मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

शिरोड्याचं हवामान.

श्रीकृष्ण सामंत ·

सुनील 13/02/2009 - 11:34
शिरोड्याचे वर्णन आवडले. अवांतर - वि.स.खांडेकर जेथे शिक्ष़क म्हणून होते ते शिरोडे हेच काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

योगी९०० 13/02/2009 - 11:44
अरे वा..छान... मी सुद्धा लहानपणी या भागात हिंडायचो त्याची आठवण झाली. आमचे मुळ गाव आरोंदा हे शिरोड्याहून जवळच आहे. कदाचित तुम्हाला ते चांगलेच परिचयाचे असेल. श्री सातेरी भद्रकाली प्रसन्न!! खादाडमाऊ

सर्किट 13/02/2009 - 11:46
शिरोड्याच्या हवामानाविषयी माहिती आवडली. सामंतकाका, एक माहिती पूर्ण संकेतस्थळ आहे उपक्रम नावाचे. तिथेही असले माहितीपूर्ण लेखन टाकत जा. तिकडे बरेच लोक सध्या चित्रे टाकून त्याला माहिती म्हणतात. (ता. क. सामंतकाकांना उपक्रमावर आणण्याचे श्रेय मी घेणारच !!!!) -- सर्किट

हलो सुनील, होय तेच हे शिरोडे. हलो सर्किट, उपक्रमावर अवश्य माझे लेखन टाकीन. सुचने बद्दल आभार.श्रेय नक्कीच मिळणार. सुमीत,खादाडमाऊसह सर्वांचे प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

रेवती 14/02/2009 - 07:22
मीही रेडीच्या समुद्र किनार्‍यावर एकदा गेलीये. शिरोड्याबद्दल छान सांगितले आहे आपण, तसेच बरोबरीने आलेल्या सूचनाही आवडल्या. रेवती

In reply to by chipatakhdumdum

योगी९०० 15/02/2009 - 00:27
सामंत साहेब हे मि.पा.वर एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून शिरोडे असा चुकीचा उल्लेख झाला असेल..म्हणून लगेच काय एक एक लोक भेटतात .. अशी तिरसट प्रतिक्रिया व्यक्त करू नये. कदाचित त्यांचे तुम्ही इतर लेख वाचले नसावेत. जरूर वाचा आणि मग तुम्हालाच तुमच्या वरील प्रतिक्रियेनिम्मित्त पश्चाताप होईल. मला खात्री आहे की तुम्ही म्हणाल.."अशीच लोकं भेटली पाहिजेत". खादाडमाऊ

In reply to by योगी९००

रेवती 15/02/2009 - 06:00
खादाडमाऊंशी सहमत. सामंतकाकांसारख्या ज्येष्ठ मिपाकरांचा उल्लेख (खरं तर सर्वांचाच) आदराने व्हावा असे वाटते. रेवती

In reply to by रेवती

चतुरंग 16/02/2009 - 03:09
सर्वांचाच उल्लेख आदराने व्हावा. सामंतकाका हे मिपावरचे आतापर्यंतचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांच्या वयाचा मान ठेवला जावा. चतुरंग

In reply to by chipatakhdumdum

पण शिरोड्याला स्वतंत्र भारतात शिरोडे असेच म्हणतात...... जसं ठाना ला ठाणे आणि पूना ला पुणे म्हणतात तसेच!!!! शिरोड्याला जायचं असेल तर 'सावंतवाडी - शिरोडे' किंवा 'वेंगुर्ला - शिरोडे' ह्या एस्ट्या पकडाव्या लागतात असं मला वाटतं!!!!! बाकी तुमचं चालू द्या..... :)

प्राजु 15/02/2009 - 03:57
काका, खूप दिवसांनी लेखन आलं. मस्त आहे सगळं वर्णन. चिकन तंदुरीचे पाय भिरकावून दिल्यास?चरबी सकट तळलेले तिन चार पाय खाऊन झाल्यावर जरूरी नसलेला उरलेला पाय किती लांब भिरकावता येतो ते पाहिल्यावर तुमचं काही पौन्ड वजन कमी होईल आणि कदाचीत एकाददोन वर्षानी आयुष्य वाढवील. हे मात्र मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

