ?

In reply to by ५० फक्त

विनीत संखे 28/03/2011 - 08:48
खरं सांगू? ह्या सगळ्या बाई आणि सर अजूनही स्मरणात तसेच लख्ख आहेत, हेच त्यांचं माझ्या शैक्षणिक स्मृतींमध्ये किती अढळ स्थान आहे हे दर्शवण्यास पुरेसं आहे. फक्त व्यक्तिरेखाचित्रण करणे हा ह्या लेखनाचा हेतू नव्हता. म्हणूनच केवळ 'दीक्षित बाईं' विषयी लिहिलं नाही कारण त्याच खरंतर (चितळे मास्तरांसारख्या) सर्वात आठवणीतल्या बाई आहेत. लेखन उपहासात्मक आहे हे गृहीत धरावे. :)

In reply to by विनीत संखे

स्पंदना 28/03/2011 - 09:40
येस्स! विनोदी लिहिण्या साठी पात्र शोधुन शोधुन लिहाव लागत हे मात्र खर. दोन्ही भाग आवडले विनीत. चल लवकर लवकर शाळा संपव पाहु ! शहाणा बाळ तो!

कच्ची कैरी 28/03/2011 - 14:02
मस्त लेख ,शाळेतले दिवस आठवले ,आमच्या इंग्रजीच्या खानकरी म्याडम काही मुल उपहासाने त्यांना घाणकरी म्याडम असही म्हणायचे ,बावळट कुठले ! त्या म्याडम मला फार आवडायच्या आणि त्यांना मी आवडायचे कारंण त्यांच्या तासाला माझ्याशिवाय कुणीच त्यांच्याकडे फारस लक्ष देत नसे ,आणि त्यांनाही मुलांना फारस रागवण जमत नसे .पण मजा यायची त्यांच्या तासाला :)

In reply to by रामदास

नशीबवान आहांत तुम्ही, रामदास! आम्हाला शाळेत "म्याडम" (हा शब्द मराठी शाळेत असाच लिहितात!!) नव्हत्या. होत्या त्या सगळ्या "बाई"! आणि त्या सगळ्या "बाई" या वर्णनाला शोभेश्याच होत्या!!:( म्हणून आम्ही आमचा अभिप्राय विनीत कॉलेजात जाईपर्यंत राखून ठेवत आहोत!!!:) -एक्स झेवियराईट

५० फक्त 28/03/2011 - 07:02
विनीत, शाळेची आठवणं झालीच, पण एक खटकलं सगळ्याच आठवणी ह्या पुलंच्या विद्यार्थीदशा, हा भाग पुढं ओढण्यासाठी लिहिलेल्या वाटल्या. म्हणजे थोड्या एकसुरी, थोडंसं ओढुन ताणुन केलेलं वाटलं. कदाचित माझे वडिल शिक्षक असल्यानं असेल तसं. कारण शिक्षक पेशाची जी दुसरी बाजु असते ती मी फार जवळुन पाहिली आहे.. शिक्षकांवरच पुलंनी लिहिलेले चितळे मास्तर, जे मुलांना घरी बोलावुन फुकट शिकवणी घ्यायचे, ते जास्त भावतं मनाला. असं जर सगळेच शिक्षक आणि विषय न आवडणारे असते, तर आपण शिकलोच नसतो, नाही का ?

In reply to by ५० फक्त

विनीत संखे 28/03/2011 - 08:48
खरं सांगू? ह्या सगळ्या बाई आणि सर अजूनही स्मरणात तसेच लख्ख आहेत, हेच त्यांचं माझ्या शैक्षणिक स्मृतींमध्ये किती अढळ स्थान आहे हे दर्शवण्यास पुरेसं आहे. फक्त व्यक्तिरेखाचित्रण करणे हा ह्या लेखनाचा हेतू नव्हता. म्हणूनच केवळ 'दीक्षित बाईं' विषयी लिहिलं नाही कारण त्याच खरंतर (चितळे मास्तरांसारख्या) सर्वात आठवणीतल्या बाई आहेत. लेखन उपहासात्मक आहे हे गृहीत धरावे. :)

In reply to by विनीत संखे

स्पंदना 28/03/2011 - 09:40
येस्स! विनोदी लिहिण्या साठी पात्र शोधुन शोधुन लिहाव लागत हे मात्र खर. दोन्ही भाग आवडले विनीत. चल लवकर लवकर शाळा संपव पाहु ! शहाणा बाळ तो!

