मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेटराचं लव्ह

धुरंधर ·

शब्दानुज 10/01/2016 - 13:57
दहावितला विद्यार्थी एवढं उत्तम मराठी बोलेल का?

धुरंधर 10/01/2016 - 14:15
शहरातला माहित नाही पण आमच्या गावाकडचा ग्रँज्व्येट मुलगा पण बोलणारा सापडला तर धन्य.... पण हे मी आत्ता आजच्या भाषेत लिहलय....आणि हे पत्र १२ वी ला असतांना लिहलय... खरच मी उत्तम मराठी लिहतो...? नाही म्हणजे कदाचित तुमचा काही गैरसमज!☺

शब्दानुज 10/01/2016 - 13:57
दहावितला विद्यार्थी एवढं उत्तम मराठी बोलेल का?

धुरंधर 10/01/2016 - 14:15
शहरातला माहित नाही पण आमच्या गावाकडचा ग्रँज्व्येट मुलगा पण बोलणारा सापडला तर धन्य.... पण हे मी आत्ता आजच्या भाषेत लिहलय....आणि हे पत्र १२ वी ला असतांना लिहलय... खरच मी उत्तम मराठी लिहतो...? नाही म्हणजे कदाचित तुमचा काही गैरसमज!☺
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय...... आजपर्यंत तुझ्यावर भरपूर लिहलयं..... पण आज फक्त तुझ्यासाठी लिहतो आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अस वळण येतं जेव्हा माणूस सारी शुद्ध हरवून, दुनियेचं भान विसरून प्रेमात पडतो, तसच माझ्याही आयुष्यातील एका वळणावर एका सुंदर क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझ्या प्रत्येक कृतीन मनाला वेडचं लावलं आणि माझ्या जिवनातील सारे क्षण सुवर्णमय होउन गेले.तुला फक्त एकदा पाहता यावं म्हणून तासन् - तास तुझी वाट पाहत त्या निर्जिव बसस्टॉपवर घालवलेत. वेडेपणाच्या कित्येक हद्दी मी या प्रेमात ओलांडल्या...मला माझं जग तुझ्यात दिसू लागलं .

घमघम घमघम

मीन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
येश्या आजपन त्या मॉलच्या फाटकासमोर हुबा ह्रायला. गेले कितीतरी दिस त्यो रोज असा थितं थांबयचा.पन आजचा दिस येगळा व्हता. त्याच्या छातीतले ठोके व्हाडले हुते. हातपाय थरथरू लागले हुते. येश्या एका झोपडपट्टीत ह्रायचा. आय आन् बा संगं. आय, बा बांधकामावर मजुरी करायचे. येश्या वस्तीतल्या इतर पोरांबरुबर ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागायचा. त्यादिवशी सिग्नलला आशीच येक गाडी थांबली हुती. येश्या पैकं मिळण्याच्या आशेनं गाडी पुसू लागला. सिग्नल सुटता सुटता गाडीची काच खाली झाली. कसलातरी घमघमाट येश्याच्या नाकात शिरला.

सोशल नेटवर्किंग (भाग ३)

लाडू. ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मयंकच्या hi ला आज अखेर श्रावणीने उत्तर दिले होते सकाळी सकाळीच. मयंक खूप खुश झाला. ताबडतोब डोळ्यावरची झोप उडवत तिच्याशी बोलू लागला. पण तसे करताना आपल्याला ती आवडते याची पुसटशी शंकाही तिला येऊ नये याची खबरदारी तो घेत होता. हि त्याच्या नेहमीच्या ट्रिक्स मधली एक ट्रिक होती. आजपर्यंतच्या अनुभवावरून त्याला हे माहित होते, मुलींना जास्त भाव दिला कि मग त्या गृहीत धरतात आपल्याला.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

DEADPOOL ·

DEADPOOL 02/01/2016 - 18:39
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २ www.misalpav.com/node/34253

छान! पण जरां लवकर टाका हो ... विसरायला होतंय! त्यात त्या मागच्या झोपेत मारणारिचा आणि इथला पायरेट काय कळून नाही राहिलंय!

DEADPOOL 02/01/2016 - 18:39
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २ www.misalpav.com/node/34253

छान! पण जरां लवकर टाका हो ... विसरायला होतंय! त्यात त्या मागच्या झोपेत मारणारिचा आणि इथला पायरेट काय कळून नाही राहिलंय!
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

DEADPOOL ·

नन्दादीप 28/12/2015 - 11:27
रोचक... अजून मोठे भाग चालतील... एका ओळीला एक वाक्य टाकल्याने आकारमान मोठे वाटतय, पण प्रत्यक्षात तस नाहीये..

In reply to by नन्दादीप

DEADPOOL 28/12/2015 - 12:24
THANKS NANDADIP! Actually I want to end that part at kraken entry,so it will be more interesting

नन्दादीप 28/12/2015 - 11:27
रोचक... अजून मोठे भाग चालतील... एका ओळीला एक वाक्य टाकल्याने आकारमान मोठे वाटतय, पण प्रत्यक्षात तस नाहीये..

In reply to by नन्दादीप

DEADPOOL 28/12/2015 - 12:24
THANKS NANDADIP! Actually I want to end that part at kraken entry,so it will be more interesting
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 'मॉन्टेग्रो!' घोस्टहंटर सोसायटीतला अत्यंत प्रतिष्ठित हॉल ऑफ़ फेम मधील पहिल्या क्रमांकावर असलेला घोस्टहंटर! ------------------- स्लीपी होलोव! शिर नसलेल्या घोडेस्वाराचे खेडे! मात्र १९७६ मध्येच मॉन्टेग्रोने त्याचा अंत केला! एक व्यक्ति आज घोड्यावर बसून खेड्यात आली होती. "माफ करा महाशय,

सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस

विवेकपटाईत ·

सुरेश प्रभुं बद्दल अजून वाचायला नक्की आवडेल. अटलजिंनि आणि आता मोदींनी त्यांना मंत्रीमंडळा मध्ये आवर्जून घेतले याचा अर्थ त्यांच्या मध्ये नक्कीच काहीतरी वेगळेपणा असणार. पण प्रभुंबद्दल वाचायला फारसे काही मिळत नाही. तीच गोष्ट पर्रीकरांची सुध्दा . त्यांच्या बद्दलही अशीच उत्सुकता आहे. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनुप ढेरे 27/12/2015 - 17:09
हेच बोल्तो. शिवसेनेच्या शेपटावर पाय ठेऊन भाजपाच्या कोट्यातून मंत्रीपद दिलं. तेही रेल्वेसारखं. म्हणजे माणूस नक्कीच खास असणार.

निरिक्षणात्मक लेखन आवडले. यावरून पूर्वी कधी तरी वाचलेले एक वाक्य आठवले. एखाद्या माणसाचा मोठेपणा तो त्याला काहीच नुकसान पोचवू न शकणार्‍या माणासांशी कसा वागतो यावरून कळतो.

"फक्त टयूटर वर संदेश पाठविण्याची गरज. मग लहान मुलाला दूध पाहिजे असेल किंवा कुण्या तरुणीची गुंड मुले छेड़ काढीत असेल. संकटात सापडलेल्या प्रवासाच्या समस्या ते चुटकीसरशी दूर करतात." मध्यंतरी सुरेश प्रभु यांनी प्रवाशांच्या अशा वैयक्तिक समस्या स्वतः लक्ष घालून सोडवल्याचे ऐकले होते. सुरेश प्रभु यांच्याबद्दल आदर असुनही स्वतः केंद्रीय मंत्री इतक्या छोट्या बाबतीत स्वतः लक्ष घालतील हे जरा जास्तच वाटलं. कदाचित "अच्छे दिन" वाल्या लोकांची कुजबुज आघाडी असेल असा अंदाज होता. पण खरच ह्या घटना खर्या आहेत का?

