मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उखाणे

<<<पंगत नव मीपाकराचीं- भाग २

जेपी ·

स्वप्नज 16/11/2014 - 16:27
जेपींच्या धाग्यावर पहिला येण्याचे भाग्य लाभले... धन्य जाहलो....

प्रचेतस 16/11/2014 - 16:47
लै भारी. मजा आली वाचून. बाकी अ आ यांचे तोंडी दु दु न घाताल्याबद्दल निषेध.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 16/11/2014 - 22:44
अ आ यांचे तोंडी दु दु न घाताल्याबद्दल निषेध.
अ आ यांच्या तोंडात अजुनही दुदु घालावं लागतं? कमालच आहे म्हणायची. ;) जेप्या, लय भारी लिवलंय. मजा आली.

जेपी 16/11/2014 - 17:51
एक सुचना- पंगती साठी ड्रेस कोड आहे.ऐनवेळी धोतर नाही मिळाल,माझ्याकडे नववारी नाही. हे नेसता येत नाही. आयते घेऊ का शिवलेले आसले प्रश्न मला विचारु नका.

पहिल्या भागापेक्षा लेखनाचं स्ट्रक्चर (इकडचं तिकडचं पाहुन) सुधारलंय. बाकी, पंगतीत अजून काय मजा नाय बघा. असं लेखन कसं खुसखुशीत झालं पाहिजे. च्यायला, ज्या माणसाचं नाव घेऊ नये सकाळी सकाळी त्यांची आठवण होते, या निमित्तानं त्यांच्या खयाली पुलावांची आठवण झाली. :) -दिलीप बिरुटे (स्पष्ट)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा खयाली पुलाव पहाण्यात आलाच नव्हता.रेसेपी जरा (सहाजिकच) झणझणीत! धन्यवाद!!! आता जेपीची पंगत कधी बसतेय ते पाहू (स्वगत: साधा 'काका तुमीसुद्धा कट्ट्याक या' इतकापण बोलूक गावला नाय हेंका, आणि हे मेले माकां शिवास धाडतले! उगीच देखल्या देवाक दंडवत! इतको काय खुळो नाय मी!!!) :)

स्वप्नज 16/11/2014 - 16:27
जेपींच्या धाग्यावर पहिला येण्याचे भाग्य लाभले... धन्य जाहलो....

प्रचेतस 16/11/2014 - 16:47
लै भारी. मजा आली वाचून. बाकी अ आ यांचे तोंडी दु दु न घाताल्याबद्दल निषेध.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 16/11/2014 - 22:44
अ आ यांचे तोंडी दु दु न घाताल्याबद्दल निषेध.
अ आ यांच्या तोंडात अजुनही दुदु घालावं लागतं? कमालच आहे म्हणायची. ;) जेप्या, लय भारी लिवलंय. मजा आली.

जेपी 16/11/2014 - 17:51
एक सुचना- पंगती साठी ड्रेस कोड आहे.ऐनवेळी धोतर नाही मिळाल,माझ्याकडे नववारी नाही. हे नेसता येत नाही. आयते घेऊ का शिवलेले आसले प्रश्न मला विचारु नका.

पहिल्या भागापेक्षा लेखनाचं स्ट्रक्चर (इकडचं तिकडचं पाहुन) सुधारलंय. बाकी, पंगतीत अजून काय मजा नाय बघा. असं लेखन कसं खुसखुशीत झालं पाहिजे. च्यायला, ज्या माणसाचं नाव घेऊ नये सकाळी सकाळी त्यांची आठवण होते, या निमित्तानं त्यांच्या खयाली पुलावांची आठवण झाली. :) -दिलीप बिरुटे (स्पष्ट)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा खयाली पुलाव पहाण्यात आलाच नव्हता.रेसेपी जरा (सहाजिकच) झणझणीत! धन्यवाद!!! आता जेपीची पंगत कधी बसतेय ते पाहू (स्वगत: साधा 'काका तुमीसुद्धा कट्ट्याक या' इतकापण बोलूक गावला नाय हेंका, आणि हे मेले माकां शिवास धाडतले! उगीच देखल्या देवाक दंडवत! इतको काय खुळो नाय मी!!!) :)
मागील भाग व्यनी वाचुन मी बसल्या जागी उड्या मारायला चालु केल्या. हुर्रे !! मला संपादक मंडळावर तर घेत नाहीत , निदान पंगतीच्या आयोजन मंडळावर तर घेत आहेत. संधि का सोडा ? लगे हात मुविंना होकार कळवला आणी संध्याकाळची वाट पाहु लागलो. ============================================================================= हे व्हिसी ( व्हिडीओ कॉन्फरन्स) करण म्हणजे आवघड काम होत.

बोगदा

संजय क्षीरसागर ·

अशा दोन्ही साशंकता आहेत. ज्यांना माझ्या लेखनात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी सांगतो की, आता खुद्द मान्यवरांनी सुरुवात केलीये, तेव्हा न्याय होईल की नाही याची खात्री (मला तरी) नाही. एनी वे, बहुमतानं अल्पमताला दाबणं हे लोकशाहीत सुद्धा शक्य आहेच आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना तर ते सहज आहे. प्रस्थापिताविरुद्ध प्रतिवाद अवघड नाही कारण प्रस्थापिताकडे किती प्रज्ञा आहे ते मूळ लेख दर्शवतो. पण नवा विचार उचलून धरणं जनमनावर अवलंबून आहे. तस्मात, माझा आयडी ब्लॉक झाला तर त्याला फेअर जस्टीस म्हणता येणार नाही पण दाद सुद्धा मागता येणार नाही. अर्थात, जे लिहिलंय ती केवळ मूळ लेखाची खिल्ली नाही तर एकूण जनमानचा वैचारिक गोंधळ दर्शवण्याचा प्रयत्न आहे. मला ब्लॉक होण्याची फिकिर नाही कारण अभिव्यक्ती हा सत्याचा अंगभूत धर्म आहे. इथे नाही तर आणखी कुण्याप्रकारे मी व्यक्त होत राहीनच. लेट अस सी.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पंदना 15/10/2014 - 04:34
हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!

In reply to by स्पंदना

अर्धवटराव 15/10/2014 - 05:45
=)) तुला गं काय झालं अपर्णे एव्हढा सगळा धावा करायचा...साक्षात भवानी तु...अगं हे सगळे स्वर्ग/जन्नतपती तुझ्याकडे आशेने बघतात...आणि तुच अशी  हाय खावी ना...

In reply to by स्पा

कारण ती निव्वळ इकडचं तिकडचं उचलून केलेली फेकंफेक आहे. तो अनुभव असला तर मात्र `औषधोपचाराची' गरज आहे. अर्थात, लिहिण्याची स्टाईल अशीये की सामान्यांनी भारावून जावं पण एकूण गौडबंगाल काये ते विडंबनातून मांडलंय. http://www.misalpav.com/user/*****/authored गाळलेल्या जागी योग्य आकडा टाकला की झालं!

संक्षी... कोडि घालु नकात,.. लेख वाचायला प्रय्त्न केलाय.. अगदी प्रामानिकपणे... अर्ध्यातच अवसान गळालं... आता नक्की कशावर लिहीलय ते सांगाल तर कदाचित अर्थ लागेल.. (आज काही काम नाही फारसं..) शोधाशोध करायला सांगु नकात, ते मला जमत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

आणि नाही आवडलं.... "तुम्हाला" विरोध करायचा म्हणुन नाही... दोन्ही लेख वाचले... तुम्ही ज्याला विडंबन म्हणत आहात ते वाचलं तर स्पष्ट सांगते, जमलेलं नाही.. तुमच्या लेखामुळे जे गोंधळुन गेले आहेत तो तुमच्या लिखाणाचा परिणाम आहे, मुळ लेखाचा नाही... कारण तुम्ही मुळ लेख जशाचा तसा उचलुन मध्ये स्वतःच्या ओळी कंसात घुसडल्या आहेत.. आणि त्यानी गोंधळ उडतो आहे.. मुळ लेखावर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मला नाही वाटत की तुमचा लेख उडेल.. कारण केवळ हातात अधिकार आहे म्हणुन त्याचा गैरवापर करतील असे सध्याचे कुणीच संपादक नाहीत.. कोणीही तेवढ्या कोत्या मनाचे नाही.. अवांतरः- तुमची दुर्बोधतेची व्याख्या नेमकी काय? ग्रेसच्या कविता लोकांना कळत नाही तेव्हा तुम्ही त्यांना म्हणता की "आपल्याला नसेल कळत तर सोडुन द्यावं... दुसर्‍याला कशाला खाली खेचता?"... आणि ह्या विडंबनाची प्रेरणा असणारा लेख तुम्हाला "गौडबंगाल" वाटतो.. आता तुम्ही का नाही सोडुन देत?

In reply to by पिलीयन रायडर

मी माझ्या ओळी `घुसवल्या' नाहीयेत तर असल्या मजेशीर मानसिक गोंधळाला (जो प्रस्थापित आध्यात्मात `प्रगतीचा टप्पा' किंवा `शेवटची पायरी' मानली गेलायं) आणि (त्यामुळेच मूळ लेखावर `वॉव! वॉट अ‍ॅन एक्स्पीरिमंट असे प्रतिसाद आहेत), त्याला विनोदाचा रंग दिलायं. कुणी कधी MRI Scan चा अनुभव घेतला असेल (किंवा तुम्ही त्याबद्दल ऐकलं जरी असेल) तर त्याला हा `बोगदा' अनुभव किती भयानक असतो याची कल्पना येईल. तो बोगदा तरी वैद्यकीय कारणासाठी असतो. हा `आध्यात्मिक बोगदा' मात्र साधकानं स्वतःच ओढवून घेतलेला असतो.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 14/10/2014 - 14:55
तुम्हाला एमाराय ची भिती वाटते? ??? किन्वा इन जेनरल भिती वाटते? सहज विचारले, हितचिन्तक म्हणून . नाही सान्गितले तरी चालेल.

In reply to by कवितानागेश

आध्यात्मातल्या `बोगदा एक्सपिरियंसबद्दल' चाललंय. अर्थात, तुम्हाला कल्पना असेलच त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. इतरांसाठी आय हॅव गिवन जस्ट अ पॅरलल.

In reply to by कवितानागेश

ज्या पद्धतीनं दिलासा देतायं त्यावरनं. असू दे तो तुमच्याजवळच. मला काहीएक गरज नाही. मेडिकल एमारायचीही नाही आणि आध्यात्मिक एमारायचीह तर नाहीच नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 14/10/2014 - 17:25
मी नेणार नाही हो तुम्हाला एमारायसाठी. कशाला काळजी करताय? पण मला तुमच्या भितीबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. शिवाय प्रत्यक्ष अनुभवाशिवायच तुम्ही हा अनुभव भयानक असतो, हे कसं काय बरं सांगत आहात, याबद्दल अतीव उत्सुकताही वाटली. तुमचे या प्रश्नापासून पळून जाणं मी नक्कीच समजू शकते, पण तरीही तुम्हाला भितीबद्दल असे कळवळून लिहिताना पाहून माझ्यासारख्या अनेक सह्र्दय सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय रहाणार नाही. म्हणून मला रहावलं नाही आणि विचारलं, तुम्ही खरोखरच घाबरता????

