मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास २

कानडाऊ योगेशु ·

नाखु 27/04/2016 - 13:03
आता आगीन गाडीत पण ? तरी अजून बोट-बैलगाडी-चारचाकी-रिक्षा-दुचाकी-सायकल राहिले आहेत. याची नोंद घेणे. स्वगतः जबरा लिहितोय हा योग्या.

झेन 27/04/2016 - 17:25
मन वढाय वढाय उभया पिकाताल ढोर किती हाकल हाकलं फ़िरि येत पिकाव असं बाहिणाबाईंनी नेमक्या शब्दात सांगितल आहे.ते प्लेन, ट्रेन आणि बोट मधे पण लागू आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे (सहप्रवासी)
आज मला "जिस स्कूल मे तुम पढते हो उस स्कूल के हम हेडमास्टर है!" हा डायलॉग खर्या अर्थाने समजला. ;)

नाखु 27/04/2016 - 13:03
आता आगीन गाडीत पण ? तरी अजून बोट-बैलगाडी-चारचाकी-रिक्षा-दुचाकी-सायकल राहिले आहेत. याची नोंद घेणे. स्वगतः जबरा लिहितोय हा योग्या.

झेन 27/04/2016 - 17:25
मन वढाय वढाय उभया पिकाताल ढोर किती हाकल हाकलं फ़िरि येत पिकाव असं बाहिणाबाईंनी नेमक्या शब्दात सांगितल आहे.ते प्लेन, ट्रेन आणि बोट मधे पण लागू आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे (सहप्रवासी)
आज मला "जिस स्कूल मे तुम पढते हो उस स्कूल के हम हेडमास्टर है!" हा डायलॉग खर्या अर्थाने समजला. ;)
.. .. रात्रीच्या रेल्वे प्रवासात नेहेमीसारखेच तु लोअर बर्थवर व मी मिडल बर्थवर पडतो.. झोपायच्या आधी मी पुन्हा समोरच्या साईडबर्थवर पहुडलेले सुंदर प्रकरण किलकिल्या डोळ्यांनी बोगीच्या सरकारी मंद प्रकाशात.. न्याहाळण्याचा प्रयत्न करत असतो.. थोडा वेळ जातो आणि अचानक कबरीतुन एखादा खूनी हात वर यावा तसा... (आभार रामसे बंधु) तुझा हात येतो.. अन पाठोपाठ तुझा आवाज... ..अहो... झोपलात का? ...नाही? ...हात द्या हातात...! हे नेहेमीचेच असते!

मरण!

DEADPOOL ·

राघव 25/04/2016 - 20:58
एकदम वेगळी आणि छान कल्पना. खूप आवडली. पण मला अश्वत्थामा हीच कल्पना जास्त अपीलींग वाटली.

महासंग्राम 26/04/2016 - 11:05
'अश्वत्थाम्या जगण्याचा शाप मिटवण्यासाठी मरणात समाधान असावं लागतं!'
सुंदर आहे हे वाक्य जाम आवडले. पुलेशु

'अश्वत्थाम्या जगण्याचा शाप मिटवण्यासाठी मरणात समाधान असावं लागतं!'
या वाक्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पैजारबुवा,

राघव 25/04/2016 - 20:58
एकदम वेगळी आणि छान कल्पना. खूप आवडली. पण मला अश्वत्थामा हीच कल्पना जास्त अपीलींग वाटली.

महासंग्राम 26/04/2016 - 11:05
'अश्वत्थाम्या जगण्याचा शाप मिटवण्यासाठी मरणात समाधान असावं लागतं!'
सुंदर आहे हे वाक्य जाम आवडले. पुलेशु

'अश्वत्थाम्या जगण्याचा शाप मिटवण्यासाठी मरणात समाधान असावं लागतं!'
या वाक्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पैजारबुवा,
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.

बीज

gsjendra ·

In reply to by gsjendra

जव्हेरगंज 24/04/2016 - 19:31
पटली नाही. तम्ही म्हणता ती खरं असेल तर, वाळवंट का एवढी रुक्ष आहेत. झालंच तर अंटार्टिका वगैरे मध्ये पण झाडं उगवत नाहीत असं ऐकून आहे.