In reply to by एक सामान्य मानव

मध्यंतरी सुरेश प्रभु यांनी प्रवाशांच्या अशा वैयक्तिक समस्या स्वतः लक्ष घालून सोडवल्याचे ऐकले होते. सुरेश प्रभु यांच्याबद्दल आदर असुनही स्वतः केंद्रीय मंत्री इतक्या छोट्या बाबतीत स्वतः लक्ष घालतील हे जरा जास्तच वाटलं. कदाचित "अच्छे दिन" वाल्या लोकांची कुजबुज आघाडी असेल असा अंदाज होता. पण खरच ह्या घटना खर्या आहेत का? अश्या गोष्टीत मंत्र्याने अथवा वरिष्ठ अधिकार्‍याने स्वतः सतत लक्ष घालणे हे शक्य नसते किंवा तसे करणे उत्तम व्यवस्थापक असण्याचे लक्षणही नाही. आपल्या अधिकारातील लोकांच्या सतत डोक्यावर बसून आपल्या विभागाचे काम उत्तम ठेवणे हे कनिष्ठ प्रतीचे व्यवस्थापकीय कौशल्य (स्किल) झाले. "साहेब खुर्चीत अनेक दिवस नाहीत, पण तरीही योग्य प्रणाली कार्यरत असल्याने विभागाचे काम उत्तमपणे चालू आहे", हे उच्च दर्जाचे कौशल्य असलेला व्यवस्थापकच करू शकतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संजय पाटिल 27/12/2015 - 15:02
खुद्द सुरेश प्रभुना सगळि कामे सोडुन मोबाइल वर ट्वीटर बघत बसण्यचि गरज नाही हो. एखाद्या सहायकाकडे सोपवून अश्या परिस्थीतीत काय करायाचे याच्या सुचना देऊन ठेवले कि झाले. पण हे करणे हे ही नसे थोडके!

In reply to by संजय पाटिल

हेच मी वर जरा टेक्नीकल भाषेत सांगितले आहे. मला वाटते तुमचा प्रतिसाद "एक सामान्य मानव" यांना असावा व इथे चुकून पडला असावा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

असंका 27/12/2015 - 22:07
"स्वतः लक्ष घालून" असं स्पष्ट म्हणलंय त्यांनी. (खरं म्हणजे इथे सगळ्याच लोकांचं एकमत झालेलं दिसतंय, की स्वत: लक्ष घालायची गरज नसून हाताखालच्या कुणीतरी लक्ष घातलं की झालं!) पण व्हॉट्सअ‍ॅप वर आमच्या व्यवसायासंदर्भातील प्रश्नांना सर सातत्याने उत्तरं देत असतात हे तर रोजच बघतोय. म्हनजे ते वॉत्सअ‍ॅप वर टाइप करत असतील असं नाही, पण उत्तर किंवा मत त्यांचं स्वतःचं असतं असं वाटतं.

In reply to by असंका

वॉत्सअ‍ॅप वर टाइप करत असतील असं नाही, पण उत्तर किंवा मत त्यांचं स्वतःचं असतं असं वाटतं. हे व्यवहारात "व्यवस्थापकाने मान्यता दिलेले लिखीत धोरण व प्रक्रिया (अप्रूव्ह्ड पॉलिसी अँड प्रोसिजर)" असण्याने व त्याची उत्तम अंमलबजावणी करण्याने साध्य होते. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी सतत हजर असणे गरजेचे नसते. लिखित मान्यताप्राप्त धोरणाबाहेर काही झाले/गेले तरच वरिष्ठ अधिकार्‍याला संपर्क करून त्याचे मत घ्यावे लागते. उच्च प्रतिचे व्यवस्थापन असलेल्या सर्व खाजगी संस्था हे तत्व वापरतात... भारतातील सरकारी खात्यांत ते अभावानेच आढळते. याचा अर्थ ही बर्‍याचदा प्रणाली नसते असे नाही, पण स्वतःचे हितसंबंध राखण्यासाठी प्रणाली बासनात गुंडाळून स्वतःची मनमानी केली तरी चालते हे त्यांना अनुभवाने माहीत झालेले असते. असो. तुमचा अनुभव वेगळा असू शकतो.

In reply to by संजय पाटिल

रमेश आठवले 28/12/2015 - 08:48
छोट्या हॉलमधील तिघांची टीम ट्विट मिळताच ५ मिनिटांत रेल्वेत पोहोचवते मदत http://divyamarathi.bhaskar.com/news-ht/NAT-DEL-railway-twitter-handling-team-information-in-marathi-5207106-PHO.html

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

खेडूत 27/12/2015 - 22:34
+१ लेखन आवडले. अनेक वर्षे दिल्लीला रहात असाल त्यामुळे मधे येणारे हिंदी शब्द खटकत नाहीत हे विषेश.

रमेश आठवले 27/12/2015 - 23:45
पटाईत साहेब, शेरपा हा शब्द आपल्या ऑफिसच्या भाषेत कोणत्या अर्थाने वापरतात हे जरा समजाऊन सांगाल का ?

In reply to by रमेश आठवले

आदूबाळ 28/12/2015 - 00:27
शेर्पा म्हणजे जी२० मध्ये भारताचा (किंवा कोणत्याही मेंबर देशाचा) अधिकृत प्रतिनिधी. सुरेश प्रभू भारताचे शेर्पा होते. सध्या (माझ्या माहितीप्रमाणे) अरविंद पनगारिया आहेत.

In reply to by कपिलमुनी

ट्रेड मार्क 29/12/2015 - 02:51
फोन सुद्धा नसलेले लोक्स असतीलच की. पण हे लोक आख्ख्या रेल्वेमधून एकटेच प्रवास करत नसावेत. आजूबाजूला जे लोक असतील, फोन असणारे वा ट्विटर असणारे, त्यांनी मदत करणे अपेक्षित आहे. जर का तेथे उपस्थित असलेले कोणीच मदत करत नसेल अश्या वेळी तर रेल्वे मंत्र्यांना जबाबदार कसे धरता येईल?

राही 28/12/2015 - 06:28
सध्याच्या काळात श्री सुरेश प्रभु हे अत्यंत कार्यक्षम मंत्री आहेत याबद्दल वादच नाही. पण महाराष्ट्राने आणखीही काही कार्यक्षम मंत्री देशाला दिले आहेत. यशवंतराव चव्हाण, न.वि. गाडगीळ, शंकरराव चव्हाण, शिवाजीरव पाटील-चाकूरकर आणि शरद पवार हे सर्व मंत्री अत्यंत कार्यक्षम होते. यातले चाकूरकर पाटील अति निस्पृहतेमुळे लोकप्रिय ठरले नाहीत. तसेच त्या काळातला त्यांचा कपड्यांच्या बाबतीतला चोखंदळपणा त्यांना मारक ठरला. शंकररव चव्हाणांनाही अति शिस्त भोवली. हे दोघे टास्क् मास्टर होते पण या (अव)गुणांमुळे त्यांच्याभोवती माणसे जमू शकली नाहीत. शिवाजीरावांना तर कोणी वालीच उरला नाही आणि तश्या फारश्या महत्त्वाच्या नसलेल्या कारणावरून त्यांना पायउतार व्हावे लागले. या कोणाच्याही काळात- शरद पवार सोडून, ट्विटर वगैरे माध्यमे नव्हती, तरीही त्यांनी चोखपणे काम केले. शरद पवारांचा लोकसंग्रहच इतका अफाट आहे की एखादी तक्रार त्यांच्याकडे पोचवायची म्हटली तर पोचू शकते. शरद पवारांनी केलेल्या तत्पर मदतीच्या अनेक गोष्टी (किस्से नव्हे) सांगितल्या जातात. घाशीराम कोतवाल नाटकाचा शिवसेनेच्या धमकीमुळे संकटात सापडलेला परदेश दौरा पार पाडण्यासाठी शरद पवारांनी केलेल्या धावपळीचे वर्णन अलीकडेच लोकसत्तामधील सतीश आळेकरांच्या एका लेखात वाचले ते अचंबित करणारे होते. गुरुदास कामत यांनीही त्यांना मिळालेल्या अल्प काळात चांगले काम केले होते.