In reply to by कवितानागेश

विटेकर 14/10/2014 - 17:51
किती काळजी करावी माणसाने माऊतै ! " विश्वबंधुत्व" म्हणतात ते हीच की काय ? आता मी सुखाने डोळे मिटेन म्हणतो ! ( उठवू नका रे कोणी प्लीज )

बाळ सप्रे 14/10/2014 - 14:09
'एका मळ्यात होती' चे पडसाद आहेत तर हे.. तिथे तुमची प्रतिक्रीया न दिसल्याने मला बरं वाटल होतं.. पण तितक्यात हे वाचलं आणि साक्षात्कारही झाला.. म्हणजे परत जैसे थे !! रच्याकने 'एका मळ्यात होती' हे कशाचे पडसाद होते ??

In reply to by बाळ सप्रे

मी काय कुणाचं घोडं मारलेलं नाही. आणि तो स्वभावही नाही. आता कुणाला काय आणि केव्हा उसळी मारावीशी वाटेल काही सांगता येत नाही. पण एक निरिक्षण आहे, आध्यात्मात गंडलेले किंवा देवभोळे, माझा उद्देश किंवा (त्यांच्याकडे) रोख नसतांनाही, माझ्यावर (उगीच) खवळून असतात. अर्थात, अशा `बोगदा एक्स्पिरियन्सवाल्यांना', `आध्यात्म इतकं सोपं असेल तर आम्ही इतके दिवस काय झक मारली का?' असं वाटणं सहाजिक आहे.

विटेकर 14/10/2014 - 15:12
धीस इज पार्शिलिटी. नेह्मी नेह्मी तूच का रीप्रेझेन्टेटिव्ह (टीम वाहव्वा! )????? संपादक मंडळ इकडे लक्ष देईल का ?

चौकटराजा 14/10/2014 - 16:42
हे मला काही कळलं नाही पण माझे असे मत आहे की ज्याना कबीर समजला त्याना अध्यात्म समजले. मला वाटते कबीर काही शिकलेला बिकलेला नसावा. आपल्या जवळ जाणे इतका सोपा अर्थ असताना उगीचच बोगद्यात शिरून मागे कशाला जायचे ? If your are not worthy enough to change others change yourself as it is easier going towards you than attracting others to you ! .

In reply to by सुहास..

स्पंदना 15/10/2014 - 04:41
तू तुझ्या चौकटीत जगत नसलास तरी मी तुला माझ्या चौकटीत बसवणारच!!! उगा गाळण उडते तुम्हा लोकांची चौकटीच नाव ऐकुन. समज नसल्याने गैरसमजाचे धनी होता तुम्ही. चौकटीत बसलच पाहिजे, अन ते ही मी देते आहे तीच. माझी सोडुन दुसर्‍या कोणाचीही चौकट चालणार नाही सांगुन ठेवते. मी सांगतेय ना, पुन्हा पुन्हा विचारु नको, तुझा गोंधळ फक्त माझ्या चौकटीत बसलास तरच सुटेल, नाहीतर आणखी गोंधळ!! मुर्ख! अडाणी!!

स्पा 14/10/2014 - 18:31
सुरेखच जागा आहे.... नक्की जाऊन यायला हव ११,१४,२८, ५३ क्रमांकाचे फोटो ज्याम आवडले. जाण्या येण्याचा किती खर्च आला तेही सांगा

In reply to by सूड

बॅटमॅन 14/10/2014 - 18:49
शिवाय १७ व्या फोटोतला वॉटरमार्क हटवता आल्यास अजून बरे. रसास्वादात अंमळ बाधा आणत असल्याने अर्थनिर्णयनात मूग गिळून बसावे लागत आहे. प्रख्यात फ्रेंच कलासमीक्षक आज-दु-पार यांच्या सिद्धांताप्रमाणे फोटोरूपी कलावस्तूच्या एकूण व्यामिश्र अनुबंधाचा हाही एक रोचक आयाम म्हणावयास हरकत नसावी.

In reply to by पैसा

सूड 14/10/2014 - 18:58
रसग्रहण, पाणिग्रहण, आसनग्रहण या सगळ्यात ग्रहणाचा अर्थ स्वीकार करणे असा असताना मूळात ग्रहण लागलं की लोक दान का करत असावेत?? किती विरोधाभास!!

In reply to by हाडक्या

पैसा 14/10/2014 - 19:23
तसां काय नाय वो! मीयां आपलां आमच्या सरांच्या धाग्यावर शंभर प्रतिसाद करायला हातभार लावतंय. माजो आपलो चानीचो वाटो.

In reply to by पैसा

नॉट निगोशिएबल म्हणजे 'चर्चा करण्यास अयोग्य' किंवा 'रोकड रकमेत रुपांतरीत करता येणारा' अहस्तांतरणीय म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल.

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा 14/10/2014 - 20:16
जण्रल विंग्लिशप्रमाणे तुम्हे म्हणताय ते बरोबर पण मी निगिशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्टाबद्दल बोलत होते. नॉट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे अहस्तांतरणीय लिखत (म्हंजे तुमचे चेक ड्राफ्ट्स इ. जे काय असेल ते)

In reply to by जेपी

विडंबनाचं सध्या बाजूला राहू दे, वास्तविकता अशीये. एकतर बोगदा एक्स्पिरियन्ससाठी व्यक्ती कोण वणवण करते. त्यात असा अनुभव `जाहीर' केल्यावर, इतरेजन बावचळून जातात. `आपल्याला केव्हा दिसणार बोगदा?' म्हणजे एकतर बोगदावाली व्यक्ती मानसिक टनेलमधे सापडलेली असते. तो अनुभव म्हणजे भ्रम असतो, कारण सत्य समोर आहे, ती क्लॅरिटीये, व्यापकता आहे, बोगदा नाही. मग दुनिया, बोगदा एक्स्पिरियन्सवाल्या व्यक्तीकडे `पोहोचलेली' म्हणून बघायला लागते. `तुला बासरी ऐकू येतेयं? सिंप्ली ग्रेट! आता टनेलच्या त्या एंडला उभा असलेला `तो' भेटणार! खरं तर कसली बासरी आणि कसलं काय, मायला सगळे कल्पनेचे खेळ. इकडून तिकडून काहीबाही वाचलेलं, निरुद्योगी डोक्यात फिरत असतं, त्यातनं नाही नाही ते भास व्हायला लागतात. पण आता बोगदावाली मागे हटू म्हणता हटू शकत नाही कारण बाकीचे तिला पुढे ढकलत राहातात. असा हा भंपक सोहळा उत्तरोत्तर रंगत जातो. मग कुणी म्हणतं `कसा दिसतोयं तो कृष्णसखा?' की ही सुरु! कल्पनेला अंत नाही. मग `सुगंध' वगैरे यायला लागतात, `प्रकाश' दिसायला लागतो. ही खरं तर बाकीच्या सेंसरीज बाद होत चालल्याची लक्षणं असतात पण या `विद्वानांच्या' भाऊगर्दीत कोण कुणाला समजावणार? तस्मात `कधी संपणार हा बोगदा ?' हा प्रश्न उपमर्दकारक ठरतो. तर अशी ही विद्वजनांची मांदियाळी आणि त्यांचे खुळे बोगदे!

In reply to by संजय क्षीरसागर

सुहास.. 14/10/2014 - 23:09
स्वत: च्या ललित लेखाबद्दल स्वतःलाच येक्षप्लेशन द्यावे लागावे यासारखे खेदकारक काही नाही, विषय चांगला पण , लांबण जास्त झाली....त्यामुळे एक तर विमान डोक्यावरून च नव्हे तर आकांशगंगेच्या बाहेरून गेलयं , त्यात मग कंस ही भरुन पावलेत. लेखन सरल असते तर वेगळे नक्की वाटले असते . ( बाकी तेच, निंदा, परखड परीक्षण, गांभीर्य ई.ई. ) हे उदाहरणादाखल, कल्लोळ तर दाखवायचा पण सरल आणि संयत भाषेत :) http://misalpav.com/node/12078

In reply to by सुहास..

आता लेखच इतका दीर्घ आहे म्हटल्यावर (जवळजवळ) सगळे मुद्दे कव्हर करणं आलं. जेपींना स्पष्टीकरण दिलेलं नाही, फॅक्ट सांगितलीये.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पंदना 15/10/2014 - 04:45
आला आला ! सुगंध आला एकदाचा. तरी म्हंटल अजुन खुळा हा शब्द कसा आला नाही. आता त्यांचे खुळे बोगदे म्हणजे माझा शाना बोगदा नाय का?

In reply to by मारवा

जे लिहितो तो अनुभव असतो. दुसर्‍याचा अनुभव आणखी सघन असेल तर तो आपलासा करण्यात आनंद वाटतो (पाहा: `ती गेली तेंव्हा रिमझिम' वरचे तुमचे आणि माझे एक्सचेंजेस). आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिंदगी अनेकानेक बाजूंनी रंगीन केलीये. संगीत, वैवाहिक आयुष्य, आपत्य संगोपन, आप्तांशी नाते-संबंध, सचोटीची व्यावसायिक कारकिर्द, निर्धास्त सांपत्तिक स्थिती, आणि त्याच्या जोडीला आध्यात्म, कविता, ललित साहित्य, योगा, प्राणायम, खेळ, दोस्त लोक...आणखी काय हवं?

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 15/10/2014 - 11:15
संजय जी मग माझा गैरसमज झाला कदाचित. मला वाटल तस की तुम्ही कुठेतरी दुखावलाय म्हणुन विचारल इतकचं.

या रसग्रहणाचा एक महत्वाचा पैलू कोणाही प्रतिसादकाच्या लक्षात आलेला दिसत नाही. ते म्हणजे "प्रगाढ" आणि "दीर्घकालीन" अभ्यास!!" मूळ लेख १३/३/२०१३ ला प्रसिद्ध झाला आणि हे रसग्रहण झाले १४/१०/२०१४ ला, म्हणजे तब्बल एकोणीस महिन्यांच्या अभ्यास आणि चिंतनानंतर. मलासुद्धा माझ्या व्यासंगपूर्ण अभ्यासांतीच हे लक्षात आले. .