दशानन 15/02/2009 - 08:03
सामंत साहब, +१ नेहमी प्रमाणेच उत्त्तम लेखन ! आवडले शिरोडे पाहण्याची इच्छा आहे आता मनात. कोणाकडे ह्या शिरोड्याचे काही फोटो आहेत का :? जरा चिटवा मिपावर पण... कसे / कधी जावे ह्या बद्दल पण कोणी तरी लिहा ही विनंती.
:) Keep Smiling !!!!!! It Is The Second Best Thing U Can Do With Your Lips! ;)

चतुरंग 16/02/2009 - 03:06
तुमचं लेखन अगदी सहज जाता जाता गप्पागोष्टी केल्यासारखं असतं. विषयही अगदी सोपे आणि नेहेमीच्या जगण्यातले असतात. तुम्हाला सतत इतके विषय दिसत रहातात, खुणावत रहातात आणि तुम्ही त्यावर लिहीत रहाता ह्याचं खरंच कौतुक वाटतं! :) चतुरंग

आपण सर्वांनी माझ्या विषयी दाखवलेला आदर,आणि प्रेम पाहून मला आनंद होतोच आणि हा आदर आणि हे प्रेम असेच रहावे ह्यासाठी माझी जबाबदारी पण वाढते. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

सुनील 13/02/2009 - 11:34
शिरोड्याचे वर्णन आवडले. अवांतर - वि.स.खांडेकर जेथे शिक्ष़क म्हणून होते ते शिरोडे हेच काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

योगी९०० 13/02/2009 - 11:44
अरे वा..छान... मी सुद्धा लहानपणी या भागात हिंडायचो त्याची आठवण झाली. आमचे मुळ गाव आरोंदा हे शिरोड्याहून जवळच आहे. कदाचित तुम्हाला ते चांगलेच परिचयाचे असेल. श्री सातेरी भद्रकाली प्रसन्न!! खादाडमाऊ

सर्किट 13/02/2009 - 11:46
शिरोड्याच्या हवामानाविषयी माहिती आवडली. सामंतकाका, एक माहिती पूर्ण संकेतस्थळ आहे उपक्रम नावाचे. तिथेही असले माहितीपूर्ण लेखन टाकत जा. तिकडे बरेच लोक सध्या चित्रे टाकून त्याला माहिती म्हणतात. (ता. क. सामंतकाकांना उपक्रमावर आणण्याचे श्रेय मी घेणारच !!!!) -- सर्किट

हलो सुनील, होय तेच हे शिरोडे. हलो सर्किट, उपक्रमावर अवश्य माझे लेखन टाकीन. सुचने बद्दल आभार.श्रेय नक्कीच मिळणार. सुमीत,खादाडमाऊसह सर्वांचे प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

रेवती 14/02/2009 - 07:22
मीही रेडीच्या समुद्र किनार्‍यावर एकदा गेलीये. शिरोड्याबद्दल छान सांगितले आहे आपण, तसेच बरोबरीने आलेल्या सूचनाही आवडल्या. रेवती

In reply to by chipatakhdumdum

योगी९०० 15/02/2009 - 00:27
सामंत साहेब हे मि.पा.वर एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून शिरोडे असा चुकीचा उल्लेख झाला असेल..म्हणून लगेच काय एक एक लोक भेटतात .. अशी तिरसट प्रतिक्रिया व्यक्त करू नये. कदाचित त्यांचे तुम्ही इतर लेख वाचले नसावेत. जरूर वाचा आणि मग तुम्हालाच तुमच्या वरील प्रतिक्रियेनिम्मित्त पश्चाताप होईल. मला खात्री आहे की तुम्ही म्हणाल.."अशीच लोकं भेटली पाहिजेत". खादाडमाऊ

In reply to by योगी९००

रेवती 15/02/2009 - 06:00
खादाडमाऊंशी सहमत. सामंतकाकांसारख्या ज्येष्ठ मिपाकरांचा उल्लेख (खरं तर सर्वांचाच) आदराने व्हावा असे वाटते. रेवती

In reply to by रेवती

चतुरंग 16/02/2009 - 03:09
सर्वांचाच उल्लेख आदराने व्हावा. सामंतकाका हे मिपावरचे आतापर्यंतचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांच्या वयाचा मान ठेवला जावा. चतुरंग