In reply to by राही

ते नाव शिवाजीरव पाटील-चाकूरकर असे नसून शिवराज पाटील चाकूरकर असे असले पाहिजे. शिवराज पाटील हे अतिशय सज्जन राजकारणी म्हणुन ओळखले जातात. त्यांची लोकसभेचे सभापती असतानाची कामगिरी उल्लेखनीय आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अभ्या.. 28/12/2015 - 09:46
शिवराजजी पाटील चाकूरकर हे एखादया राजकारण्याला आवश्यक तेवढे धूर्त होते. स्व. विलासरावसारखा तगडा राजकारणी मराठवाड्यात असल्याने व विलासरावांचा स्वपक्षीय, हायकमांड अन विरोधी पक्षीय नेते ह्या सर्वासोबतच सलोख्याचे संबंध असल्याने, मराठ्वाड्यात डॉ. पद्मसिंह पाटील, बसवराज पाटील, अशोक चव्हाण आदी नेत्यासंमोर शिवराजजींचे राजकारण फिके पडले. याचा अर्थ ते सज्जन राजकारणी होते असा नव्हे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

राही 29/12/2015 - 03:11
ते शिवराज पाटील असेच हवे. चूक लक्षात आणून दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद. चाकूरकर पाटील हे लोकांची वशिल्याची कामे न करण्याबद्दल प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांचा जनाधार कमी झाला. शंकरराव चव्हाणांचाही थोडाफार असाच लौकिक होता.

In reply to by राही

प्रसाद१९७१ 28/12/2015 - 17:25
शंकरराव चव्हाण, शिवाजीरव पाटील-चाकूरकर आणि शरद पवार हे सर्व मंत्री अत्यंत कार्यक्षम होते.
ही नावे वाचून डोळे पाणावले. नक्की कसल्या कार्यक्षमते बद्दल राहीताईंना बोलायचे आहे ते कळले नाही ( प्लीज नोट, राहीताईंच्या लिस्ट मधली काही नावे गाळली आहेत ) प्रभु कार्यक्षम तर आहेतच पण अत्यंत स्वच्छ आहेत. त्यांच्या धाग्यावर ह्या लोकांचा उल्लेख होणे हे सुद्धा .....

In reply to by अभ्या..

राम नाईक ,कापसे, गुरुनाथ कामत पर्रीकर अशी काही नावे त्यांच्या सच्चे पणा व कर्तुत्व व कार्यासाठी प्रसिद्ध आहेत

In reply to by निनाद मुक्काम …

आदूबाळ 28/12/2015 - 19:27
प्रा० राम कापसे अंदमानचे नायब राज्यपाल असताना तिथे सुनामीने थैमान घातलं होतं. त्यांनी जातीने तिथल्या मदतकार्यात लक्ष घालून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. कठीण परिस्थितीत अतिशय खंबीर नेतृत्व त्यांनी अंदमानला दिलं. प्रा० कापसे यांच्या कुटुंबियांनीही (माझ्या माहितीप्रमाणे त्यांची पत्नी आणि चिरंजीव डॉ० आनंद कापसे) अंदमानमध्ये विनामोबदला मदतकार्य केलं होतं. कापसे कुटुंबियांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे याचा ढोल कुठेही बडवला गेलेला नाही. सुनामी प्रकरणाच्या ताणामुळे प्रा० कापसे यांची प्रकृती ढासळली आणि त्यांना राजिनामा द्यावा लागला. सप्टेंबर २०१५ मध्ये त्यांचं कल्याणमध्ये निधन झालं.

In reply to by राही

महाराष्ट्राने देशाला दिलेल्या कार्यक्षम केंद्रीय मंत्र्यांमध्ये आणखी दोन नावे जोडता येतील.
  • सी. डी. देशमुख - जवळ जवळ सात वर्षे देशाचे अर्थमंत्री होते (१९५० ते १९५७) तसेच त्या अगोदर दोन वर्षे रिझर्व बॅंकेचे गवर्नर देखील होते.
  • पंजाबराव देशमुख - स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री. देश स्वतंत्र झाल्यावर कृषी क्षेत्र आव्हानाच्या काळातून जात असताना कृषी सुधारणांमध्ये त्यांचे योगदान महत्वाचे होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

राही 29/12/2015 - 15:10
अगदी सहमत. त्यातल्या त्यात सी.डी. देशमुखांबद्दल आपल्याला थोडीफार तरी माहिती असते पण पंजाबराव देशमुख त्यांच्या नावाने उभारलेल्या कृषिविद्यापीठापलीकडे फारसे माहीत नसावेत.

नगरीनिरंजन 28/12/2015 - 09:40
कोणत्याही सभ्य माणसाने वागावे तसे मंत्री वागल्यास त्याचा किस्सा होतो हे निराशाजनक असले तरी किस्सा आवडला.

In reply to by नगरीनिरंजन

प्रसाद१९७१ 29/12/2015 - 09:23
कारण ज्याला पैसे खायची ( कींवा वाईट वागायची ) संधीच मिळाली नाही त्याने "मी स्वच्छ/ मी चांगला" असा डांगोरा पिटण्याला काही अर्थ नाही. ज्याला वाईट वागायची ( आणि तरी पण सुटण्याची ) संधी मिळाली पण त्या माणसानी ती स्वताचा चॉइस म्हणुन नाकारली तर तो मोठा माणुस म्हणुन गणला जातो. म्हणुन प्रभुंचे वागणे हा कौतुकास्पद किस्सा होतो आणि तुमच्या आमच्या सारख्या संधी न मिळालेल्या सभ्यांचा किस्सा होत नाही/होणार नाही. तसेच भारतात, प्रभुंनी कँटीन च्या कामगारांना जितक्या माणुसकीने वागवले तितक्या माणुसकीने बायको ला तरी वागवणारे कीती टक्के महाभाग आहेत?

In reply to by प्रसाद१९७१

सुबोध खरे 29/12/2015 - 12:02
प्रभुंनी कँटीन च्या कामगारांना जितक्या माणुसकीने वागवले तितक्या माणुसकीने बायको ला तरी वागवणारे कीती टक्के महाभाग आहेत? कसं चपखल बोललात?

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 29/12/2015 - 12:04
प्रसाद साहेब बाडीस मी म्हणतो ३३% लोक भ्रष्टाचारी आहेत. ६६ % लोक भ्रष्टाचारी नाहीत कारण त्यांना संधी मिळत नाही फक्त १% लोक संधी मिळूनही भ्रष्टाचारी नाहीत.

In reply to by मी-सौरभ

आदिजोशी 28/12/2015 - 18:58
श्री राम नाईक खासदार असतानाही वैयक्तीक कामांसाठी स्वतःची बजाज स्कूटर वापरत. त्यांना स्कूटर चालवत गोरेगावात फिरताना स्वतः बघितले आहे.

ट्विटर वरुन माननीय रेल्वेमंत्री स्वत: तक्रारीची दखल घेतात म्हणल्यावर काही अतिशहाण्या महाभागांनी खोटा मेसेज पाठवून रेल्वे मेडिकल टीम ला फुकट त्रास दिल्याचे वृत्त नुकतेच वाचले . लाज वाटते अशा हरामखोर माणसांची . एक सज्जन मंत्री लक्ष देतोय म्हणून त्याची थट्टा? यापूर्वीचे मंत्री कसे होते आठवून तरी बघा चार लाथा हाणायला हव्यात अशा दीडशाहाण्यांच्या पार्श्वभागात

In reply to by मंदार कात्रे

मोदक 28/12/2015 - 18:28
चार लाथा हाणायला हव्यात अशा दीडशाहाण्यांच्या पार्श्वभागात असहिष्णुता असहिष्णुता म्हणतात ती हीच..!

प्रदीप 28/12/2015 - 19:56
लेख व चर्चा वाचतो आहे. प्रभूंप्रमाणेच पूर्वीही इतर अनेक खासदारांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी इत्यादी अनेकांनी चोख कामे केली होती, त्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला आहे, तो उचितच आहे. पण 'त्यावेळी त्यांनी कुणीही त्यांच्या त्या कामांचे ढोल बडवले नव्हते' असा सूर काही प्रतिसादांतून दिसतो आहे. तो अगदी अनाठायी आहे. एकतर प्रभूंनी स्वतः त्यांच्या कार्याचे नगारे पिटलेले नाहीत. ज्यांची कामे होत गेली, त्यांनीच ते पिटले आहेत. अगोदरच्या सर्वच केसेस व प्रभूंच्या केसमधील फरक सोशल मीडिया हा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ह्यावेळी आपापली कामे तत्परतेने झालेल्या व्यक्तिंना त्यांचा आनंद व कौतुक जाहीरपणे व्यक्त करता येणे अगदी विसायास शक्य आहे, पूर्वी ते तसे नव्हते. विवेक पटाईतांनी जे प्रत्यक्ष अनुभवले, ते त्यांना सोशल मीडियाच्या द्वारे लगेच प्रगट करता आले. पूर्वी नियतकालीकांतून लिहीणे ही एकच व अतिशय जिकीरीची पद्धत उपलब्ध होती, ते तसे पत्र अथवा लेख पाठवून दिल्यावरही संबंधित नियतकालीकांतून प्रसिद्ध होईलच ह्याची शाश्वती नसे. तेव्हा ह्या फरकास प्रभू जबाबदार नाहीत.