सस्नेह 12/11/2014 - 11:35
आजवर मिपावर कधीच न केलेली गोष्ट आज करावी लागतेय, स्वत:च्या लेखाचा अर्थ सांगणे. इथे सर्व लोक्स समजदार आहेत. पण काही विद्वान लोकांना अर्थ समजला नाही असे वाटते म्हणून हा प्रपंच. सदर लेख हा माझ्या ‘साक्षात्कार’ या लेखाचे विडंबन असावे असे वाटते. ‘साक्षात्कार’ हे एक रूपक असून चिवट मानवी आशेचे अन जिजीगीषेचे प्रातिनिधिक चित्रण आहे. जीवनात अपयश अपमान दु:ख अनंत वेळा अनुभवास येते. प्रियजनांचा मृत्यू, वियोग प्रतारणेचा धक्का, .. कित्येक क्षणी तर जीवन संपवावेसे वाटण्याइतके नैराश्य येते. सर्व काही संपले, फिरून या जीवनात जगण्यासारखे काहीच राहिले नाही असे वाटते. तरीही जीवन शिल्लक असतेच असते. आणि ते रेटताना विस्मय वाटावा अशी एक जीवनेच्छा, वठलेल्या खोडला अंकुर फुटावा तशी पुन्हा बहरून येत राहते. ती जीवनेच्छा कुठल्यातरी निमित्तमात्र प्रकाशाच्या कवडशाच्या आधाराने सरसरून येते. जीवन संपले तरी जीवनेच्छा अंकुरणे संपत नाही. आपणा सर्वांना आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव आला असेलच. हीच थीम आहे या लेखाची. यात कुणाला काही अध्यात्मिक दिसावे याचे नवल वाटले. धन्यवाद.

In reply to by सस्नेह

संदीप डांगे 12/11/2014 - 13:38
जाऊ द्या हो ताई, फार मनाला लावून घेऊ नका. तुमच्या लेखाला ओढून ताणून कुणी अध्यात्माचा शिक्का मारत असेल तर जैसी जिसकी सोच. मला सिंह आणि कोकरू यांची गोष्ट आठवली. ज्यात "तू नाही तर तुझ्या बापाने माझेकडे येणारे पाणी उष्टे केले असेल" असे म्हणून कोकराचा जीव घेणारा सिंह आठवला. कुणाला स्पष्टीकरण द्यावे लागावे यासारखा मनस्ताप दुसरा नाही. पण एक बरे झाले तुम्ही त्या लेखामागची भावना स्पष्ट केली ते. मी त्यामागच्या भावनेशी जुळवून घेऊ शकलो आणि त्याचा मला आनंद झाला.

अशा दोन्ही साशंकता आहेत. ज्यांना माझ्या लेखनात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी सांगतो की, आता खुद्द मान्यवरांनी सुरुवात केलीये, तेव्हा न्याय होईल की नाही याची खात्री (मला तरी) नाही. एनी वे, बहुमतानं अल्पमताला दाबणं हे लोकशाहीत सुद्धा शक्य आहेच आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना तर ते सहज आहे. प्रस्थापिताविरुद्ध प्रतिवाद अवघड नाही कारण प्रस्थापिताकडे किती प्रज्ञा आहे ते मूळ लेख दर्शवतो. पण नवा विचार उचलून धरणं जनमनावर अवलंबून आहे. तस्मात, माझा आयडी ब्लॉक झाला तर त्याला फेअर जस्टीस म्हणता येणार नाही पण दाद सुद्धा मागता येणार नाही. अर्थात, जे लिहिलंय ती केवळ मूळ लेखाची खिल्ली नाही तर एकूण जनमानचा वैचारिक गोंधळ दर्शवण्याचा प्रयत्न आहे. मला ब्लॉक होण्याची फिकिर नाही कारण अभिव्यक्ती हा सत्याचा अंगभूत धर्म आहे. इथे नाही तर आणखी कुण्याप्रकारे मी व्यक्त होत राहीनच. लेट अस सी.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पंदना 15/10/2014 - 04:34
हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!

In reply to by स्पंदना

अर्धवटराव 15/10/2014 - 05:45
=)) तुला गं काय झालं अपर्णे एव्हढा सगळा धावा करायचा...साक्षात भवानी तु...अगं हे सगळे स्वर्ग/जन्नतपती तुझ्याकडे आशेने बघतात...आणि तुच अशी  हाय खावी ना...

In reply to by स्पा

कारण ती निव्वळ इकडचं तिकडचं उचलून केलेली फेकंफेक आहे. तो अनुभव असला तर मात्र `औषधोपचाराची' गरज आहे. अर्थात, लिहिण्याची स्टाईल अशीये की सामान्यांनी भारावून जावं पण एकूण गौडबंगाल काये ते विडंबनातून मांडलंय. http://www.misalpav.com/user/*****/authored गाळलेल्या जागी योग्य आकडा टाकला की झालं!

संक्षी... कोडि घालु नकात,.. लेख वाचायला प्रय्त्न केलाय.. अगदी प्रामानिकपणे... अर्ध्यातच अवसान गळालं... आता नक्की कशावर लिहीलय ते सांगाल तर कदाचित अर्थ लागेल.. (आज काही काम नाही फारसं..) शोधाशोध करायला सांगु नकात, ते मला जमत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

आणि नाही आवडलं.... "तुम्हाला" विरोध करायचा म्हणुन नाही... दोन्ही लेख वाचले... तुम्ही ज्याला विडंबन म्हणत आहात ते वाचलं तर स्पष्ट सांगते, जमलेलं नाही.. तुमच्या लेखामुळे जे गोंधळुन गेले आहेत तो तुमच्या लिखाणाचा परिणाम आहे, मुळ लेखाचा नाही... कारण तुम्ही मुळ लेख जशाचा तसा उचलुन मध्ये स्वतःच्या ओळी कंसात घुसडल्या आहेत.. आणि त्यानी गोंधळ उडतो आहे.. मुळ लेखावर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मला नाही वाटत की तुमचा लेख उडेल.. कारण केवळ हातात अधिकार आहे म्हणुन त्याचा गैरवापर करतील असे सध्याचे कुणीच संपादक नाहीत.. कोणीही तेवढ्या कोत्या मनाचे नाही.. अवांतरः- तुमची दुर्बोधतेची व्याख्या नेमकी काय? ग्रेसच्या कविता लोकांना कळत नाही तेव्हा तुम्ही त्यांना म्हणता की "आपल्याला नसेल कळत तर सोडुन द्यावं... दुसर्‍याला कशाला खाली खेचता?"... आणि ह्या विडंबनाची प्रेरणा असणारा लेख तुम्हाला "गौडबंगाल" वाटतो.. आता तुम्ही का नाही सोडुन देत?

In reply to by पिलीयन रायडर

मी माझ्या ओळी `घुसवल्या' नाहीयेत तर असल्या मजेशीर मानसिक गोंधळाला (जो प्रस्थापित आध्यात्मात `प्रगतीचा टप्पा' किंवा `शेवटची पायरी' मानली गेलायं) आणि (त्यामुळेच मूळ लेखावर `वॉव! वॉट अ‍ॅन एक्स्पीरिमंट असे प्रतिसाद आहेत), त्याला विनोदाचा रंग दिलायं. कुणी कधी MRI Scan चा अनुभव घेतला असेल (किंवा तुम्ही त्याबद्दल ऐकलं जरी असेल) तर त्याला हा `बोगदा' अनुभव किती भयानक असतो याची कल्पना येईल. तो बोगदा तरी वैद्यकीय कारणासाठी असतो. हा `आध्यात्मिक बोगदा' मात्र साधकानं स्वतःच ओढवून घेतलेला असतो.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 14/10/2014 - 14:55
तुम्हाला एमाराय ची भिती वाटते? ??? किन्वा इन जेनरल भिती वाटते? सहज विचारले, हितचिन्तक म्हणून . नाही सान्गितले तरी चालेल.

In reply to by कवितानागेश

आध्यात्मातल्या `बोगदा एक्सपिरियंसबद्दल' चाललंय. अर्थात, तुम्हाला कल्पना असेलच त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. इतरांसाठी आय हॅव गिवन जस्ट अ पॅरलल.

In reply to by कवितानागेश

ज्या पद्धतीनं दिलासा देतायं त्यावरनं. असू दे तो तुमच्याजवळच. मला काहीएक गरज नाही. मेडिकल एमारायचीही नाही आणि आध्यात्मिक एमारायचीह तर नाहीच नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 14/10/2014 - 17:25
मी नेणार नाही हो तुम्हाला एमारायसाठी. कशाला काळजी करताय? पण मला तुमच्या भितीबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. शिवाय प्रत्यक्ष अनुभवाशिवायच तुम्ही हा अनुभव भयानक असतो, हे कसं काय बरं सांगत आहात, याबद्दल अतीव उत्सुकताही वाटली. तुमचे या प्रश्नापासून पळून जाणं मी नक्कीच समजू शकते, पण तरीही तुम्हाला भितीबद्दल असे कळवळून लिहिताना पाहून माझ्यासारख्या अनेक सह्र्दय सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय रहाणार नाही. म्हणून मला रहावलं नाही आणि विचारलं, तुम्ही खरोखरच घाबरता????

In reply to by कवितानागेश

विटेकर 14/10/2014 - 17:51
किती काळजी करावी माणसाने माऊतै ! " विश्वबंधुत्व" म्हणतात ते हीच की काय ? आता मी सुखाने डोळे मिटेन म्हणतो ! ( उठवू नका रे कोणी प्लीज )

बाळ सप्रे 14/10/2014 - 14:09
'एका मळ्यात होती' चे पडसाद आहेत तर हे.. तिथे तुमची प्रतिक्रीया न दिसल्याने मला बरं वाटल होतं.. पण तितक्यात हे वाचलं आणि साक्षात्कारही झाला.. म्हणजे परत जैसे थे !! रच्याकने 'एका मळ्यात होती' हे कशाचे पडसाद होते ??

In reply to by बाळ सप्रे

मी काय कुणाचं घोडं मारलेलं नाही. आणि तो स्वभावही नाही. आता कुणाला काय आणि केव्हा उसळी मारावीशी वाटेल काही सांगता येत नाही. पण एक निरिक्षण आहे, आध्यात्मात गंडलेले किंवा देवभोळे, माझा उद्देश किंवा (त्यांच्याकडे) रोख नसतांनाही, माझ्यावर (उगीच) खवळून असतात. अर्थात, अशा `बोगदा एक्स्पिरियन्सवाल्यांना', `आध्यात्म इतकं सोपं असेल तर आम्ही इतके दिवस काय झक मारली का?' असं वाटणं सहाजिक आहे.

विटेकर 14/10/2014 - 15:12
धीस इज पार्शिलिटी. नेह्मी नेह्मी तूच का रीप्रेझेन्टेटिव्ह (टीम वाहव्वा! )????? संपादक मंडळ इकडे लक्ष देईल का ?

चौकटराजा 14/10/2014 - 16:42
हे मला काही कळलं नाही पण माझे असे मत आहे की ज्याना कबीर समजला त्याना अध्यात्म समजले. मला वाटते कबीर काही शिकलेला बिकलेला नसावा. आपल्या जवळ जाणे इतका सोपा अर्थ असताना उगीचच बोगद्यात शिरून मागे कशाला जायचे ? If your are not worthy enough to change others change yourself as it is easier going towards you than attracting others to you ! .

In reply to by सुहास..