In reply to by chipatakhdumdum

पण शिरोड्याला स्वतंत्र भारतात शिरोडे असेच म्हणतात...... जसं ठाना ला ठाणे आणि पूना ला पुणे म्हणतात तसेच!!!! शिरोड्याला जायचं असेल तर 'सावंतवाडी - शिरोडे' किंवा 'वेंगुर्ला - शिरोडे' ह्या एस्ट्या पकडाव्या लागतात असं मला वाटतं!!!!! बाकी तुमचं चालू द्या..... :)

प्राजु 15/02/2009 - 03:57
काका, खूप दिवसांनी लेखन आलं. मस्त आहे सगळं वर्णन. चिकन तंदुरीचे पाय भिरकावून दिल्यास?चरबी सकट तळलेले तिन चार पाय खाऊन झाल्यावर जरूरी नसलेला उरलेला पाय किती लांब भिरकावता येतो ते पाहिल्यावर तुमचं काही पौन्ड वजन कमी होईल आणि कदाचीत एकाददोन वर्षानी आयुष्य वाढवील. हे मात्र मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

दशानन 15/02/2009 - 08:03
सामंत साहब, +१ नेहमी प्रमाणेच उत्त्तम लेखन ! आवडले शिरोडे पाहण्याची इच्छा आहे आता मनात. कोणाकडे ह्या शिरोड्याचे काही फोटो आहेत का :? जरा चिटवा मिपावर पण... कसे / कधी जावे ह्या बद्दल पण कोणी तरी लिहा ही विनंती.
:) Keep Smiling !!!!!! It Is The Second Best Thing U Can Do With Your Lips! ;)

चतुरंग 16/02/2009 - 03:06
तुमचं लेखन अगदी सहज जाता जाता गप्पागोष्टी केल्यासारखं असतं. विषयही अगदी सोपे आणि नेहेमीच्या जगण्यातले असतात. तुम्हाला सतत इतके विषय दिसत रहातात, खुणावत रहातात आणि तुम्ही त्यावर लिहीत रहाता ह्याचं खरंच कौतुक वाटतं! :) चतुरंग

आपण सर्वांनी माझ्या विषयी दाखवलेला आदर,आणि प्रेम पाहून मला आनंद होतोच आणि हा आदर आणि हे प्रेम असेच रहावे ह्यासाठी माझी जबाबदारी पण वाढते. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
बरेच दिवसानी मी कोकणातल्या शिरोडे गावात गेलो होतो.गोव्यातपण एक शिरोडे आहे.रेडीचा समुद्र किनारा जवळच आहे.ह्या समुद्रामुळे जवळच्या या गावात हवामानवर खूपच परिणाम होत असतो. आपण ज्यावेळी भेटतो त्यावेळी बहुदा हवामान हा विषय म्हणून कधी कधी आपल्या बोलण्यात येत असतो.हवामान हे एक कारण आहे.ते आपला दुवा सांधून वास्तविकतेला आकार देते.आपण त्या हवामानातून श्वसन करतो.आपण त्यातच असतो.

असंच एक स्वप्न.

श्रीकृष्ण सामंत ·

शशिधर केळकर 11/02/2009 - 13:45
काका यात स्वप्न काय ते कळले नाही! विषयही पोचला नाही. बेडूक चाणाक्ष का? आणि काय मुद्दा आहे सर्व मिळून? अचानक चर्चा संपुष्टात का आणली?

योगी९०० 11/02/2009 - 14:20
सामंतसाहेब, जरा लेख अर्धवट वाटला आणि म्हणून डोक्यावरून गेला. तुमचा आणि बेडकाचा संवाद २-३ वाक्यातच संपला त्यामुळे पुर्ण विषय कळाला नाही. कदाचित तुमचे स्वप्न अर्धे राहिले असेल किंवा माझी आकलनशक्ती कमी पडत असेल. खादाडमाऊ

ब्रिटिश 11/02/2009 - 14:59
>>>हल्ली बेडूक कमीच दिसतात. बरेचसे शेतातल्या पेस्टीसाईड आणि इतर खतामुळे नाहीसे होत राहिले आहेत ह्या बेडकांसाटी कयतरी केला पायजेल. क बोल्ता ? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

11/02/2009 - 15:25
पण.... मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता. हे वाचून काही भलतंच आठवलं.