कच्ची कैरी 28/03/2011 - 14:02
मस्त लेख ,शाळेतले दिवस आठवले ,आमच्या इंग्रजीच्या खानकरी म्याडम काही मुल उपहासाने त्यांना घाणकरी म्याडम असही म्हणायचे ,बावळट कुठले ! त्या म्याडम मला फार आवडायच्या आणि त्यांना मी आवडायचे कारंण त्यांच्या तासाला माझ्याशिवाय कुणीच त्यांच्याकडे फारस लक्ष देत नसे ,आणि त्यांनाही मुलांना फारस रागवण जमत नसे .पण मजा यायची त्यांच्या तासाला :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

बालकालस्य कथा रम्या !

विनीत संखे ·

योगी९०० 27/03/2011 - 15:03
विनीत भाऊ ..एकदम मस्त.. नुकताच आमच्या घरी बाळ आलेय (आजच त्याचे बारसे आहे)..त्याचे विचार असेच असतील असे वाटते (बाबा विषयी)..कारण मी त्याला घेतले रे घेतले की तो थैमान घालतो..एकदा तीर्थप्रसाद सुद्धा देऊन झालाय.. पुढचा भाग लवकर टाका...

एवढ्या विविध विषयांवर लिहिणे कसे जमते बुआ ? आम्ही मात्र आमच्या रटाळ आख्यानात ( जाहिरातबाजी ) व राजनैतिक कुटनीती ह्याच्या पुढे जाऊच शकत नाही . पुढच्या वेळी पु ले शु लिहिणार नाही . ते आता गृहीत धरावे .

५० फक्त 28/03/2011 - 07:02
परकायाप्रवेश करुन एवढं छान लिहायला बराच वेळ लागला असेल ना तुला विनित. बाकी दाढीवाला अन मिशिवाला हे उल्लेख मजेचे वाटलं. पण लहान बाळ जेवढं आईला ओळखु शकतं तेवढंच ते त्याच्या बाबाला पण ओळखु शकतं, त्याचा स्पर्श बाळाला लगेच ओळखु येतो, हा माझा अनुभव आहे.

योगी९०० 27/03/2011 - 15:03
विनीत भाऊ ..एकदम मस्त.. नुकताच आमच्या घरी बाळ आलेय (आजच त्याचे बारसे आहे)..त्याचे विचार असेच असतील असे वाटते (बाबा विषयी)..कारण मी त्याला घेतले रे घेतले की तो थैमान घालतो..एकदा तीर्थप्रसाद सुद्धा देऊन झालाय.. पुढचा भाग लवकर टाका...

एवढ्या विविध विषयांवर लिहिणे कसे जमते बुआ ? आम्ही मात्र आमच्या रटाळ आख्यानात ( जाहिरातबाजी ) व राजनैतिक कुटनीती ह्याच्या पुढे जाऊच शकत नाही . पुढच्या वेळी पु ले शु लिहिणार नाही . ते आता गृहीत धरावे .