पैसा 29/12/2015 - 12:38
उत्तम लेख. चांगला अनुभव आला तुम्हाला. हेही सध्या दुर्मिळ आहे.

सुरेश प्रभुं बद्दल अजून वाचायला नक्की आवडेल. अटलजिंनि आणि आता मोदींनी त्यांना मंत्रीमंडळा मध्ये आवर्जून घेतले याचा अर्थ त्यांच्या मध्ये नक्कीच काहीतरी वेगळेपणा असणार. पण प्रभुंबद्दल वाचायला फारसे काही मिळत नाही. तीच गोष्ट पर्रीकरांची सुध्दा . त्यांच्या बद्दलही अशीच उत्सुकता आहे. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनुप ढेरे 27/12/2015 - 17:09
हेच बोल्तो. शिवसेनेच्या शेपटावर पाय ठेऊन भाजपाच्या कोट्यातून मंत्रीपद दिलं. तेही रेल्वेसारखं. म्हणजे माणूस नक्कीच खास असणार.

निरिक्षणात्मक लेखन आवडले. यावरून पूर्वी कधी तरी वाचलेले एक वाक्य आठवले. एखाद्या माणसाचा मोठेपणा तो त्याला काहीच नुकसान पोचवू न शकणार्‍या माणासांशी कसा वागतो यावरून कळतो.

"फक्त टयूटर वर संदेश पाठविण्याची गरज. मग लहान मुलाला दूध पाहिजे असेल किंवा कुण्या तरुणीची गुंड मुले छेड़ काढीत असेल. संकटात सापडलेल्या प्रवासाच्या समस्या ते चुटकीसरशी दूर करतात." मध्यंतरी सुरेश प्रभु यांनी प्रवाशांच्या अशा वैयक्तिक समस्या स्वतः लक्ष घालून सोडवल्याचे ऐकले होते. सुरेश प्रभु यांच्याबद्दल आदर असुनही स्वतः केंद्रीय मंत्री इतक्या छोट्या बाबतीत स्वतः लक्ष घालतील हे जरा जास्तच वाटलं. कदाचित "अच्छे दिन" वाल्या लोकांची कुजबुज आघाडी असेल असा अंदाज होता. पण खरच ह्या घटना खर्या आहेत का?

In reply to by एक सामान्य मानव

मध्यंतरी सुरेश प्रभु यांनी प्रवाशांच्या अशा वैयक्तिक समस्या स्वतः लक्ष घालून सोडवल्याचे ऐकले होते. सुरेश प्रभु यांच्याबद्दल आदर असुनही स्वतः केंद्रीय मंत्री इतक्या छोट्या बाबतीत स्वतः लक्ष घालतील हे जरा जास्तच वाटलं. कदाचित "अच्छे दिन" वाल्या लोकांची कुजबुज आघाडी असेल असा अंदाज होता. पण खरच ह्या घटना खर्या आहेत का? अश्या गोष्टीत मंत्र्याने अथवा वरिष्ठ अधिकार्‍याने स्वतः सतत लक्ष घालणे हे शक्य नसते किंवा तसे करणे उत्तम व्यवस्थापक असण्याचे लक्षणही नाही. आपल्या अधिकारातील लोकांच्या सतत डोक्यावर बसून आपल्या विभागाचे काम उत्तम ठेवणे हे कनिष्ठ प्रतीचे व्यवस्थापकीय कौशल्य (स्किल) झाले. "साहेब खुर्चीत अनेक दिवस नाहीत, पण तरीही योग्य प्रणाली कार्यरत असल्याने विभागाचे काम उत्तमपणे चालू आहे", हे उच्च दर्जाचे कौशल्य असलेला व्यवस्थापकच करू शकतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संजय पाटिल 27/12/2015 - 15:02
खुद्द सुरेश प्रभुना सगळि कामे सोडुन मोबाइल वर ट्वीटर बघत बसण्यचि गरज नाही हो. एखाद्या सहायकाकडे सोपवून अश्या परिस्थीतीत काय करायाचे याच्या सुचना देऊन ठेवले कि झाले. पण हे करणे हे ही नसे थोडके!

In reply to by संजय पाटिल

हेच मी वर जरा टेक्नीकल भाषेत सांगितले आहे. मला वाटते तुमचा प्रतिसाद "एक सामान्य मानव" यांना असावा व इथे चुकून पडला असावा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

असंका 27/12/2015 - 22:07
"स्वतः लक्ष घालून" असं स्पष्ट म्हणलंय त्यांनी. (खरं म्हणजे इथे सगळ्याच लोकांचं एकमत झालेलं दिसतंय, की स्वत: लक्ष घालायची गरज नसून हाताखालच्या कुणीतरी लक्ष घातलं की झालं!) पण व्हॉट्सअ‍ॅप वर आमच्या व्यवसायासंदर्भातील प्रश्नांना सर सातत्याने उत्तरं देत असतात हे तर रोजच बघतोय. म्हनजे ते वॉत्सअ‍ॅप वर टाइप करत असतील असं नाही, पण उत्तर किंवा मत त्यांचं स्वतःचं असतं असं वाटतं.

In reply to by असंका

वॉत्सअ‍ॅप वर टाइप करत असतील असं नाही, पण उत्तर किंवा मत त्यांचं स्वतःचं असतं असं वाटतं. हे व्यवहारात "व्यवस्थापकाने मान्यता दिलेले लिखीत धोरण व प्रक्रिया (अप्रूव्ह्ड पॉलिसी अँड प्रोसिजर)" असण्याने व त्याची उत्तम अंमलबजावणी करण्याने साध्य होते. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी सतत हजर असणे गरजेचे नसते. लिखित मान्यताप्राप्त धोरणाबाहेर काही झाले/गेले तरच वरिष्ठ अधिकार्‍याला संपर्क करून त्याचे मत घ्यावे लागते. उच्च प्रतिचे व्यवस्थापन असलेल्या सर्व खाजगी संस्था हे तत्व वापरतात... भारतातील सरकारी खात्यांत ते अभावानेच आढळते. याचा अर्थ ही बर्‍याचदा प्रणाली नसते असे नाही, पण स्वतःचे हितसंबंध राखण्यासाठी प्रणाली बासनात गुंडाळून स्वतःची मनमानी केली तरी चालते हे त्यांना अनुभवाने माहीत झालेले असते. असो. तुमचा अनुभव वेगळा असू शकतो.

In reply to by संजय पाटिल

रमेश आठवले 28/12/2015 - 08:48
छोट्या हॉलमधील तिघांची टीम ट्विट मिळताच ५ मिनिटांत रेल्वेत पोहोचवते मदत http://divyamarathi.bhaskar.com/news-ht/NAT-DEL-railway-twitter-handling-team-information-in-marathi-5207106-PHO.html

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

खेडूत 27/12/2015 - 22:34
+१ लेखन आवडले. अनेक वर्षे दिल्लीला रहात असाल त्यामुळे मधे येणारे हिंदी शब्द खटकत नाहीत हे विषेश.

रमेश आठवले 27/12/2015 - 23:45
पटाईत साहेब, शेरपा हा शब्द आपल्या ऑफिसच्या भाषेत कोणत्या अर्थाने वापरतात हे जरा समजाऊन सांगाल का ?

In reply to by रमेश आठवले

आदूबाळ 28/12/2015 - 00:27
शेर्पा म्हणजे जी२० मध्ये भारताचा (किंवा कोणत्याही मेंबर देशाचा) अधिकृत प्रतिनिधी. सुरेश प्रभू भारताचे शेर्पा होते. सध्या (माझ्या माहितीप्रमाणे) अरविंद पनगारिया आहेत.