In reply to by जव्हेरगंज

अभ्या.. 24/04/2016 - 21:20
ओ जव्हेरभौ, तुम्ही नका हो नको तिथं लक्श देउ. राम्याची शीतली तशीच राह्यली. ल्याह्यला घ्या तिच्यावरच एक लेखमाला.

gsjendra 28/04/2016 - 15:48
होय दूसर्‍यांदा टाकली.a ऐवजी s चूकून झाले आहे.शब्दात अडकू नका

In reply to by gsjendra

जव्हेरगंज 24/04/2016 - 19:31
पटली नाही. तम्ही म्हणता ती खरं असेल तर, वाळवंट का एवढी रुक्ष आहेत. झालंच तर अंटार्टिका वगैरे मध्ये पण झाडं उगवत नाहीत असं ऐकून आहे.

In reply to by जव्हेरगंज

अभ्या.. 24/04/2016 - 21:20
ओ जव्हेरभौ, तुम्ही नका हो नको तिथं लक्श देउ. राम्याची शीतली तशीच राह्यली. ल्याह्यला घ्या तिच्यावरच एक लेखमाला.

gsjendra 28/04/2016 - 15:48
होय दूसर्‍यांदा टाकली.a ऐवजी s चूकून झाले आहे.शब्दात अडकू नका
ज्या बीजाला अंकूरायचे असते प्रसवायचे असते ते पाहत नाही तापमान किती डिग्री हवेत आर्द्रता किती पावसाची काही शक्यता वा मातीचा ओलसरपणा ते मातीत ढेकळात खडकाच्या फटीत इवल्या पालवीने उभारते अस्तित्वाची दखल आपल्या जगाला घ्यायला लावते भोसले जी.डी. आत्मशोध काव्यसंग्रह

येते आठवण अधून -मधून ....

अविनाश लोंढे. ·
येते आठवण अधून -मधून , पहिल्या भेटीची , तहानलेल्या स्पर्शाची , तुझ्या नाजूक हातांची , अन त्यावर कोरलेल्या स्वप्नांची … येते आठवण अधून -मधून , पहिल्या चुंबनाची , निसटलेल्या ओठांची , तुझ्या डोळ्यातील आसवांची , अन एकाचवेळी बघितलेल्या चंद्राची ….

मी अश्व!!

चांदणे संदीप ·
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित! वेग अफाट शक्ती अचाट अंगी डौल मोल अमोल निष्ठा घोर इतिहास थोर करारी बाणा सखा महाराणा बनता दळ सैन्या बळ आजीचे कथन पऱ्यांचे वाहन नीज गहाण वया परिमाण लौकिकी मती प्राणी जगती अडीच पावली चौसष्ठ आलयी पौरुष नामांकन दिव्य आभूषण मिळता सात तिमिरा मात ऋणी विश्व मी अश्व!! - संदीप चांदणे

पु . ल . तुमच्यासाठी!

उल्का ·

In reply to by किरण कुमार

उल्का 20/04/2016 - 18:49
माझ्या एका कवितेचे विडम्बन मिपा वरच लगेच केले गेले होते म्हणुन असे लिहिले. दर्जा आहे किन्वा नाही हा वैयक्तिक द्रुष्टिकोन आहे.

In reply to by किरण कुमार

उल्का 20/04/2016 - 18:49
माझ्या एका कवितेचे विडम्बन मिपा वरच लगेच केले गेले होते म्हणुन असे लिहिले. दर्जा आहे किन्वा नाही हा वैयक्तिक द्रुष्टिकोन आहे.
महाराष्ट्राचे लाडके दैवत मनापासुनी हा केला गौरव ‘आपुलकी’ ही साऱ्यांची उदंड केले प्रेम तुम्हावरी ‘पुरचुंडी’ ही तुम्ही बांधली ‘खिल्ली’ कोटयानी उडवली ‘पूर्वरंग’ हा तुम्ही सजवला ‘वंग-चित्रे’ ना साज चढवला ‘जावे त्यांच्या देशा’ जेव्हा ‘गणगोत’ सारे जमते तेव्हा ‘बटाटयाची चाळ’ असो वा ‘वाऱ्यावरची वरात’ असो भेटले ‘व्यक्ती आणि वल्ली’ ‘हसवणूक’ ही झाली न्यारी आम्हास वाटे ‘अपूर्वाई’ फळास आली आमुची पुण्याई शब्दरूपी हा खजिना तुमचा भाग्य आमुचे आम्हा लाभला अनंत या हो उपकारांची होऊ कशी मी उतराई ऋणात राहुनी तुमच्या मी सदैव ‘गुण गाईन आवडी’ – उल्का कडले (ही कविता मी एक-दीड वर्षापूर्वी केली होती. खास पु.