स्पंदना 15/10/2014 - 04:41
तू तुझ्या चौकटीत जगत नसलास तरी मी तुला माझ्या चौकटीत बसवणारच!!! उगा गाळण उडते तुम्हा लोकांची चौकटीच नाव ऐकुन. समज नसल्याने गैरसमजाचे धनी होता तुम्ही. चौकटीत बसलच पाहिजे, अन ते ही मी देते आहे तीच. माझी सोडुन दुसर्‍या कोणाचीही चौकट चालणार नाही सांगुन ठेवते. मी सांगतेय ना, पुन्हा पुन्हा विचारु नको, तुझा गोंधळ फक्त माझ्या चौकटीत बसलास तरच सुटेल, नाहीतर आणखी गोंधळ!! मुर्ख! अडाणी!!

स्पा 14/10/2014 - 18:31
सुरेखच जागा आहे.... नक्की जाऊन यायला हव ११,१४,२८, ५३ क्रमांकाचे फोटो ज्याम आवडले. जाण्या येण्याचा किती खर्च आला तेही सांगा

In reply to by सूड

बॅटमॅन 14/10/2014 - 18:49
शिवाय १७ व्या फोटोतला वॉटरमार्क हटवता आल्यास अजून बरे. रसास्वादात अंमळ बाधा आणत असल्याने अर्थनिर्णयनात मूग गिळून बसावे लागत आहे. प्रख्यात फ्रेंच कलासमीक्षक आज-दु-पार यांच्या सिद्धांताप्रमाणे फोटोरूपी कलावस्तूच्या एकूण व्यामिश्र अनुबंधाचा हाही एक रोचक आयाम म्हणावयास हरकत नसावी.

In reply to by पैसा

सूड 14/10/2014 - 18:58
रसग्रहण, पाणिग्रहण, आसनग्रहण या सगळ्यात ग्रहणाचा अर्थ स्वीकार करणे असा असताना मूळात ग्रहण लागलं की लोक दान का करत असावेत?? किती विरोधाभास!!

In reply to by हाडक्या

पैसा 14/10/2014 - 19:23
तसां काय नाय वो! मीयां आपलां आमच्या सरांच्या धाग्यावर शंभर प्रतिसाद करायला हातभार लावतंय. माजो आपलो चानीचो वाटो.

In reply to by पैसा

नॉट निगोशिएबल म्हणजे 'चर्चा करण्यास अयोग्य' किंवा 'रोकड रकमेत रुपांतरीत करता येणारा' अहस्तांतरणीय म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल.

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा 14/10/2014 - 20:16
जण्रल विंग्लिशप्रमाणे तुम्हे म्हणताय ते बरोबर पण मी निगिशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्टाबद्दल बोलत होते. नॉट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे अहस्तांतरणीय लिखत (म्हंजे तुमचे चेक ड्राफ्ट्स इ. जे काय असेल ते)

In reply to by जेपी

विडंबनाचं सध्या बाजूला राहू दे, वास्तविकता अशीये. एकतर बोगदा एक्स्पिरियन्ससाठी व्यक्ती कोण वणवण करते. त्यात असा अनुभव `जाहीर' केल्यावर, इतरेजन बावचळून जातात. `आपल्याला केव्हा दिसणार बोगदा?' म्हणजे एकतर बोगदावाली व्यक्ती मानसिक टनेलमधे सापडलेली असते. तो अनुभव म्हणजे भ्रम असतो, कारण सत्य समोर आहे, ती क्लॅरिटीये, व्यापकता आहे, बोगदा नाही. मग दुनिया, बोगदा एक्स्पिरियन्सवाल्या व्यक्तीकडे `पोहोचलेली' म्हणून बघायला लागते. `तुला बासरी ऐकू येतेयं? सिंप्ली ग्रेट! आता टनेलच्या त्या एंडला उभा असलेला `तो' भेटणार! खरं तर कसली बासरी आणि कसलं काय, मायला सगळे कल्पनेचे खेळ. इकडून तिकडून काहीबाही वाचलेलं, निरुद्योगी डोक्यात फिरत असतं, त्यातनं नाही नाही ते भास व्हायला लागतात. पण आता बोगदावाली मागे हटू म्हणता हटू शकत नाही कारण बाकीचे तिला पुढे ढकलत राहातात. असा हा भंपक सोहळा उत्तरोत्तर रंगत जातो. मग कुणी म्हणतं `कसा दिसतोयं तो कृष्णसखा?' की ही सुरु! कल्पनेला अंत नाही. मग `सुगंध' वगैरे यायला लागतात, `प्रकाश' दिसायला लागतो. ही खरं तर बाकीच्या सेंसरीज बाद होत चालल्याची लक्षणं असतात पण या `विद्वानांच्या' भाऊगर्दीत कोण कुणाला समजावणार? तस्मात `कधी संपणार हा बोगदा ?' हा प्रश्न उपमर्दकारक ठरतो. तर अशी ही विद्वजनांची मांदियाळी आणि त्यांचे खुळे बोगदे!

In reply to by संजय क्षीरसागर

सुहास.. 14/10/2014 - 23:09
स्वत: च्या ललित लेखाबद्दल स्वतःलाच येक्षप्लेशन द्यावे लागावे यासारखे खेदकारक काही नाही, विषय चांगला पण , लांबण जास्त झाली....त्यामुळे एक तर विमान डोक्यावरून च नव्हे तर आकांशगंगेच्या बाहेरून गेलयं , त्यात मग कंस ही भरुन पावलेत. लेखन सरल असते तर वेगळे नक्की वाटले असते . ( बाकी तेच, निंदा, परखड परीक्षण, गांभीर्य ई.ई. ) हे उदाहरणादाखल, कल्लोळ तर दाखवायचा पण सरल आणि संयत भाषेत :) http://misalpav.com/node/12078

In reply to by सुहास..

आता लेखच इतका दीर्घ आहे म्हटल्यावर (जवळजवळ) सगळे मुद्दे कव्हर करणं आलं. जेपींना स्पष्टीकरण दिलेलं नाही, फॅक्ट सांगितलीये.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पंदना 15/10/2014 - 04:45
आला आला ! सुगंध आला एकदाचा. तरी म्हंटल अजुन खुळा हा शब्द कसा आला नाही. आता त्यांचे खुळे बोगदे म्हणजे माझा शाना बोगदा नाय का?

In reply to by मारवा

जे लिहितो तो अनुभव असतो. दुसर्‍याचा अनुभव आणखी सघन असेल तर तो आपलासा करण्यात आनंद वाटतो (पाहा: `ती गेली तेंव्हा रिमझिम' वरचे तुमचे आणि माझे एक्सचेंजेस). आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिंदगी अनेकानेक बाजूंनी रंगीन केलीये. संगीत, वैवाहिक आयुष्य, आपत्य संगोपन, आप्तांशी नाते-संबंध, सचोटीची व्यावसायिक कारकिर्द, निर्धास्त सांपत्तिक स्थिती, आणि त्याच्या जोडीला आध्यात्म, कविता, ललित साहित्य, योगा, प्राणायम, खेळ, दोस्त लोक...आणखी काय हवं?

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा 15/10/2014 - 11:15
संजय जी मग माझा गैरसमज झाला कदाचित. मला वाटल तस की तुम्ही कुठेतरी दुखावलाय म्हणुन विचारल इतकचं.

या रसग्रहणाचा एक महत्वाचा पैलू कोणाही प्रतिसादकाच्या लक्षात आलेला दिसत नाही. ते म्हणजे "प्रगाढ" आणि "दीर्घकालीन" अभ्यास!!" मूळ लेख १३/३/२०१३ ला प्रसिद्ध झाला आणि हे रसग्रहण झाले १४/१०/२०१४ ला, म्हणजे तब्बल एकोणीस महिन्यांच्या अभ्यास आणि चिंतनानंतर. मलासुद्धा माझ्या व्यासंगपूर्ण अभ्यासांतीच हे लक्षात आले. .

सस्नेह 12/11/2014 - 11:35
आजवर मिपावर कधीच न केलेली गोष्ट आज करावी लागतेय, स्वत:च्या लेखाचा अर्थ सांगणे. इथे सर्व लोक्स समजदार आहेत. पण काही विद्वान लोकांना अर्थ समजला नाही असे वाटते म्हणून हा प्रपंच. सदर लेख हा माझ्या ‘साक्षात्कार’ या लेखाचे विडंबन असावे असे वाटते. ‘साक्षात्कार’ हे एक रूपक असून चिवट मानवी आशेचे अन जिजीगीषेचे प्रातिनिधिक चित्रण आहे. जीवनात अपयश अपमान दु:ख अनंत वेळा अनुभवास येते. प्रियजनांचा मृत्यू, वियोग प्रतारणेचा धक्का, .. कित्येक क्षणी तर जीवन संपवावेसे वाटण्याइतके नैराश्य येते. सर्व काही संपले, फिरून या जीवनात जगण्यासारखे काहीच राहिले नाही असे वाटते. तरीही जीवन शिल्लक असतेच असते. आणि ते रेटताना विस्मय वाटावा अशी एक जीवनेच्छा, वठलेल्या खोडला अंकुर फुटावा तशी पुन्हा बहरून येत राहते. ती जीवनेच्छा कुठल्यातरी निमित्तमात्र प्रकाशाच्या कवडशाच्या आधाराने सरसरून येते. जीवन संपले तरी जीवनेच्छा अंकुरणे संपत नाही. आपणा सर्वांना आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव आला असेलच. हीच थीम आहे या लेखाची. यात कुणाला काही अध्यात्मिक दिसावे याचे नवल वाटले. धन्यवाद.

In reply to by सस्नेह

संदीप डांगे 12/11/2014 - 13:38
जाऊ द्या हो ताई, फार मनाला लावून घेऊ नका. तुमच्या लेखाला ओढून ताणून कुणी अध्यात्माचा शिक्का मारत असेल तर जैसी जिसकी सोच. मला सिंह आणि कोकरू यांची गोष्ट आठवली. ज्यात "तू नाही तर तुझ्या बापाने माझेकडे येणारे पाणी उष्टे केले असेल" असे म्हणून कोकराचा जीव घेणारा सिंह आठवला. कुणाला स्पष्टीकरण द्यावे लागावे यासारखा मनस्ताप दुसरा नाही. पण एक बरे झाले तुम्ही त्या लेखामागची भावना स्पष्ट केली ते. मी त्यामागच्या भावनेशी जुळवून घेऊ शकलो आणि त्याचा मला आनंद झाला.
समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा.. (रस्त्याच्या खालून तर चालत नाहीये ना मी?) बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय... (`कशाला मारली झक' असं आता वाटतंय... पण काय उपयोग?) मी जात आहे..की येत आहे ? (आयचा घो! रिवर्समधे चालतोयं की काय?) ..आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..! (माझे डोळे उघडे आहेत का बंद?

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि ·

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

ज्ञानोबाचे पैजार ·

पैसा 14/07/2013 - 19:27
पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

जेपी 14/07/2013 - 21:59
उपदेश कळाला ..... बाकी डोक्यावरुन गेल.. अजुनहि एकटा

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सुबोध खरे 15/07/2013 - 09:29
नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील. ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल. जे वंचीत आहेत ते: या लेखनातल्या तृटी शोधत बसतील किंवा असहमत होतील अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही पण मजा अशीये, लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे. _____________ जे खातो तेच ...... (संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.) (कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना 15/07/2013 - 09:14
सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी! कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी। हलके घ्या हो बुवा. लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह 15/07/2013 - 10:40
जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.