In reply to by कपिलमुनी

ट्रेड मार्क 29/12/2015 - 02:51
फोन सुद्धा नसलेले लोक्स असतीलच की. पण हे लोक आख्ख्या रेल्वेमधून एकटेच प्रवास करत नसावेत. आजूबाजूला जे लोक असतील, फोन असणारे वा ट्विटर असणारे, त्यांनी मदत करणे अपेक्षित आहे. जर का तेथे उपस्थित असलेले कोणीच मदत करत नसेल अश्या वेळी तर रेल्वे मंत्र्यांना जबाबदार कसे धरता येईल?

राही 28/12/2015 - 06:28
सध्याच्या काळात श्री सुरेश प्रभु हे अत्यंत कार्यक्षम मंत्री आहेत याबद्दल वादच नाही. पण महाराष्ट्राने आणखीही काही कार्यक्षम मंत्री देशाला दिले आहेत. यशवंतराव चव्हाण, न.वि. गाडगीळ, शंकरराव चव्हाण, शिवाजीरव पाटील-चाकूरकर आणि शरद पवार हे सर्व मंत्री अत्यंत कार्यक्षम होते. यातले चाकूरकर पाटील अति निस्पृहतेमुळे लोकप्रिय ठरले नाहीत. तसेच त्या काळातला त्यांचा कपड्यांच्या बाबतीतला चोखंदळपणा त्यांना मारक ठरला. शंकररव चव्हाणांनाही अति शिस्त भोवली. हे दोघे टास्क् मास्टर होते पण या (अव)गुणांमुळे त्यांच्याभोवती माणसे जमू शकली नाहीत. शिवाजीरावांना तर कोणी वालीच उरला नाही आणि तश्या फारश्या महत्त्वाच्या नसलेल्या कारणावरून त्यांना पायउतार व्हावे लागले. या कोणाच्याही काळात- शरद पवार सोडून, ट्विटर वगैरे माध्यमे नव्हती, तरीही त्यांनी चोखपणे काम केले. शरद पवारांचा लोकसंग्रहच इतका अफाट आहे की एखादी तक्रार त्यांच्याकडे पोचवायची म्हटली तर पोचू शकते. शरद पवारांनी केलेल्या तत्पर मदतीच्या अनेक गोष्टी (किस्से नव्हे) सांगितल्या जातात. घाशीराम कोतवाल नाटकाचा शिवसेनेच्या धमकीमुळे संकटात सापडलेला परदेश दौरा पार पाडण्यासाठी शरद पवारांनी केलेल्या धावपळीचे वर्णन अलीकडेच लोकसत्तामधील सतीश आळेकरांच्या एका लेखात वाचले ते अचंबित करणारे होते. गुरुदास कामत यांनीही त्यांना मिळालेल्या अल्प काळात चांगले काम केले होते.

In reply to by राही

ते नाव शिवाजीरव पाटील-चाकूरकर असे नसून शिवराज पाटील चाकूरकर असे असले पाहिजे. शिवराज पाटील हे अतिशय सज्जन राजकारणी म्हणुन ओळखले जातात. त्यांची लोकसभेचे सभापती असतानाची कामगिरी उल्लेखनीय आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अभ्या.. 28/12/2015 - 09:46
शिवराजजी पाटील चाकूरकर हे एखादया राजकारण्याला आवश्यक तेवढे धूर्त होते. स्व. विलासरावसारखा तगडा राजकारणी मराठवाड्यात असल्याने व विलासरावांचा स्वपक्षीय, हायकमांड अन विरोधी पक्षीय नेते ह्या सर्वासोबतच सलोख्याचे संबंध असल्याने, मराठ्वाड्यात डॉ. पद्मसिंह पाटील, बसवराज पाटील, अशोक चव्हाण आदी नेत्यासंमोर शिवराजजींचे राजकारण फिके पडले. याचा अर्थ ते सज्जन राजकारणी होते असा नव्हे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

राही 29/12/2015 - 03:11
ते शिवराज पाटील असेच हवे. चूक लक्षात आणून दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद. चाकूरकर पाटील हे लोकांची वशिल्याची कामे न करण्याबद्दल प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांचा जनाधार कमी झाला. शंकरराव चव्हाणांचाही थोडाफार असाच लौकिक होता.

In reply to by राही

प्रसाद१९७१ 28/12/2015 - 17:25
शंकरराव चव्हाण, शिवाजीरव पाटील-चाकूरकर आणि शरद पवार हे सर्व मंत्री अत्यंत कार्यक्षम होते.
ही नावे वाचून डोळे पाणावले. नक्की कसल्या कार्यक्षमते बद्दल राहीताईंना बोलायचे आहे ते कळले नाही ( प्लीज नोट, राहीताईंच्या लिस्ट मधली काही नावे गाळली आहेत ) प्रभु कार्यक्षम तर आहेतच पण अत्यंत स्वच्छ आहेत. त्यांच्या धाग्यावर ह्या लोकांचा उल्लेख होणे हे सुद्धा .....

In reply to by अभ्या..

राम नाईक ,कापसे, गुरुनाथ कामत पर्रीकर अशी काही नावे त्यांच्या सच्चे पणा व कर्तुत्व व कार्यासाठी प्रसिद्ध आहेत

In reply to by निनाद मुक्काम …

आदूबाळ 28/12/2015 - 19:27
प्रा० राम कापसे अंदमानचे नायब राज्यपाल असताना तिथे सुनामीने थैमान घातलं होतं. त्यांनी जातीने तिथल्या मदतकार्यात लक्ष घालून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. कठीण परिस्थितीत अतिशय खंबीर नेतृत्व त्यांनी अंदमानला दिलं. प्रा० कापसे यांच्या कुटुंबियांनीही (माझ्या माहितीप्रमाणे त्यांची पत्नी आणि चिरंजीव डॉ० आनंद कापसे) अंदमानमध्ये विनामोबदला मदतकार्य केलं होतं. कापसे कुटुंबियांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे याचा ढोल कुठेही बडवला गेलेला नाही. सुनामी प्रकरणाच्या ताणामुळे प्रा० कापसे यांची प्रकृती ढासळली आणि त्यांना राजिनामा द्यावा लागला. सप्टेंबर २०१५ मध्ये त्यांचं कल्याणमध्ये निधन झालं.

In reply to by राही

महाराष्ट्राने देशाला दिलेल्या कार्यक्षम केंद्रीय मंत्र्यांमध्ये आणखी दोन नावे जोडता येतील.
  • सी. डी. देशमुख - जवळ जवळ सात वर्षे देशाचे अर्थमंत्री होते (१९५० ते १९५७) तसेच त्या अगोदर दोन वर्षे रिझर्व बॅंकेचे गवर्नर देखील होते.
  • पंजाबराव देशमुख - स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री. देश स्वतंत्र झाल्यावर कृषी क्षेत्र आव्हानाच्या काळातून जात असताना कृषी सुधारणांमध्ये त्यांचे योगदान महत्वाचे होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

राही 29/12/2015 - 15:10
अगदी सहमत. त्यातल्या त्यात सी.डी. देशमुखांबद्दल आपल्याला थोडीफार तरी माहिती असते पण पंजाबराव देशमुख त्यांच्या नावाने उभारलेल्या कृषिविद्यापीठापलीकडे फारसे माहीत नसावेत.

नगरीनिरंजन 28/12/2015 - 09:40
कोणत्याही सभ्य माणसाने वागावे तसे मंत्री वागल्यास त्याचा किस्सा होतो हे निराशाजनक असले तरी किस्सा आवडला.

In reply to by नगरीनिरंजन

प्रसाद१९७१ 29/12/2015 - 09:23
कारण ज्याला पैसे खायची ( कींवा वाईट वागायची ) संधीच मिळाली नाही त्याने "मी स्वच्छ/ मी चांगला" असा डांगोरा पिटण्याला काही अर्थ नाही. ज्याला वाईट वागायची ( आणि तरी पण सुटण्याची ) संधी मिळाली पण त्या माणसानी ती स्वताचा चॉइस म्हणुन नाकारली तर तो मोठा माणुस म्हणुन गणला जातो. म्हणुन प्रभुंचे वागणे हा कौतुकास्पद किस्सा होतो आणि तुमच्या आमच्या सारख्या संधी न मिळालेल्या सभ्यांचा किस्सा होत नाही/होणार नाही. तसेच भारतात, प्रभुंनी कँटीन च्या कामगारांना जितक्या माणुसकीने वागवले तितक्या माणुसकीने बायको ला तरी वागवणारे कीती टक्के महाभाग आहेत?