५० फक्त 28/03/2011 - 07:02
परकायाप्रवेश करुन एवढं छान लिहायला बराच वेळ लागला असेल ना तुला विनित. बाकी दाढीवाला अन मिशिवाला हे उल्लेख मजेचे वाटलं. पण लहान बाळ जेवढं आईला ओळखु शकतं तेवढंच ते त्याच्या बाबाला पण ओळखु शकतं, त्याचा स्पर्श बाळाला लगेच ओळखु येतो, हा माझा अनुभव आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

वॅलेंटाईन वॅलेंटाईन

विनीत संखे ·

छान लिहिताय. :) विनितशेठ तुम्ही लिहिता सुंदरच, फक्त हरकत नसेल तर एक वाचक म्हणुन २ विनंत्या आहेत :- १) तुमच्या दोन लिखाणांमध्ये शक्यतो अंतर ठेवा. रोज एक लेख ह्या दराने लेख आले तर मग लेखकात आणि लेखनात नाविन्य राहात नाही आणि इतर लेखकांना देखील व्यासपीठावर जाग उपलब्ध होत नाही. २) तुमचे हे लिखाण खुप आधी तुमच्या ब्लॉगवर वाचलेले आहे (आता पुनर्वाचनात देखील आनंद मिळालाच हे नक्की) त्यामुळे तुम्हाला जमेल तेंव्हा आणि शक्य असल्यास आम्हा मिपाकरांसाठी काही नविन तर्री मारलेली मिसळ द्याल तर मजा येईल.

असुर 24/03/2011 - 19:10
मस्त लिहीलंय!!! पहिल्यांदाच वाचलंय! आजपर्यंत व्हॅलेंटाईन डे ची मॅनेजमेंट करायला लागली नसल्याने तुमचा (कल्पित/असली) अनुभव रोचक वाटला. गविनंतर अजून एक दणदणीत लिहीणारा मिपाच्या मिरवणुकीत जॉईन झाल्याचा आनंद! :-) --असुर

वपाडाव 24/03/2011 - 15:40
गुलबक्षी, कॅडबरी, लाडू, पप्पी , स्विटीपाय, स्ट्रॉबेरी, रसमलाई काय एकाहुन एक विशेषणे/विषेशणे (पहिलं बरोबर असावं, दुसरं वाचल्यासारखं वाटत नाही.)... आम्हाला आमच्या पेपरमिंटीला यातलं काही देता आलं तर लै भारी !!

कच्ची कैरी 24/03/2011 - 16:02
कॅडबरी,लाडु स्ट्रॉबेरी,रसमलाई व्वा काय उपमा दिल्या आहेत ,ह्यावरुन एक शंका येते तुम्ही विंजिनेर कि हलवाई ?;) बाकि लेख एकदम मनोरंजक

सूर्यपुत्र 24/03/2011 - 18:39
कॅडबरी,लाडु स्ट्रॉबेरी,रसमलाई, स्विटीपाय.... अश्या अनेक आपत्त्या असल्यावर 'आपत्तींचे (योग्य) व्यवस्थापन' कसे करावे, याचे मार्गदर्शन घ्यावे लागणारच. ;) (ह.घ्या. :) ) लेख छानच. -सूर्यपुत्र.

रेवती 24/03/2011 - 18:58
मनोरंजक लेखन! तुमच्या मैत्रिणीला दिलेली नावे वाचून हसू आले. शेवट तिनदा कॉपी केलाय ते मुद्दाम्हून असेल अशी आशा आहे.;)

In reply to by पिवळा डांबिस

सहमत आमचे त्या वरण वोहर सारखे आहे . मुंबईकर असा शिक्का पासपोर्ट वर आहे पण आमच्या बाता त्यांच्या सिनेमातील गाण्यासारख्या एकदम आल्प आणी अश्याच परदेशातील निसर्ग रम्य स्थळांवर फिरत असतात . तुम्ही लेखातून अस्सल मुंबईचा फिल आणला . ह्याच परिसरात हॉटेल व्यवस्थापनाची मुळाक्षरे गिरवली .त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या .