पैसा 14/07/2013 - 19:27
पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

जेपी 14/07/2013 - 21:59
उपदेश कळाला ..... बाकी डोक्यावरुन गेल.. अजुनहि एकटा

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सुबोध खरे 15/07/2013 - 09:29
नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील. ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल. जे वंचीत आहेत ते: या लेखनातल्या तृटी शोधत बसतील किंवा असहमत होतील अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही पण मजा अशीये, लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे. _____________ जे खातो तेच ...... (संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.) (कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना 15/07/2013 - 09:14
सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी! कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी। हलके घ्या हो बुवा. लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह 15/07/2013 - 10:40
जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार ·

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

कायच्या काय

ज्ञानोबाचे पैजार ·

इरसाल 13/09/2012 - 12:47
ज्ञापैधरा.... उखाणे औषधोपचार कला नृत्य गुंतवणूक प्रेमकाव्य संस्कृती कविता पाकक्रिया बालगीत वाक्प्रचार वाङ्मय शब्दक्रीडा साहित्यिक नोकरी शब्दार्थ शुद्धलेखन जीवनमान भूगोल शृंगार क्रीडा भयानक हास्य ज्योतिष बिभत्स राजकारण करुण शिक्षण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस एवढे काय आहे हे ????

इरसाल 13/09/2012 - 12:47
ज्ञापैधरा.... उखाणे औषधोपचार कला नृत्य गुंतवणूक प्रेमकाव्य संस्कृती कविता पाकक्रिया बालगीत वाक्प्रचार वाङ्मय शब्दक्रीडा साहित्यिक नोकरी शब्दार्थ शुद्धलेखन जीवनमान भूगोल शृंगार क्रीडा भयानक हास्य ज्योतिष बिभत्स राजकारण करुण शिक्षण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस एवढे काय आहे हे ????
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे झोपी जाती काही काही मोजतात तारे वकार युनुसचा काही भरवसा नाय दादा आज आम्ही बसणार हाय सकाळी डोके दुखता हवा एक उतारा जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय दादा आज आम्ही बसणार हाय बाटलीधर,

दोशी मोहित मर्जर... (भाग १)

अन्तु बर्वा ·

क्लिंटन 24/07/2012 - 22:25
उत्तम. माझ्या आवडीच्या विषयावरील लेखाचा पहिला भाग आवडला. पुढील भागांची वाट बघत आहे. :) (इथेही इन्व्हेस्टमेन्ट बँकर्स कसे कामाला आले हे लिहायला विसरू नका बरं का)

चिगो 24/07/2012 - 23:05
:-) महाराष्ट्राच्या खाद्य-इतिहासात एक मैलाचा दगड ठरलेल्या ह्या घडामोडीबाबत वाचायला उत्सुक.. ;-)

मोदक 24/07/2012 - 23:53
:-D पुढचे भाग टाकायला कंटाळा करणार असाल तर उगाच अपेक्षा वाढवु नका. :-D

किसन शिंदे 25/07/2012 - 03:52
पहिली ३-४ वाक्ये वाचून म्हटलं, चला!! आता मस्तपैकी खुसखुशीत असं वाचायला मिळेलं पण इथे तर अपेक्षाभंग झाला ना राव.(कारण एकच -खुप कमी लिहलंय म्हणून) :(

चौकटराजा 25/07/2012 - 06:54
ह्या धाग्याचं नाव महाराष्ट्रीय बर्गर चा मर्जर असे असावयास हवे. विडम्बना इतकी बटाट्याची भाजी, तेल व डाळीचे पीठ शिल्लक असेल अशी आस लावून बसलोय !

मन१ 25/07/2012 - 08:31
पर्वतीपायथ्याशी उप्लबध(उपलब्ध = एक) गाड्यांपैकी सर्वात मोठ्या गाड्याच्या मर्जरबद्दल वाचायला उत्सुक. ;)

Madhavi_Bhave 25/07/2012 - 10:31
पहिल्यांदा वाटले कि काहीतरी मस्त पण गंभीर असे वाचायला मिळणार आणि जेव्हा खालील वाक्य वाचले - "क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.) मोहित नाईक: "आयला! काय उमजेनासं झालयं... आजकाल सगळेच माझा कॉल कट करायला लागलेत!!" तेव्हा एकदम tube पेटली आणि अर्सिलर - मित्तल मेर्जेर ह्या धाग्याची सुरवात आठवली आणि तुमच्या ह्या नवीन धाग्याचा रोख लक्षात येवून एकदम खुदकन हसू आले. पुढचा भाग लवकर पाठवा. माधवी भावे

मी_आहे_ना 25/07/2012 - 11:53
पावसाळी हवेत खुसखुशीत वड्याची आठवण काढल्याबद्दल 'धन्स्'. 'मर्जर' होवो नं होवो...वडापाव मिळत राहो. पु.भा.प्र. :)

प्यारे१ 25/07/2012 - 13:04
जल्ला हा अन्तु बर्वा मरणाचा चिकट.... शब्द पण कमीच वापरल्यान मेल्यानं. 'तूर्तास शब्द खुडूक झाले काय रे' असा प्रश्न विचारण्याचा मोह होत आहे. चुरचुरीत लेख. बाकी कॉपी राईटचा प्रश्न नाही यायचा इथं..... कोकणी बाणा बाजूस सारुन लिही हो म्हातार्‍या! ;)

विजुभाऊ 25/07/2012 - 14:16
अन्तुजी थोडासा अभ्यास कमी पडतोय हो. दोशी या आडनावाचा इसम स्वारगेटच्या आसपास घरे ब्लॉक भाड्याने देत बसेल तो स्ट्यांडवर वडापावची गाडी वगैरे चालवणार नाही . फारतर एकदोघाना गाड्या भाड्याने देईल्.प्ण स्वतःटाकणार नाही.

क्लिंटन 24/07/2012 - 22:25
उत्तम. माझ्या आवडीच्या विषयावरील लेखाचा पहिला भाग आवडला. पुढील भागांची वाट बघत आहे. :) (इथेही इन्व्हेस्टमेन्ट बँकर्स कसे कामाला आले हे लिहायला विसरू नका बरं का)

चिगो 24/07/2012 - 23:05
:-) महाराष्ट्राच्या खाद्य-इतिहासात एक मैलाचा दगड ठरलेल्या ह्या घडामोडीबाबत वाचायला उत्सुक.. ;-)

मोदक 24/07/2012 - 23:53
:-D पुढचे भाग टाकायला कंटाळा करणार असाल तर उगाच अपेक्षा वाढवु नका. :-D

किसन शिंदे 25/07/2012 - 03:52
पहिली ३-४ वाक्ये वाचून म्हटलं, चला!! आता मस्तपैकी खुसखुशीत असं वाचायला मिळेलं पण इथे तर अपेक्षाभंग झाला ना राव.(कारण एकच -खुप कमी लिहलंय म्हणून) :(

चौकटराजा 25/07/2012 - 06:54
ह्या धाग्याचं नाव महाराष्ट्रीय बर्गर चा मर्जर असे असावयास हवे. विडम्बना इतकी बटाट्याची भाजी, तेल व डाळीचे पीठ शिल्लक असेल अशी आस लावून बसलोय !

मन१ 25/07/2012 - 08:31
पर्वतीपायथ्याशी उप्लबध(उपलब्ध = एक) गाड्यांपैकी सर्वात मोठ्या गाड्याच्या मर्जरबद्दल वाचायला उत्सुक. ;)

Madhavi_Bhave 25/07/2012 - 10:31
पहिल्यांदा वाटले कि काहीतरी मस्त पण गंभीर असे वाचायला मिळणार आणि जेव्हा खालील वाक्य वाचले - "क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.) मोहित नाईक: "आयला! काय उमजेनासं झालयं... आजकाल सगळेच माझा कॉल कट करायला लागलेत!!" तेव्हा एकदम tube पेटली आणि अर्सिलर - मित्तल मेर्जेर ह्या धाग्याची सुरवात आठवली आणि तुमच्या ह्या नवीन धाग्याचा रोख लक्षात येवून एकदम खुदकन हसू आले. पुढचा भाग लवकर पाठवा. माधवी भावे

मी_आहे_ना 25/07/2012 - 11:53
पावसाळी हवेत खुसखुशीत वड्याची आठवण काढल्याबद्दल 'धन्स्'. 'मर्जर' होवो नं होवो...वडापाव मिळत राहो. पु.भा.प्र. :)

प्यारे१ 25/07/2012 - 13:04
जल्ला हा अन्तु बर्वा मरणाचा चिकट.... शब्द पण कमीच वापरल्यान मेल्यानं. 'तूर्तास शब्द खुडूक झाले काय रे' असा प्रश्न विचारण्याचा मोह होत आहे. चुरचुरीत लेख. बाकी कॉपी राईटचा प्रश्न नाही यायचा इथं..... कोकणी बाणा बाजूस सारुन लिही हो म्हातार्‍या! ;)

विजुभाऊ 25/07/2012 - 14:16
अन्तुजी थोडासा अभ्यास कमी पडतोय हो. दोशी या आडनावाचा इसम स्वारगेटच्या आसपास घरे ब्लॉक भाड्याने देत बसेल तो स्ट्यांडवर वडापावची गाडी वगैरे चालवणार नाही . फारतर एकदोघाना गाड्या भाड्याने देईल्.प्ण स्वतःटाकणार नाही.
"परदेसी परदेसी जाना नही...मुझेऽऽऽ छोडके... मुझे छोडके" स्वारगेट बस स्ट्यांड्च्या ३ नंबरच्या प्लाट्फार्म वर 'दोशी वडेवाले' या पुण्याच्या दोन नंबरच्या वडापाव सेन्टरच्या मालकाचा; गायधनी दोशीचा नोकिआ १२०० मोबाइल वाजला. अनोळखी नंबर मोबाईल स्क्रीन वर बघून तो बावचळला. पर्वतीहून तो फोन आला होता. गायधनी दोशी: "ह्यालो...?" पलीकडचा आवाज: "गायधनी, मी मोहित नाइक बोलतोय. एक कर्त्यव्य म्हणुन तुम्हाला कॉल केलाय. उद्या मोहित वडेवाले तुमच्या उपहारग्रूहामधे काम करणार्या सगळ्या पोरांना डबल पगाराची खुल्ली आफर देणार आहे. " क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.) मोहित नाईक: "आयला! काय उमजेनासं झालयं...