In reply to by प्रसाद१९७१

सुबोध खरे 29/12/2015 - 12:02
प्रभुंनी कँटीन च्या कामगारांना जितक्या माणुसकीने वागवले तितक्या माणुसकीने बायको ला तरी वागवणारे कीती टक्के महाभाग आहेत? कसं चपखल बोललात?

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 29/12/2015 - 12:04
प्रसाद साहेब बाडीस मी म्हणतो ३३% लोक भ्रष्टाचारी आहेत. ६६ % लोक भ्रष्टाचारी नाहीत कारण त्यांना संधी मिळत नाही फक्त १% लोक संधी मिळूनही भ्रष्टाचारी नाहीत.

In reply to by मी-सौरभ

आदिजोशी 28/12/2015 - 18:58
श्री राम नाईक खासदार असतानाही वैयक्तीक कामांसाठी स्वतःची बजाज स्कूटर वापरत. त्यांना स्कूटर चालवत गोरेगावात फिरताना स्वतः बघितले आहे.

ट्विटर वरुन माननीय रेल्वेमंत्री स्वत: तक्रारीची दखल घेतात म्हणल्यावर काही अतिशहाण्या महाभागांनी खोटा मेसेज पाठवून रेल्वे मेडिकल टीम ला फुकट त्रास दिल्याचे वृत्त नुकतेच वाचले . लाज वाटते अशा हरामखोर माणसांची . एक सज्जन मंत्री लक्ष देतोय म्हणून त्याची थट्टा? यापूर्वीचे मंत्री कसे होते आठवून तरी बघा चार लाथा हाणायला हव्यात अशा दीडशाहाण्यांच्या पार्श्वभागात

In reply to by मंदार कात्रे

मोदक 28/12/2015 - 18:28
चार लाथा हाणायला हव्यात अशा दीडशाहाण्यांच्या पार्श्वभागात असहिष्णुता असहिष्णुता म्हणतात ती हीच..!

प्रदीप 28/12/2015 - 19:56
लेख व चर्चा वाचतो आहे. प्रभूंप्रमाणेच पूर्वीही इतर अनेक खासदारांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी इत्यादी अनेकांनी चोख कामे केली होती, त्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला आहे, तो उचितच आहे. पण 'त्यावेळी त्यांनी कुणीही त्यांच्या त्या कामांचे ढोल बडवले नव्हते' असा सूर काही प्रतिसादांतून दिसतो आहे. तो अगदी अनाठायी आहे. एकतर प्रभूंनी स्वतः त्यांच्या कार्याचे नगारे पिटलेले नाहीत. ज्यांची कामे होत गेली, त्यांनीच ते पिटले आहेत. अगोदरच्या सर्वच केसेस व प्रभूंच्या केसमधील फरक सोशल मीडिया हा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ह्यावेळी आपापली कामे तत्परतेने झालेल्या व्यक्तिंना त्यांचा आनंद व कौतुक जाहीरपणे व्यक्त करता येणे अगदी विसायास शक्य आहे, पूर्वी ते तसे नव्हते. विवेक पटाईतांनी जे प्रत्यक्ष अनुभवले, ते त्यांना सोशल मीडियाच्या द्वारे लगेच प्रगट करता आले. पूर्वी नियतकालीकांतून लिहीणे ही एकच व अतिशय जिकीरीची पद्धत उपलब्ध होती, ते तसे पत्र अथवा लेख पाठवून दिल्यावरही संबंधित नियतकालीकांतून प्रसिद्ध होईलच ह्याची शाश्वती नसे. तेव्हा ह्या फरकास प्रभू जबाबदार नाहीत.

पैसा 29/12/2015 - 12:38
उत्तम लेख. चांगला अनुभव आला तुम्हाला. हेही सध्या दुर्मिळ आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कालचीच गोष्ट, संध्याकाळी, सीपी वरून उत्तम नगर साठी मेट्रो घेतली. नेहमीप्रमाणे भयंकर भीड होती. बसायला जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. गाडीत आमच्या सारखे पांढरे केसवाल्यांसाठी काही जागा आरक्षित असल्यामुळे, सामान्य जागेवर बसलेला माणूस, सहजासहजी पांढरे केसवाल्याना बसायला जागा देत नाही. काही कारणाने सौ.ने फोन केला. तिच्या सोबत मराठीत बोललो. अचानक समोर बसलेल्या एका तरुणाने अंकलजी, आप बैठिये. म्हणत मला बसण्यासाठी जागा दिली. थोड्यावेळाने तो म्हणाला, आप महाराष्ट्रीयन हो क्या? मी हो म्हणालो. तो पुढे म्हणाला आपके सुरेश प्रभुजी बहुत संवेदनशील और अच्छे इन्सान है.

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

चांदणे संदीप ·

In reply to by रातराणी

पुणेकर आहे, एवढच म्हणेन! "पुणेरी" किंवा "पुणेकर" किंवा नुसतंच "पुणे" हा शब्द वापरून टीआरपी गोळा करणारा - पुणेकर नाही! पुणेरी - पुणेकर हे सतरांदा लिहीणा-या जिलबीटाकू लोकांसाठी लिहिलेल आहे हे. ह्या लेखाचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. तसा उल्लेखही टाळलाय.

महासंग्राम 28/11/2015 - 12:59
दगडी चाळ -२ येतोय त्यात हे नाहीये सबब
चूकीला माफी नाही!
हा डायलॉग रद्द चुकीला माफी आहे (दुसर्यांचा चुका दाखवणारा दुत्त) मंदार

In reply to by रातराणी

पुणेकर आहे, एवढच म्हणेन! "पुणेरी" किंवा "पुणेकर" किंवा नुसतंच "पुणे" हा शब्द वापरून टीआरपी गोळा करणारा - पुणेकर नाही! पुणेरी - पुणेकर हे सतरांदा लिहीणा-या जिलबीटाकू लोकांसाठी लिहिलेल आहे हे. ह्या लेखाचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. तसा उल्लेखही टाळलाय.

महासंग्राम 28/11/2015 - 12:59
दगडी चाळ -२ येतोय त्यात हे नाहीये सबब
चूकीला माफी नाही!
हा डायलॉग रद्द चुकीला माफी आहे (दुसर्यांचा चुका दाखवणारा दुत्त) मंदार
'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये.

धडा

इडली डोसा ·

योगी९०० 22/11/2015 - 16:20
अनुभ॑व आवडला...लिखाण शैली सुद्धा आवडली. नऊ-दहा वर्षापुर्वीचा हा अनुभव आहे. त्यानंतर काही प्रयत्न केलेत का?

In reply to by योगी९००

इडली डोसा 22/11/2015 - 22:33
नंतर कोणत्याही स्पर्धेत भाग नाही घेतला पण भरपुर शरिरीक तयारी लागेल असे ट्रेक्स केले. ह्या अनुभवामुळे पुढे कोणताही अवघड ट्रेक करण्याआधी पुरेसा वेळ घेऊन नीट तयारी केली त्यामुळे नंतर असा त्रास कधी झाला नाही.

"कोणतीही शारीरिक तयारी न करता अतिश्रम केल्याने आणि स्नायुंच्या डी-हायड्रेशन मुळे असे झाल्याचे त्यांनी मला सांगितले." पॉइंट नोटेड

मोदक 23/11/2015 - 01:18
अनुभव आणि लेखन आवडले. अशा स्पर्धांच्या आधी किमान ६० / ७०% अंतर यशस्वी पूर्ण करण्याचा अनुभव असला की स्पर्धा सोप्या जातात असा एक आखाडा असतो. म्हणजे त्या दृष्टीने तयारी आहे की नाही हे लक्षात येते. पुढील अनुभव वाचण्यास उत्सुक.