छान लिहिताय. :) विनितशेठ तुम्ही लिहिता सुंदरच, फक्त हरकत नसेल तर एक वाचक म्हणुन २ विनंत्या आहेत :- १) तुमच्या दोन लिखाणांमध्ये शक्यतो अंतर ठेवा. रोज एक लेख ह्या दराने लेख आले तर मग लेखकात आणि लेखनात नाविन्य राहात नाही आणि इतर लेखकांना देखील व्यासपीठावर जाग उपलब्ध होत नाही. २) तुमचे हे लिखाण खुप आधी तुमच्या ब्लॉगवर वाचलेले आहे (आता पुनर्वाचनात देखील आनंद मिळालाच हे नक्की) त्यामुळे तुम्हाला जमेल तेंव्हा आणि शक्य असल्यास आम्हा मिपाकरांसाठी काही नविन तर्री मारलेली मिसळ द्याल तर मजा येईल.

असुर 24/03/2011 - 19:10
मस्त लिहीलंय!!! पहिल्यांदाच वाचलंय! आजपर्यंत व्हॅलेंटाईन डे ची मॅनेजमेंट करायला लागली नसल्याने तुमचा (कल्पित/असली) अनुभव रोचक वाटला. गविनंतर अजून एक दणदणीत लिहीणारा मिपाच्या मिरवणुकीत जॉईन झाल्याचा आनंद! :-) --असुर

वपाडाव 24/03/2011 - 15:40
गुलबक्षी, कॅडबरी, लाडू, पप्पी , स्विटीपाय, स्ट्रॉबेरी, रसमलाई काय एकाहुन एक विशेषणे/विषेशणे (पहिलं बरोबर असावं, दुसरं वाचल्यासारखं वाटत नाही.)... आम्हाला आमच्या पेपरमिंटीला यातलं काही देता आलं तर लै भारी !!

कच्ची कैरी 24/03/2011 - 16:02
कॅडबरी,लाडु स्ट्रॉबेरी,रसमलाई व्वा काय उपमा दिल्या आहेत ,ह्यावरुन एक शंका येते तुम्ही विंजिनेर कि हलवाई ?;) बाकि लेख एकदम मनोरंजक

सूर्यपुत्र 24/03/2011 - 18:39
कॅडबरी,लाडु स्ट्रॉबेरी,रसमलाई, स्विटीपाय.... अश्या अनेक आपत्त्या असल्यावर 'आपत्तींचे (योग्य) व्यवस्थापन' कसे करावे, याचे मार्गदर्शन घ्यावे लागणारच. ;) (ह.घ्या. :) ) लेख छानच. -सूर्यपुत्र.

रेवती 24/03/2011 - 18:58
मनोरंजक लेखन! तुमच्या मैत्रिणीला दिलेली नावे वाचून हसू आले. शेवट तिनदा कॉपी केलाय ते मुद्दाम्हून असेल अशी आशा आहे.;)

In reply to by पिवळा डांबिस

सहमत आमचे त्या वरण वोहर सारखे आहे . मुंबईकर असा शिक्का पासपोर्ट वर आहे पण आमच्या बाता त्यांच्या सिनेमातील गाण्यासारख्या एकदम आल्प आणी अश्याच परदेशातील निसर्ग रम्य स्थळांवर फिरत असतात . तुम्ही लेखातून अस्सल मुंबईचा फिल आणला . ह्याच परिसरात हॉटेल व्यवस्थापनाची मुळाक्षरे गिरवली .त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या .
लेखनविषय:
लेखनप्रकार
"संत वॅलेंटाईन, काय माणूस होता सांगू ! एकदम झक्कास. प्रेमास अमर करून गेला बेटा! त्याची समाधी कुठे आहे सांगाल का? ऑर्किडची फुलं सजवायची होती त्यावर मला.", आता हे मी लिहित नाहीये किंवा लिहितच असेन तर माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल हे सुज्ञास सांगणे नलगे. "वॅलेंटाईनविषयी लिही ना", असं विनंतीवज फर्मान माझ्या गुलबक्षीने (गर्लफ्रेण्ड हो!) गेल्या आठवड्यात काढल्यावर मी माझं मराठी टायपिंगचं सॉफ्टवेयर कॉम्प्युटरमधून काढून टाकलं होतं.