फीस्ट (ऊर्फ फेसबुकचे इनोदी स्टेटस)

रमताराम ·

In reply to by स्पा

एकदम चोक्कस स्पांडेशदादा! मात्र मी फक्त पाणी प्यायच्या सुट्टीतच स्टेटस अपडेट करतो. बरोबर ना परादादा? ;)

ज्ञानेश... 19/07/2012 - 11:57
Tushar Patil posted to स्वच्छंद Only group members can see this post हसता हसता ड़ोळे अलगद येतील भरुन ,बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन,कावरं-बावरं होण्यासारख काही नाही ,कुणीतरी आठवणं काढतय बाकी काहीनाही . रस्त्यामध्ये दिसतात किती चेहरे येता जाता,"एका" सारखेच दिसु लागतील सहज बघता बघता ,अवतीभवती सगळीकडे तोच माणुस दिसेल ,स्रष्टीमध्ये दोनच जीव ... आणखी कोणी नसेल ,भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुलकाही नाही ,कुणीतरी आठवण काढतय बाकी काही नाही ---------------------------------------- Roshni Kamble Me tr nahi Tushar Patil tu athava kadhashi ashi chotisi asha pan nahi. :'( Roshni Kamble Theou pan nakos Tushar Patil nay thevna bagh mazya nantar tula mazi kami basel

मी_आहे_ना 19/07/2012 - 13:55
(नावं देत नाही) माझ्या एका 'मोरे' आडनावाच्या मित्रानी मागच्या वर्षी गणेश्-उत्सवाच्या काळात - --- मोरे : "मोरया" कॉमेंट्स - --- पाटील - अहो मोरे या आधी प्रसादाला, नंतर त्यांना बोलवा.

In reply to by स्पा

एकदम चोक्कस स्पांडेशदादा! मात्र मी फक्त पाणी प्यायच्या सुट्टीतच स्टेटस अपडेट करतो. बरोबर ना परादादा? ;)

ज्ञानेश... 19/07/2012 - 11:57
Tushar Patil posted to स्वच्छंद Only group members can see this post हसता हसता ड़ोळे अलगद येतील भरुन ,बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन,कावरं-बावरं होण्यासारख काही नाही ,कुणीतरी आठवणं काढतय बाकी काहीनाही . रस्त्यामध्ये दिसतात किती चेहरे येता जाता,"एका" सारखेच दिसु लागतील सहज बघता बघता ,अवतीभवती सगळीकडे तोच माणुस दिसेल ,स्रष्टीमध्ये दोनच जीव ... आणखी कोणी नसेल ,भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुलकाही नाही ,कुणीतरी आठवण काढतय बाकी काही नाही ---------------------------------------- Roshni Kamble Me tr nahi Tushar Patil tu athava kadhashi ashi chotisi asha pan nahi. :'( Roshni Kamble Theou pan nakos Tushar Patil nay thevna bagh mazya nantar tula mazi kami basel

मी_आहे_ना 19/07/2012 - 13:55
(नावं देत नाही) माझ्या एका 'मोरे' आडनावाच्या मित्रानी मागच्या वर्षी गणेश्-उत्सवाच्या काळात - --- मोरे : "मोरया" कॉमेंट्स - --- पाटील - अहो मोरे या आधी प्रसादाला, नंतर त्यांना बोलवा.
आजच चेपुवर एका ग्रुपमधे एका सदस्याने अत्रंगी फेसबुककरांच्या लीलांचा विषय काढला. त्याने (त्याची परवानगी न विचारल्याने नाव देत नाही, पण स्टेटस हा 'ओपन टू आल' मामला असल्याने इथे पेस्टायला हरकत नसावी.) त्याने एका फेक नावाने आलेल्या दीडशहाण्याच्या स्टेटस नोटस ची यादी दिलेली ती अशी. _______________ त्यांची सर्व 'भाशा'वैशिष्ट्यासह साधारण सूची येणेप्रमाणे: १)(भारतीय प्रमाणवेळ ७.२०) : Hy, frends........haw r yoo? gud mornig.. २) (भारतीय प्रमाणवेळ : ८.१०) oopeeth khayla yaa@Kurundwad 3)(भा.प्र.वे. ११.००) chyayla, raaw kantalaa ala raao..yetaaw kaa nadiwar dumbuya? 4)(भा.प्र.वे.

टीआरपी साठी ’टेन कमांडमेंट्स’

रमताराम ·

संस्थळ कसे चालवावेच्या टीपा आवडल्या. क्र.३, क्र.७ आणि क्र. १० च्या मुद्याला पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. परंतु काही मुद्दे अधिक स्पष्टीकरणासह आले पाहिजे होते, त्यामुळे काही गुण वजा केले आहेत. -दिलीप बिरुटे (उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला प्रा.डॉ.)

पैसा 20/04/2012 - 23:23
वयाच्या मानाने तुमचा अभ्यास बराच दिसतोय! ;) लै भारी! याला क्रमशः का नाही बरे?

In reply to by पैसा

रमताराम 21/04/2012 - 13:43
:). तुमच्या टोमण्याची दखल घेतल्या गेली आहे. शिंगे पुन्हा चिकटवून लोकांवर उगारण्याची प्रॅक्टिस चालू केली आहे.

sneharani 21/04/2012 - 13:46
२. मधून मधून 'श्रद्धा/अश्रद्धा', 'शाकाहार/मांसाहार', 'हिरवा माज कुणाचा', वगैरे पाप्युलर धागे काढून धावफलक हलता ठेवा. यात आज एका बाजूला उद्या दुसर्‍या बाजूला राहून दोनही बाजूंचे उत्साह वाढवित रहावे. पॉप्युलर धाग्यांची लिस्ट अजून वाढवता आली असती ;) असो. बाकी मजा आली वाचायला! =)) =))

सहज 21/04/2012 - 13:49
घासु, ररा यांच्यासारख्या हुशार गुर्जींना बहुदा बरेच संस्थळवाचन करुन येणारा लेखनकंड सोसवत नसल्याने त्यांच्या कुवतीपेक्षा निम्न दर्जाच्या विषयांवरचे लेख लिहतात. नको त्या विषयात त्यांची उर्जा खर्च करतात. मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये व आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. जेष्ठ नावे पाहून उत्साहाने लेखन वाचून पब्लीकचा भ्रमनिरास होउ देउ नये. गेलाबाजार डु आयडीने तरी हे लेख टाका.

In reply to by सहज

रमताराम 21/04/2012 - 17:01
सहज, स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल आभार रे. मुद्दा लेखनकंड शमवण्याचा नसतो रे. अधूनमधून आपल्यातले चारघौघांसारखे असणे इतरांनाही समजते यातून. आम्हाला आयुष्यातले सगळे रंग आवडतात, प्रत्येक रंग आपापला रस घेऊन येतो तो चाखून पहायला आमची ना नसते. त्यात थोडी थट्टा-मस्करी, जरा लुटूपुटुची भांडणेही आपलेपणच घट्ट करत नेतात. एखाद्या रांगत्या पोराबरोबर जसे रमतो आम्ही तसेच एकाद्या व्युत्पन्न नि परिपक्व विद्वानाबरोबरही (हे जाऊ द्या की विद्वान आमच्याबरोबर रमत नाहीत.). आयुष्य बहुरंगी आहे ते तसेच असावे असे आम्हाला वाटते. एकिकडे बोरकरांच्या कवितांवरचा सुनीताबाई-पुलंचा कार्यक्रम ऐकून तृप्त होतो तसेच कणेकराने विविध लोकांची उडवलेली टोपी ऐकून खुदूखुदू हसतोही. थोडक्यात आम्ही अजून पुरेसे जड झालेलो नाही. आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. नावे घेतल्याने प्रतिक्रिया देणे अवघड झाले आहे. कारण माझे मूल्यमापन हे या दोघांवर टीका समजली जाऊ शकते. त्यामुळे या दोघांची आगाऊच क्षमा मागून पुढे लिहितो. 'आय डोन्ट कन्सिडर मायसेल्फ इन द सेम लीग' (मराठीत नेमका अर्थ मांडता आला नाही.) मी इथे लिखाण करतो ते इतरांनी वाचावे, प्रामाणिक प्रतिसाद द्यावेत म्हणून. याचसाठी जालावर अनेक लोक मला आजोबा, म्हातार्‍या म्हणतात हे मीच जाणीवपूर्वक जपलेले आहे. ती जवळीक हवीच आहे मला. माझे ज्ञान फक्त इथे चार लोकांना दाखवून कौतुक करवून घेणे यासाठी इथे आलो नाही मी. अनेकांशी वैयक्तिक मैत्री झाली - ज्यात तू ही आलास - यात त्यांना 'आपल्यातला' वाटण्याचा मोठा भाग असतो. एकवेळ माझे लिखाण टुकार आहे असे एखाद्याने म्हटले तरी चालेले, ते म्हणण्यासाठी का होईना त्याने ते वाचले एवढे समाधान मला पुरे आहे. 'स्वान्त सुखाय' लिहायचेच तर पर्‍याने दिलेली डायरी आहेच की, फारतर ब्लॉगवर लिहू. इथे चार-जणांशी संवाद प्रस्थापित करायचा तर संवादाला थोडा बेस हवा. थोडक्यात, मला धनंजय नि चिजं व्हायची इच्छा नाहीच. किंवा ते माझ्यासारखे नाहीत एवढ्याच कारणासाठी ते चूक आहेत असेही नसते. प्रत्येकाचा आयुष्याकडे बघण्याचा, घडवण्याचा दृष्टिकोन असतो, त्यानुसार आपण वागत्/जगत असतो. उगाच कोणाच्या पाठुंगळी बसलो म्हणून मी त्याच्यासारखा होत नाही. मला माझी कुवतही विचारात घ्यावी लागते नि मी ती घेतोच. जाऊ द्या. मस्त दंगा करायच्या धाग्या उगाच शिरेस कशाला व्हायचे. चला 'कवडसे' पाडले आहेत, ते तुम्हाला आवडतात का बघा बरं.

In reply to by सहज

...कुवतीपेक्षा निम्न दर्जाच्या विषयांवरचे लेख लिहतात.
समर्थांनी म्हटलेलं आहे 'टवाळा आवडे विनोद'. त्यामुळे विनोदी लिखाण हे काहीसं भंकस, आलतूफालतू लोकांनी करण्याचं माध्यम समजलं गेलेलं आहे, अजूनही जातं. साहित्यातल्या पारितोषिकांची यादी बघितली तर त्यात विनोदी लेखक किती दिसतात? गंभीर म्हणजे उच्चभ्रू, महत्त्वाचं; आणि विनोदी म्हणजे फुटकळ, बाजारू, गल्लाभरू - हा वर्णभेद होताना दिसतो. ख्याल गाणारा थोर, आणि उडती गाणी म्हणणारा टाकाऊ असं का व्हावं? माझ्या मते कुठचंच माध्यम किंवा विषय निम्न दर्जाचे नसतात. तुमचं लिखाण किती ताकदीचं आहे हे विषयावरून ठरू नये. लेखन चांगलं झालं नसेल तर तसं म्हणणं ठीकच आहे.
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये
संस्थळांची काय गरज आहे याचा माझ्या लेखनाशी संबंधच नाही. मला जे लिहावंसं वाटतं ते मी लिहितो. वाचकांनी माझी प्रतिमा निर्माण करून त्यात मी बसण्यासाठी लेखनकंडूच्या बाबतीत फक्त कानामागेच खाजवायचं - तेही हलकेच, इतर ठिकाणची खाज दाबून टाकायची असं कसं करणार? ज्यांना फक्त कानामागेच खाज येते ते भाग्यवान, आम्ही अभागी. असो. रमतारामचं उत्तर असंच काहीसं, पण बऱ्याच विनयशील भाषेत सांगतं.