चतुरंग 23/11/2015 - 01:22
सहज करुन जाऊ असे वाटत असले तरी तसे नसते. आमचा ट्रेकिंगचा एक अनुभव आठवला. हिमाचलमध्ये एका ठिकाणी बरेच खोल दरीत होतो. आठ दहा जणांचा ग्रुप होता. वरती येताना एका मुलीचा पाय घोट्यातून एवढा जोरदार मुरगळला की तिला उभं देखील राहता येत नव्हतं. मसाज कर, आयोडेक्स लाव असले सगळे प्रकार झाल्यावरही काही उपेग दिसेना. शेवटी अंधार पडायच्या आत तिला वरती घेऊन जाणं शक्य व्हावं म्हणून सगळ्यांनी तिला सांगितलं की दोन दोन जणं आळीपाळीनं खांद्यांचा आधार देतील तिला एका पायावर लंगडत लंगडत वर यावं लागेल. इलाजच नव्हता. तिची बॅकसॅक एकाने घ्यायची दोघांनी तिला सपोर्ट करायचा. मग दमले की खांदेबदल असे करत करत शेवटी दरीतून वरती यायला साडेतीन तास लागले. तसेच पुढे लंगडत बेसकँपला पोचायला रात्रीचे नऊ वाजून गेले होते. गुडुप अंधारात टॉर्चेस लावून कसेबसे पोचलो. तेव्हा स्वतःचीच नाही तर दुसर्‍याची जबाबदारी देखील येऊन पडू शकते त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तयारी जबर लागते! :)

In reply to by चतुरंग

इडली डोसा 23/11/2015 - 22:56
कधी कोणती समस्या उद्भवेल काही सांगता येत नाही. त्या- त्या वेळी डोकं शांत ठेवलं तरच वेळ निभावुन नेता येते. हिमालयीन ट्रेक मधे तर अल्टिट्युड फॅक्टरपण तुमची वाईट अवस्था करु शकतो.

अजया 23/11/2015 - 09:00
व्यायामाच्या बाबतीत देखील हेच आहे.बिना वाॅर्म अप सराव नसताना अचानक हेवी कार्डिओ करणाऱ्या लोकांच्या पण असेच हात पाय गळ्यात येतात. तू या अनुभवाने धसकून न जाता ट्रेकिंग सुरूच ठेवलेस म्हणून कौतुक वाटले.

अमृत 23/11/2015 - 09:32
खरोखर ट्रेकची दुसरी बाजू सांगितलीत. १०नंतर अभाविपच्या उन्हाळी शिबीरासाठी एका दुर्गम गावी गेलो होते तिथे दुसर्या दिवशी आजुबाजूच्या गावांचा सर्व्हे करायला जावं लागलं. त्या दिवशी भर उन्हाळ्यात काहीही तयारीविना केलेली २०-२५किमी ची पदयात्रा अजुनपण आठवली की अंगावर काटा येतो.वाटेत परत येताना भरपूर कैर्या तोडून आणल्या त्यामूळे रात्री जेवताना सगळ्यांना पन्ह प्यायला मिळालं होत. :-)

बॅटमॅन 23/11/2015 - 12:20
एक नंबर लेख. काश्मीर ट्रेक करताना माझीही अशीच अवस्था झालेली. तेव्हापासून पूर्वतयारी केल्याशिवाय कुठे जायचे नाही असे ठरवले आहे. (आणि बर्‍याच अंशी पाळलेही आहे.)

एस 23/11/2015 - 12:55
पूर्वतयारी अशा ठिकाणी किती आवश्यक असते हे दाखवून देणारा लेख.

शलभ 23/11/2015 - 18:55
आम्ही सुद्धा ह्या ट्रेक स्पर्धेला गेलो होतो. ६ जण होतो. पण आमचा वेगळाच किस्सा झालेला. पुण्याहून संध्याकाळी निघणार होतो. शिवाजी नगर हून एसटी ने जायच्या ऐवजी खासगी बसने जायचं ठरवलं आणि तिथेच चुकलं. ९ ला निघेल असं सांगितलेली बस खूप भांडण, मारामारी करुनही १२ च्या पुढेच निघाली. ७-७.३० ला नाशिक ला पोचलो. तिथून बसगड च्या पायथ्याला पोचायला परत एसटी आणि चालणं. स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच बाहेर :). तरीहि विचार केला आलोय तर ट्रेक तरी करू. बसगड चढायला सुरूवात केली तर पब्लिक उतरत होतं. मग फुल्ल कल्ला करत बसगड केला आणि हरिहर स्किप मारून ५-५.३० वाजेपर्यंत शेवटच्या थांब्याला पोहोचलो. हरिहर स्किप झाल्याची खूप हूरहूर होती; त्यानंतर खूप दिवस हरिहर चुकत होता. मागच्या ४ वर्षात २ वेळा केला :). रच्याकने अश्याच धड्यांचे नंतर किस्से होतात. ;)

In reply to by शलभ

इडली डोसा 23/11/2015 - 22:59
आम्हाला मात्र स्पर्धेच्या नादात ते निसर्गसौंदर्य नीट अनुभवताही आलं नाही. पुन्हा तिथे परत जायला मला नक्की आवडेल.

ह्यावरून आम्ही मित्रांनी ऐन उन्हाळ्यात मे महिन्यात प्लान केलेला तोरणा ट्रेक आठवला. मुळात किल्ला किती अवघड आहे, वर पोचायाला किती वेळ लागेल ह्याचा काहीही अभ्यास न करता ट्रेक प्लान केला. पुण्याहून सकाळी लवकर निघून ८ वाजेपर्यंत वेल्हे गावी पोचायचे. तिथे नाश्ता करून थोडे खाण्याचे सामान बरोबर घेऊन किल्ला सर करायचा असे ठरले. पण सगळी आळशी मंडळी उठून वेल्हे मध्ये पोहचेपर्यंतच दुपारचे १२ वाजले. मग सर्वांनी तिथेच मुर्खासारखे भरपेट जेवण केले नी थोडेसे खाण्याचे सामान घेऊन किल्ला सर करायला सुरवात केली. मे महिन्यातले रणरणते उन, त्यात केलेले भरपेट जेवण. अवघ्या अर्ध्या तासात जवळचे पाणी देखील संपत आले. कसे बसे अजून १० मिनिटे चढलो आणी तेवढ्यात गडावरून काही गावकरी मंडळी येताना दिसली. वर पोचायला किती वेळ लागेल असे सहज विचारले तर लागतील तुमच्यासारख्यांना ४-५ तास तरी असे उत्तर मिळाले. लक्षात आले की कुत्रे देखील आपले हाल खाणार नाही आहे. गपगुमान सगळे खाली येउन पुण्याला परत आलो.

अनुभवकथन आवडले. अजून वाचायला आवडेल. खूप अवघड असे ट्रेक्स फारसे केले नाहीत, पण सोपे ट्रेक्स-ट्रेल्स करतानाही सुरुवातीला आणि आता, यात सवयीने बराच फरक पडलाय.

रेवती 24/11/2015 - 02:32
वेगळ्या प्रकारचे लेखन आवडले. नाहीतर याआधी ट्रेकचे फोटू, चढाईदरम्यान मित्रांच्या झालेल्या गोष्टी वाचायला मिळायच्या पण स्पर्धा असताना नक्की काय होते ते वाचायला आवडले.

योगी९०० 22/11/2015 - 16:20
अनुभ॑व आवडला...लिखाण शैली सुद्धा आवडली. नऊ-दहा वर्षापुर्वीचा हा अनुभव आहे. त्यानंतर काही प्रयत्न केलेत का?

In reply to by योगी९००

इडली डोसा 22/11/2015 - 22:33
नंतर कोणत्याही स्पर्धेत भाग नाही घेतला पण भरपुर शरिरीक तयारी लागेल असे ट्रेक्स केले. ह्या अनुभवामुळे पुढे कोणताही अवघड ट्रेक करण्याआधी पुरेसा वेळ घेऊन नीट तयारी केली त्यामुळे नंतर असा त्रास कधी झाला नाही.

"कोणतीही शारीरिक तयारी न करता अतिश्रम केल्याने आणि स्नायुंच्या डी-हायड्रेशन मुळे असे झाल्याचे त्यांनी मला सांगितले." पॉइंट नोटेड

मोदक 23/11/2015 - 01:18
अनुभव आणि लेखन आवडले. अशा स्पर्धांच्या आधी किमान ६० / ७०% अंतर यशस्वी पूर्ण करण्याचा अनुभव असला की स्पर्धा सोप्या जातात असा एक आखाडा असतो. म्हणजे त्या दृष्टीने तयारी आहे की नाही हे लक्षात येते. पुढील अनुभव वाचण्यास उत्सुक.