चिरंतन भेट

मनमेघ ·

मनमेघ 20/04/2016 - 17:41
प्रतिसादाबद्दल आभारी आहे विजयजी आणि वेल्लाभटजी. विजयजी, लय कुठे गडबडली सांगता का?

In reply to by विजय पुरोहित

मनमेघ 21/04/2016 - 12:16
जसे लिहिले तसेच वाचले तर लय सांभाळली जाते. कधितरी यात धि ह्रस्व ठेवलाय, तो दीर्घ वाचला तर लय बिघडेल. धन्यवाद.

मनमेघ 20/04/2016 - 17:41
प्रतिसादाबद्दल आभारी आहे विजयजी आणि वेल्लाभटजी. विजयजी, लय कुठे गडबडली सांगता का?

In reply to by विजय पुरोहित

मनमेघ 21/04/2016 - 12:16
जसे लिहिले तसेच वाचले तर लय सांभाळली जाते. कधितरी यात धि ह्रस्व ठेवलाय, तो दीर्घ वाचला तर लय बिघडेल. धन्यवाद.
तिच्या मिठीचा गर्भरेशमी पोत छळे । नकळत कंठी मौनाचा अन् सूर जुळे ।। तिचे मौनही पल्याड देशी दरवळते । अल्याड देशी एकांताचे निळे तळे ।। दिशा भिन्न जरि, उरी असोशी पाझरते । ओझरती दिसतात डोळियांतील जळे ।। कुणा न कळते मौनाचे तारुण्य असे । क्वचित् कधितरी गाण्याचा त्या सूर गळे ।। तिच्या नि माझ्या मौनाला व्यापेल असा । तानपुरा होऊन सारखा चंद्र जळे ।। चिरंजीव ती मिठी, चिरंतन भेट तिची अंशात्मक ती अंशात्मक मज, पूर्ण मिळे ।। -चैतन्य

कविता ......!

फिझा ·

निनाव 16/09/2016 - 23:08
फिझा जी, हे खूपच आवड्ले: जुन्या फक्त चारच ओळी, शब्दांनी बांधलेल्या जपलेल्या,लपलेल्या पण नेहमी नव्याने फुललेल्या झुरतो तोच तिच्यासाठी, जरी नाते रक्ताचे नाही न जाणतो नावही तिचे, ती चारोळी कि रुबाई !!!

निनाव 16/09/2016 - 23:08
फिझा जी, हे खूपच आवड्ले: जुन्या फक्त चारच ओळी, शब्दांनी बांधलेल्या जपलेल्या,लपलेल्या पण नेहमी नव्याने फुललेल्या झुरतो तोच तिच्यासाठी, जरी नाते रक्ताचे नाही न जाणतो नावही तिचे, ती चारोळी कि रुबाई !!!
कविता ...... तुमच्या भावना अन कैक स्वप्ने तुमचे मोठेपण कि एकट्याने जीणे , ती सग्गळ कोरून घेते आणि तशीच बहरते ! पण तिच्यासाठी कधी कुणी झुरत नाही अन कवितेचे मन, कधी कुणा कळत नाही … तुम्ही म्हणाल तेव्हाच जन्मते तुमच्या हाताने पूर्णविरामाबरोबर संपते शेवटच्या ओळीने , कधी प्रशंसा कधी टाळी तुम्ही घेता तिच्यासाठी कधी उसासा तर कधी विडंबन ती झेलेते तुमच्यासाठी ! पण तिच्यासाठी कधी कुणी झुरत नाही अन कवितेचे मन, कधी कुणा कळत नाही … … तिचा प्रवास तीच करते कधी शब्दांमधून कधी भावनांमधून नाहीतर अस्फुट अशा स्वल्पविरामांमधून , तिचे नशीब तुम्ही घडवता आणि तुमचे ती , पण कविता