In reply to by राजेश घासकडवी

पाषाणभेद 22/04/2012 - 02:42
>>>>त्यामुळे विनोदी लिखाण हे काहीसं भंकस, आलतूफालतू लोकांनी करण्याचं माध्यम समजलं गेलेलं आहे, अजूनही जातं. साहित्यातल्या पारितोषिकांची यादी बघितली तर त्यात विनोदी लेखक किती दिसतात? गंभीर म्हणजे उच्चभ्रू, महत्त्वाचं; आणि विनोदी म्हणजे फुटकळ, बाजारू, गल्लाभरू - हा वर्णभेद होताना दिसतो. ख्याल गाणारा थोर, आणि उडती गाणी म्हणणारा टाकाऊ असं का व्हावं? अगदी सहमत. वास्तविक पाहता कोणताही साहित्यीक त्याच्या प्रकृतीधर्मानुसार, मगदूरानुसार लिहीतो. यात गद्य पदय आलेत. सार्वजनीक जिवनात विवंचना काय कमी असतात का? पण त्याच विवंचना हे असले विनोदी लेखन कमी करतात. मला नाही वाटत की एकादी व्यक्ती त्याच्या संपुर्ण आयुष्यात केवळ गंभीर, उच्चभ्रू वाचत असेल अन ऐकत असेल. असे झाले तर तो वेडा तरी होईल किंवा विचारवंत तरी होईल. अन सर्वसामान्य माणूस या दोघांपैकी नसल्याने तो सर्वसामान्यांसारखा वागतो. म्हणूनच असले विनोदी साहित्य माणसाच्या आयुष्यात महत्वाचे स्थान राखून असते. आपल्या म्हणी वाक्यप्रचार वैगेरे काय आहे हो? आपल्या नेहमीच्या बोलण्यात आपण त्या का पेरतो? आपला संवाद हा गंभीर अंगाने जावू नये म्हणून तो एक बांध आहे. त्या नसत्या तर आपले लेख-बोलणे हे एखाद्या तांत्रीक विषयावर दिलेला एखादा बोजड थिसीस होईल. माझे बोलणे जरी या लेखाला-प्रतिक्रियेला धरून, संयुक्तीक नसेल तरी असली परिस्थिती आहे हे कुणी नाकारू शकत नाही. उदाहरणच द्यायचं झालंच तर किती मराठी विनोदी चित्रपटांना राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेला आहे? (पाडूं हवालदार हाच एकमेव चित्रपट अपवाद असावा.) किती काव्यस्पर्धांत विनोदी काव्याला मानाचे स्थान मिळालेले आहे? का गोविंदाच्या हलक्याफुलक्या गाण्यांना दुर्लक्षीत केले जाते? का दादा कोंडकेंच्या गाण्यांना नाक मुरडले जाते? असो. थोडक्यात प्रत्येक साहित्याचे त्याचे त्याचे स्थान समाजजिवनात आहे. आणखी एक: >>>अगदी भुक्कड लेखांना - खास करून कवितांना - सतत उत्तेजनार्थ प्रतिसाद द्यावेत. त्यासाठी डु. आय. चा उपयोग करता येईल. गेल्या काही दिवसांपासून संकेतस्थळावर (केवळ याच नव्हे) कवितांना कमी लेखले जाते. त्या कवितातल्या मतांची खिल्ली उडविली जात आहे. कवीच्या रचनेच्या पद्धतीवर टिका केली जात आहे. साधी टिका, विडंबन मला समजू शकते. (मी ही प्रगल्भ झालो आहे! (विचारवंत नव्हे! :-))) पण जी झाली ती दुखरी टिका आहे. दुर्दैवाने कवीसमाज हा मऊ समजला जात असल्याने ह्या ठिका सहन करतो. झालेल्या टिकेला खमकी उत्तरे देत नाही. कोणत्याही कविच्या सार्‍याच कविता चांगल्या, एकसारख्या, आधी गाजल्या तशाच येतीलच असली खात्री नसते. हे अगदी गाजलेल्या कविंच्याबाबतीतही घडलेले आहे. आपण समजू की केलेल्या कवितांपैकी ८% कविता चांगल्या होत्या(!? आता चांगल्या वाईट हे ठरवणारे कोण? अन कसे ठरवणार? त्याची मोजण्याची पातळी काय? हा वेगळाच गुद्याचा मुद्दा झाला. तो येथे चर्चीला जाणार नाही.) तर १००% कविता केल्यानंतरच ८% हा आकडा आला ना? मग त्या उरलेल्या ९२% कविता न वाचताच कसे ठरविणार की ८% कविताच चांगल्या होत्या ते? त्यातही जर त्या कविता गंभीर नसतील तर वरील प्रतिक्रियांवरून जो समज होतो त्याप्रमाणे त्या कविता गणल्याच जाणार नाहीत. हेच प्रमाण एखाद्या लेखकाच्या लेखाबाबतीतही, कथेबाबतही होवू शकते. साहित्यीक मंडळींना त्यातल्या त्या कवींना माझे एकच सांगणे आहे की आपल्या साहित्याला कुणीही प्रतिक्रिया देणार नाही असे समजून लिहीत चला. (वरील प्रतिक्रिया कुणीही वैयक्तिक घेवू नये ही कळकळीची विनंती. आपले एकमेकांतले मैत्रीपुर्ण संबंध कायम रहावेत हीच इच्छा!)

In reply to by सहज

Nile 22/04/2012 - 12:12
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये व आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो.
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच स्वयंघोषित सल्ले देणारे निर्माण झाले आहेत, त्यामुळे सहजकाकांनी काळजी करू नये आणि आता त्यांनी धनंजय आणि चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाऊन संयमित प्रतिसादांचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. ;-)

=)) =)) =)) =)) लेखन एकदम आवडल्या गेले आहे. अजून एक दोन महत्वाचे मुद्दे राहीले का ? १) आपल्याच एखाद्या आयडीने संस्थळावरती बेक्कार धुमाकूळ घालावा आणि मग आपणच तो आयडी बॅन करून 'न्यायी' असण्याची वाहवा मिळवावी. २) नवीन संस्थळावरती जालावरतील प्रसिद्ध आयडींशी साधर्म्य दाखवणारे आयडी काढावेत आणि दंगा उडवून द्यावा. इ. इ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 22/04/2012 - 18:41
मुद्दा १) हा एक नवाच मुद्दा तुम्ही मांडला आहे आणि एकदम पटला आहे. दुसरा मात्र नीटसा समजला नाही. यात संस्थळ-मालक असणे गरजेचे नसावे असे वाटते. 'आपल्याशी यावर एकदा सविस्तर चर्चा करायची आहे.' :) (शंकासमाधान झाले की उरलेला +०.५ टाकू या, कसं?)

संस्थळ कसे चालवावेच्या टीपा आवडल्या. क्र.३, क्र.७ आणि क्र. १० च्या मुद्याला पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. परंतु काही मुद्दे अधिक स्पष्टीकरणासह आले पाहिजे होते, त्यामुळे काही गुण वजा केले आहेत. -दिलीप बिरुटे (उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला प्रा.डॉ.)

पैसा 20/04/2012 - 23:23
वयाच्या मानाने तुमचा अभ्यास बराच दिसतोय! ;) लै भारी! याला क्रमशः का नाही बरे?

In reply to by पैसा

रमताराम 21/04/2012 - 13:43
:). तुमच्या टोमण्याची दखल घेतल्या गेली आहे. शिंगे पुन्हा चिकटवून लोकांवर उगारण्याची प्रॅक्टिस चालू केली आहे.

sneharani 21/04/2012 - 13:46
२. मधून मधून 'श्रद्धा/अश्रद्धा', 'शाकाहार/मांसाहार', 'हिरवा माज कुणाचा', वगैरे पाप्युलर धागे काढून धावफलक हलता ठेवा. यात आज एका बाजूला उद्या दुसर्‍या बाजूला राहून दोनही बाजूंचे उत्साह वाढवित रहावे. पॉप्युलर धाग्यांची लिस्ट अजून वाढवता आली असती ;) असो. बाकी मजा आली वाचायला! =)) =))

सहज 21/04/2012 - 13:49
घासु, ररा यांच्यासारख्या हुशार गुर्जींना बहुदा बरेच संस्थळवाचन करुन येणारा लेखनकंड सोसवत नसल्याने त्यांच्या कुवतीपेक्षा निम्न दर्जाच्या विषयांवरचे लेख लिहतात. नको त्या विषयात त्यांची उर्जा खर्च करतात. मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये व आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. जेष्ठ नावे पाहून उत्साहाने लेखन वाचून पब्लीकचा भ्रमनिरास होउ देउ नये. गेलाबाजार डु आयडीने तरी हे लेख टाका.

In reply to by सहज

रमताराम 21/04/2012 - 17:01
सहज, स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल आभार रे. मुद्दा लेखनकंड शमवण्याचा नसतो रे. अधूनमधून आपल्यातले चारघौघांसारखे असणे इतरांनाही समजते यातून. आम्हाला आयुष्यातले सगळे रंग आवडतात, प्रत्येक रंग आपापला रस घेऊन येतो तो चाखून पहायला आमची ना नसते. त्यात थोडी थट्टा-मस्करी, जरा लुटूपुटुची भांडणेही आपलेपणच घट्ट करत नेतात. एखाद्या रांगत्या पोराबरोबर जसे रमतो आम्ही तसेच एकाद्या व्युत्पन्न नि परिपक्व विद्वानाबरोबरही (हे जाऊ द्या की विद्वान आमच्याबरोबर रमत नाहीत.). आयुष्य बहुरंगी आहे ते तसेच असावे असे आम्हाला वाटते. एकिकडे बोरकरांच्या कवितांवरचा सुनीताबाई-पुलंचा कार्यक्रम ऐकून तृप्त होतो तसेच कणेकराने विविध लोकांची उडवलेली टोपी ऐकून खुदूखुदू हसतोही. थोडक्यात आम्ही अजून पुरेसे जड झालेलो नाही. आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. नावे घेतल्याने प्रतिक्रिया देणे अवघड झाले आहे. कारण माझे मूल्यमापन हे या दोघांवर टीका समजली जाऊ शकते. त्यामुळे या दोघांची आगाऊच क्षमा मागून पुढे लिहितो. 'आय डोन्ट कन्सिडर मायसेल्फ इन द सेम लीग' (मराठीत नेमका अर्थ मांडता आला नाही.) मी इथे लिखाण करतो ते इतरांनी वाचावे, प्रामाणिक प्रतिसाद द्यावेत म्हणून. याचसाठी जालावर अनेक लोक मला आजोबा, म्हातार्‍या म्हणतात हे मीच जाणीवपूर्वक जपलेले आहे. ती जवळीक हवीच आहे मला. माझे ज्ञान फक्त इथे चार लोकांना दाखवून कौतुक करवून घेणे यासाठी इथे आलो नाही मी. अनेकांशी वैयक्तिक मैत्री झाली - ज्यात तू ही आलास - यात त्यांना 'आपल्यातला' वाटण्याचा मोठा भाग असतो. एकवेळ माझे लिखाण टुकार आहे असे एखाद्याने म्हटले तरी चालेले, ते म्हणण्यासाठी का होईना त्याने ते वाचले एवढे समाधान मला पुरे आहे. 'स्वान्त सुखाय' लिहायचेच तर पर्‍याने दिलेली डायरी आहेच की, फारतर ब्लॉगवर लिहू. इथे चार-जणांशी संवाद प्रस्थापित करायचा तर संवादाला थोडा बेस हवा. थोडक्यात, मला धनंजय नि चिजं व्हायची इच्छा नाहीच. किंवा ते माझ्यासारखे नाहीत एवढ्याच कारणासाठी ते चूक आहेत असेही नसते. प्रत्येकाचा आयुष्याकडे बघण्याचा, घडवण्याचा दृष्टिकोन असतो, त्यानुसार आपण वागत्/जगत असतो. उगाच कोणाच्या पाठुंगळी बसलो म्हणून मी त्याच्यासारखा होत नाही. मला माझी कुवतही विचारात घ्यावी लागते नि मी ती घेतोच. जाऊ द्या. मस्त दंगा करायच्या धाग्या उगाच शिरेस कशाला व्हायचे. चला 'कवडसे' पाडले आहेत, ते तुम्हाला आवडतात का बघा बरं.