चतुरंग 23/11/2015 - 01:22
सहज करुन जाऊ असे वाटत असले तरी तसे नसते. आमचा ट्रेकिंगचा एक अनुभव आठवला. हिमाचलमध्ये एका ठिकाणी बरेच खोल दरीत होतो. आठ दहा जणांचा ग्रुप होता. वरती येताना एका मुलीचा पाय घोट्यातून एवढा जोरदार मुरगळला की तिला उभं देखील राहता येत नव्हतं. मसाज कर, आयोडेक्स लाव असले सगळे प्रकार झाल्यावरही काही उपेग दिसेना. शेवटी अंधार पडायच्या आत तिला वरती घेऊन जाणं शक्य व्हावं म्हणून सगळ्यांनी तिला सांगितलं की दोन दोन जणं आळीपाळीनं खांद्यांचा आधार देतील तिला एका पायावर लंगडत लंगडत वर यावं लागेल. इलाजच नव्हता. तिची बॅकसॅक एकाने घ्यायची दोघांनी तिला सपोर्ट करायचा. मग दमले की खांदेबदल असे करत करत शेवटी दरीतून वरती यायला साडेतीन तास लागले. तसेच पुढे लंगडत बेसकँपला पोचायला रात्रीचे नऊ वाजून गेले होते. गुडुप अंधारात टॉर्चेस लावून कसेबसे पोचलो. तेव्हा स्वतःचीच नाही तर दुसर्‍याची जबाबदारी देखील येऊन पडू शकते त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तयारी जबर लागते! :)

In reply to by चतुरंग

इडली डोसा 23/11/2015 - 22:56
कधी कोणती समस्या उद्भवेल काही सांगता येत नाही. त्या- त्या वेळी डोकं शांत ठेवलं तरच वेळ निभावुन नेता येते. हिमालयीन ट्रेक मधे तर अल्टिट्युड फॅक्टरपण तुमची वाईट अवस्था करु शकतो.

अजया 23/11/2015 - 09:00
व्यायामाच्या बाबतीत देखील हेच आहे.बिना वाॅर्म अप सराव नसताना अचानक हेवी कार्डिओ करणाऱ्या लोकांच्या पण असेच हात पाय गळ्यात येतात. तू या अनुभवाने धसकून न जाता ट्रेकिंग सुरूच ठेवलेस म्हणून कौतुक वाटले.

अमृत 23/11/2015 - 09:32
खरोखर ट्रेकची दुसरी बाजू सांगितलीत. १०नंतर अभाविपच्या उन्हाळी शिबीरासाठी एका दुर्गम गावी गेलो होते तिथे दुसर्या दिवशी आजुबाजूच्या गावांचा सर्व्हे करायला जावं लागलं. त्या दिवशी भर उन्हाळ्यात काहीही तयारीविना केलेली २०-२५किमी ची पदयात्रा अजुनपण आठवली की अंगावर काटा येतो.वाटेत परत येताना भरपूर कैर्या तोडून आणल्या त्यामूळे रात्री जेवताना सगळ्यांना पन्ह प्यायला मिळालं होत. :-)

बॅटमॅन 23/11/2015 - 12:20
एक नंबर लेख. काश्मीर ट्रेक करताना माझीही अशीच अवस्था झालेली. तेव्हापासून पूर्वतयारी केल्याशिवाय कुठे जायचे नाही असे ठरवले आहे. (आणि बर्‍याच अंशी पाळलेही आहे.)

एस 23/11/2015 - 12:55
पूर्वतयारी अशा ठिकाणी किती आवश्यक असते हे दाखवून देणारा लेख.

शलभ 23/11/2015 - 18:55
आम्ही सुद्धा ह्या ट्रेक स्पर्धेला गेलो होतो. ६ जण होतो. पण आमचा वेगळाच किस्सा झालेला. पुण्याहून संध्याकाळी निघणार होतो. शिवाजी नगर हून एसटी ने जायच्या ऐवजी खासगी बसने जायचं ठरवलं आणि तिथेच चुकलं. ९ ला निघेल असं सांगितलेली बस खूप भांडण, मारामारी करुनही १२ च्या पुढेच निघाली. ७-७.३० ला नाशिक ला पोचलो. तिथून बसगड च्या पायथ्याला पोचायला परत एसटी आणि चालणं. स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच बाहेर :). तरीहि विचार केला आलोय तर ट्रेक तरी करू. बसगड चढायला सुरूवात केली तर पब्लिक उतरत होतं. मग फुल्ल कल्ला करत बसगड केला आणि हरिहर स्किप मारून ५-५.३० वाजेपर्यंत शेवटच्या थांब्याला पोहोचलो. हरिहर स्किप झाल्याची खूप हूरहूर होती; त्यानंतर खूप दिवस हरिहर चुकत होता. मागच्या ४ वर्षात २ वेळा केला :). रच्याकने अश्याच धड्यांचे नंतर किस्से होतात. ;)

In reply to by शलभ

इडली डोसा 23/11/2015 - 22:59
आम्हाला मात्र स्पर्धेच्या नादात ते निसर्गसौंदर्य नीट अनुभवताही आलं नाही. पुन्हा तिथे परत जायला मला नक्की आवडेल.

ह्यावरून आम्ही मित्रांनी ऐन उन्हाळ्यात मे महिन्यात प्लान केलेला तोरणा ट्रेक आठवला. मुळात किल्ला किती अवघड आहे, वर पोचायाला किती वेळ लागेल ह्याचा काहीही अभ्यास न करता ट्रेक प्लान केला. पुण्याहून सकाळी लवकर निघून ८ वाजेपर्यंत वेल्हे गावी पोचायचे. तिथे नाश्ता करून थोडे खाण्याचे सामान बरोबर घेऊन किल्ला सर करायचा असे ठरले. पण सगळी आळशी मंडळी उठून वेल्हे मध्ये पोहचेपर्यंतच दुपारचे १२ वाजले. मग सर्वांनी तिथेच मुर्खासारखे भरपेट जेवण केले नी थोडेसे खाण्याचे सामान घेऊन किल्ला सर करायला सुरवात केली. मे महिन्यातले रणरणते उन, त्यात केलेले भरपेट जेवण. अवघ्या अर्ध्या तासात जवळचे पाणी देखील संपत आले. कसे बसे अजून १० मिनिटे चढलो आणी तेवढ्यात गडावरून काही गावकरी मंडळी येताना दिसली. वर पोचायला किती वेळ लागेल असे सहज विचारले तर लागतील तुमच्यासारख्यांना ४-५ तास तरी असे उत्तर मिळाले. लक्षात आले की कुत्रे देखील आपले हाल खाणार नाही आहे. गपगुमान सगळे खाली येउन पुण्याला परत आलो.

अनुभवकथन आवडले. अजून वाचायला आवडेल. खूप अवघड असे ट्रेक्स फारसे केले नाहीत, पण सोपे ट्रेक्स-ट्रेल्स करतानाही सुरुवातीला आणि आता, यात सवयीने बराच फरक पडलाय.

रेवती 24/11/2015 - 02:32
वेगळ्या प्रकारचे लेखन आवडले. नाहीतर याआधी ट्रेकचे फोटू, चढाईदरम्यान मित्रांच्या झालेल्या गोष्टी वाचायला मिळायच्या पण स्पर्धा असताना नक्की काय होते ते वाचायला आवडले.
नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट . आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं.अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळविची तयारी सुरु झाली.

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

असे कधी घडत नसते!

डॉ. एस. पी. दोरुगडे ·
लेखनविषय:
तुम्ही लिफ्ट दिलेली व्यक्ति तुमचा गळा आवळू लागते श्वास कोंडतो डोळेबाहेर येतात शरीर सुटण्यासाठी धडपडू लागते त्याचा चेहरा क्रूर होतो अन् पकड़ घट्ट होवू लागते त्याला ढ़कलण्यास पुढे केलेल्या हातास पण काहीही न सापडते अधिकच घाबरता मग तुम्ही जगण्याची आशा मालवू लागते इतक्यात तुम्हाला अचानक कशी कोण जाणे जाग येते दचकून उठता मान चाचपडता काही नाही!