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी

शरद ·

आनन्दा 19/04/2016 - 10:47
काही नाहीच राहिले झाले सगळे भोगून पार अंधारच सारा ना कवडसा कुठून नाही उरला मनात रस आयुष्यात अश्या प्रवासाला दिगंताच्या मोकळ्या दाही दिशा अवांतर -- "मोकळ्या दाही दिशा" साठी काय काय यमक जुळवावे लागले.. :)

आनन्दा 19/04/2016 - 10:47
काही नाहीच राहिले झाले सगळे भोगून पार अंधारच सारा ना कवडसा कुठून नाही उरला मनात रस आयुष्यात अश्या प्रवासाला दिगंताच्या मोकळ्या दाही दिशा अवांतर -- "मोकळ्या दाही दिशा" साठी काय काय यमक जुळवावे लागले.. :)
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी भारतात स्त्रीयांवर अन्याय क्ररण्याची परंपरा अतिप्राचीन काळापासून आहे. सीता व द्रौपदी यांचे उदाहरण सर्वांना माहीत असते. पण त्या पूर्वीही पार वेदकाळातही हे चालूच होते. बृहदारण्यकातली गोष्ट घ्या. गार्गी ही विद्वान ब्रह्मचारिणी. ऋषीमंडळात चालणार्‍या वादविवादात हिरीरीने भाग घेणारी. पण बिचारीवर एकदा दुर्धर प्रसंग ओढवलाच. याज्ञवल्काबरोबरच्या एका चर्चेत ती प्रश्न विचारत होती व याज्ञवल्क उत्तरे देत होता. तीचा शेवटचा प्रश्न होता "ब्रह्म कशात सामावते ?’ शिघ्रकोपी याज्ञवल्काने तिला दरडावले "गार्गी, अतिप्रश्न विचारू नकोस.

एक अशीही राधा !!

फिझा ·

गणेशा 18/04/2016 - 16:34
कविता छान ऑर्कुट वरील आमच्या " अशीच एक राधा" ची ही आठवण झाली शिर्षका मुळे

नाखु 19/04/2016 - 10:48
कविता..
मिपावरील मातब्बर कवींनी यानिमित्तने आप्ल्या कळफलकावरची धूळ सारून चार श्ब्द टंकले हे ही ह्या कवितेचे मोठे फलित आहे.
दैनिक मिपा फुफाटामधील याचकांची पत्रे मधून साभार.

In reply to by नाखु

फिझा 19/04/2016 - 12:24
खर आहे !! ४ वर्षांपूर्वी हे सगळे मात्तबर कवी मिपा वर active असायचे !!!! आणि खूप खूप सुंदर कविता वाचायला मिळायच्या !!!

बरखा 23/04/2016 - 15:52
मनातील भावनांचे वर्णन छान केले आहे. आवडली कविता.

चाणक्य 18/09/2016 - 10:40
कशी काय वाचायची राहून गेली होती ही काय माहित. फारच सुंदर आहे.

गणेशा 18/04/2016 - 16:34
कविता छान ऑर्कुट वरील आमच्या " अशीच एक राधा" ची ही आठवण झाली शिर्षका मुळे

नाखु 19/04/2016 - 10:48
कविता..
मिपावरील मातब्बर कवींनी यानिमित्तने आप्ल्या कळफलकावरची धूळ सारून चार श्ब्द टंकले हे ही ह्या कवितेचे मोठे फलित आहे.
दैनिक मिपा फुफाटामधील याचकांची पत्रे मधून साभार.

In reply to by नाखु

फिझा 19/04/2016 - 12:24
खर आहे !! ४ वर्षांपूर्वी हे सगळे मात्तबर कवी मिपा वर active असायचे !!!! आणि खूप खूप सुंदर कविता वाचायला मिळायच्या !!!

बरखा 23/04/2016 - 15:52
मनातील भावनांचे वर्णन छान केले आहे. आवडली कविता.

चाणक्य 18/09/2016 - 10:40
कशी काय वाचायची राहून गेली होती ही काय माहित. फारच सुंदर आहे.
एक अशीही राधा !! 'अनोळखी' म्हणून भेटला खरा 'आत्ताच ओळख झाली' म्हणाला खरा तिनेही मग तसेच सावरून घेतले कसे सांगू कसले ओझे मनावर घेतले !