In reply to by सहज

...कुवतीपेक्षा निम्न दर्जाच्या विषयांवरचे लेख लिहतात.
समर्थांनी म्हटलेलं आहे 'टवाळा आवडे विनोद'. त्यामुळे विनोदी लिखाण हे काहीसं भंकस, आलतूफालतू लोकांनी करण्याचं माध्यम समजलं गेलेलं आहे, अजूनही जातं. साहित्यातल्या पारितोषिकांची यादी बघितली तर त्यात विनोदी लेखक किती दिसतात? गंभीर म्हणजे उच्चभ्रू, महत्त्वाचं; आणि विनोदी म्हणजे फुटकळ, बाजारू, गल्लाभरू - हा वर्णभेद होताना दिसतो. ख्याल गाणारा थोर, आणि उडती गाणी म्हणणारा टाकाऊ असं का व्हावं? माझ्या मते कुठचंच माध्यम किंवा विषय निम्न दर्जाचे नसतात. तुमचं लिखाण किती ताकदीचं आहे हे विषयावरून ठरू नये. लेखन चांगलं झालं नसेल तर तसं म्हणणं ठीकच आहे.
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये
संस्थळांची काय गरज आहे याचा माझ्या लेखनाशी संबंधच नाही. मला जे लिहावंसं वाटतं ते मी लिहितो. वाचकांनी माझी प्रतिमा निर्माण करून त्यात मी बसण्यासाठी लेखनकंडूच्या बाबतीत फक्त कानामागेच खाजवायचं - तेही हलकेच, इतर ठिकाणची खाज दाबून टाकायची असं कसं करणार? ज्यांना फक्त कानामागेच खाज येते ते भाग्यवान, आम्ही अभागी. असो. रमतारामचं उत्तर असंच काहीसं, पण बऱ्याच विनयशील भाषेत सांगतं.

In reply to by राजेश घासकडवी

पाषाणभेद 22/04/2012 - 02:42
>>>>त्यामुळे विनोदी लिखाण हे काहीसं भंकस, आलतूफालतू लोकांनी करण्याचं माध्यम समजलं गेलेलं आहे, अजूनही जातं. साहित्यातल्या पारितोषिकांची यादी बघितली तर त्यात विनोदी लेखक किती दिसतात? गंभीर म्हणजे उच्चभ्रू, महत्त्वाचं; आणि विनोदी म्हणजे फुटकळ, बाजारू, गल्लाभरू - हा वर्णभेद होताना दिसतो. ख्याल गाणारा थोर, आणि उडती गाणी म्हणणारा टाकाऊ असं का व्हावं? अगदी सहमत. वास्तविक पाहता कोणताही साहित्यीक त्याच्या प्रकृतीधर्मानुसार, मगदूरानुसार लिहीतो. यात गद्य पदय आलेत. सार्वजनीक जिवनात विवंचना काय कमी असतात का? पण त्याच विवंचना हे असले विनोदी लेखन कमी करतात. मला नाही वाटत की एकादी व्यक्ती त्याच्या संपुर्ण आयुष्यात केवळ गंभीर, उच्चभ्रू वाचत असेल अन ऐकत असेल. असे झाले तर तो वेडा तरी होईल किंवा विचारवंत तरी होईल. अन सर्वसामान्य माणूस या दोघांपैकी नसल्याने तो सर्वसामान्यांसारखा वागतो. म्हणूनच असले विनोदी साहित्य माणसाच्या आयुष्यात महत्वाचे स्थान राखून असते. आपल्या म्हणी वाक्यप्रचार वैगेरे काय आहे हो? आपल्या नेहमीच्या बोलण्यात आपण त्या का पेरतो? आपला संवाद हा गंभीर अंगाने जावू नये म्हणून तो एक बांध आहे. त्या नसत्या तर आपले लेख-बोलणे हे एखाद्या तांत्रीक विषयावर दिलेला एखादा बोजड थिसीस होईल. माझे बोलणे जरी या लेखाला-प्रतिक्रियेला धरून, संयुक्तीक नसेल तरी असली परिस्थिती आहे हे कुणी नाकारू शकत नाही. उदाहरणच द्यायचं झालंच तर किती मराठी विनोदी चित्रपटांना राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेला आहे? (पाडूं हवालदार हाच एकमेव चित्रपट अपवाद असावा.) किती काव्यस्पर्धांत विनोदी काव्याला मानाचे स्थान मिळालेले आहे? का गोविंदाच्या हलक्याफुलक्या गाण्यांना दुर्लक्षीत केले जाते? का दादा कोंडकेंच्या गाण्यांना नाक मुरडले जाते? असो. थोडक्यात प्रत्येक साहित्याचे त्याचे त्याचे स्थान समाजजिवनात आहे. आणखी एक: >>>अगदी भुक्कड लेखांना - खास करून कवितांना - सतत उत्तेजनार्थ प्रतिसाद द्यावेत. त्यासाठी डु. आय. चा उपयोग करता येईल. गेल्या काही दिवसांपासून संकेतस्थळावर (केवळ याच नव्हे) कवितांना कमी लेखले जाते. त्या कवितातल्या मतांची खिल्ली उडविली जात आहे. कवीच्या रचनेच्या पद्धतीवर टिका केली जात आहे. साधी टिका, विडंबन मला समजू शकते. (मी ही प्रगल्भ झालो आहे! (विचारवंत नव्हे! :-))) पण जी झाली ती दुखरी टिका आहे. दुर्दैवाने कवीसमाज हा मऊ समजला जात असल्याने ह्या ठिका सहन करतो. झालेल्या टिकेला खमकी उत्तरे देत नाही. कोणत्याही कविच्या सार्‍याच कविता चांगल्या, एकसारख्या, आधी गाजल्या तशाच येतीलच असली खात्री नसते. हे अगदी गाजलेल्या कविंच्याबाबतीतही घडलेले आहे. आपण समजू की केलेल्या कवितांपैकी ८% कविता चांगल्या होत्या(!? आता चांगल्या वाईट हे ठरवणारे कोण? अन कसे ठरवणार? त्याची मोजण्याची पातळी काय? हा वेगळाच गुद्याचा मुद्दा झाला. तो येथे चर्चीला जाणार नाही.) तर १००% कविता केल्यानंतरच ८% हा आकडा आला ना? मग त्या उरलेल्या ९२% कविता न वाचताच कसे ठरविणार की ८% कविताच चांगल्या होत्या ते? त्यातही जर त्या कविता गंभीर नसतील तर वरील प्रतिक्रियांवरून जो समज होतो त्याप्रमाणे त्या कविता गणल्याच जाणार नाहीत. हेच प्रमाण एखाद्या लेखकाच्या लेखाबाबतीतही, कथेबाबतही होवू शकते. साहित्यीक मंडळींना त्यातल्या त्या कवींना माझे एकच सांगणे आहे की आपल्या साहित्याला कुणीही प्रतिक्रिया देणार नाही असे समजून लिहीत चला. (वरील प्रतिक्रिया कुणीही वैयक्तिक घेवू नये ही कळकळीची विनंती. आपले एकमेकांतले मैत्रीपुर्ण संबंध कायम रहावेत हीच इच्छा!)

In reply to by सहज

Nile 22/04/2012 - 12:12
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये व आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो.
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच स्वयंघोषित सल्ले देणारे निर्माण झाले आहेत, त्यामुळे सहजकाकांनी काळजी करू नये आणि आता त्यांनी धनंजय आणि चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाऊन संयमित प्रतिसादांचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. ;-)

=)) =)) =)) =)) लेखन एकदम आवडल्या गेले आहे. अजून एक दोन महत्वाचे मुद्दे राहीले का ? १) आपल्याच एखाद्या आयडीने संस्थळावरती बेक्कार धुमाकूळ घालावा आणि मग आपणच तो आयडी बॅन करून 'न्यायी' असण्याची वाहवा मिळवावी. २) नवीन संस्थळावरती जालावरतील प्रसिद्ध आयडींशी साधर्म्य दाखवणारे आयडी काढावेत आणि दंगा उडवून द्यावा. इ. इ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 22/04/2012 - 18:41
मुद्दा १) हा एक नवाच मुद्दा तुम्ही मांडला आहे आणि एकदम पटला आहे. दुसरा मात्र नीटसा समजला नाही. यात संस्थळ-मालक असणे गरजेचे नसावे असे वाटते. 'आपल्याशी यावर एकदा सविस्तर चर्चा करायची आहे.' :) (शंकासमाधान झाले की उरलेला +०.५ टाकू या, कसं?)
आमची प्रेरणा: परागुरु यांचा हा धागा परागुरुंनी आयडी कसा काढावा नि त्याचा वापर कसावा याबाबत मौलिक मार्गदर्शन केलेले आहेच. ही पहिली यत्ता पार झालात की पुढच्या टप्प्यात आपले संस्थळ कसे चालवावे याबाबत अडवान्सड कोर्स घ्यावा अशी मनीषा आहे. (मनीषा आहे म्हणजे आमच्या माईंडमधे आहे. कोण ही मनीषा अशी खरड/व्य. नि. करू नये) नाही म्हणूच नका, प्रत्येक आयडीच्या मनात जसा एखादा डु. आयडी काढण्याची मनीषा (खुलासा वर पहावा) असते तसेच आपलेही एक संस्थळ असावे अशी खुमखुमी असतेच.