हलो धनंजय, शैली वेगळी वाटली पण आवडली हे वाचून आनंद झाला. हलो शशिधर, "सध्या जग कुठे चालंय आणि मानवजातीत किती क्लेष निर्माण झाले आहेत " दिवसभर हा विचार मनात येऊन, "मनी असे ते स्वप्नी दिसे" असं झालं. सूर्यस्नासाठी तो बेडूक खडकावर बसलेला पाहून इतर बेडकात तो जरा चाणाक्ष वाटला. स्वप्नच होतं ते अचानक जाग आली आणि चर्चा संपुष्टात आली. "प्रगती करता करता मनुष्य गोंधळला आहे आणि त्याची वाट चुकत आहे." हा मुळ मुद्दा डोक्यात होता. हलो खादाडभाऊ, आपली आकलनशक्ति मुळीच कमी पडलेली नाही.माझं स्वप्नच अर्धवट राहिलं हे खरं आहे.जसं आठवलं तसं लिहिलं झालं.स्वप्नच ते. हलो ढ, "नागवा" ह्या शब्दाने आपल्याला "भलतंच" वाटलं का? "उजाड" ह्या अर्थाने तो शब्द थोडा इंप्रेसीव्ह करायचा होता.एकाएकी सर्व सपाट झालेलं पाहून तसं वाटलं. ब्रिटिश सकट आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार लेखापेक्षा प्रतिक्रियेला प्रतिसादच जास्त लांबला आहे.पण असो. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शशिधर केळकर 11/02/2009 - 13:45
काका यात स्वप्न काय ते कळले नाही! विषयही पोचला नाही. बेडूक चाणाक्ष का? आणि काय मुद्दा आहे सर्व मिळून? अचानक चर्चा संपुष्टात का आणली?

योगी९०० 11/02/2009 - 14:20
सामंतसाहेब, जरा लेख अर्धवट वाटला आणि म्हणून डोक्यावरून गेला. तुमचा आणि बेडकाचा संवाद २-३ वाक्यातच संपला त्यामुळे पुर्ण विषय कळाला नाही. कदाचित तुमचे स्वप्न अर्धे राहिले असेल किंवा माझी आकलनशक्ती कमी पडत असेल. खादाडमाऊ

ब्रिटिश 11/02/2009 - 14:59
>>>हल्ली बेडूक कमीच दिसतात. बरेचसे शेतातल्या पेस्टीसाईड आणि इतर खतामुळे नाहीसे होत राहिले आहेत ह्या बेडकांसाटी कयतरी केला पायजेल. क बोल्ता ? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

11/02/2009 - 15:25
पण.... मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता. हे वाचून काही भलतंच आठवलं.

हलो धनंजय, शैली वेगळी वाटली पण आवडली हे वाचून आनंद झाला. हलो शशिधर, "सध्या जग कुठे चालंय आणि मानवजातीत किती क्लेष निर्माण झाले आहेत " दिवसभर हा विचार मनात येऊन, "मनी असे ते स्वप्नी दिसे" असं झालं. सूर्यस्नासाठी तो बेडूक खडकावर बसलेला पाहून इतर बेडकात तो जरा चाणाक्ष वाटला. स्वप्नच होतं ते अचानक जाग आली आणि चर्चा संपुष्टात आली. "प्रगती करता करता मनुष्य गोंधळला आहे आणि त्याची वाट चुकत आहे." हा मुळ मुद्दा डोक्यात होता. हलो खादाडभाऊ, आपली आकलनशक्ति मुळीच कमी पडलेली नाही.माझं स्वप्नच अर्धवट राहिलं हे खरं आहे.जसं आठवलं तसं लिहिलं झालं.स्वप्नच ते. हलो ढ, "नागवा" ह्या शब्दाने आपल्याला "भलतंच" वाटलं का? "उजाड" ह्या अर्थाने तो शब्द थोडा इंप्रेसीव्ह करायचा होता.एकाएकी सर्व सपाट झालेलं पाहून तसं वाटलं. ब्रिटिश सकट आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार लेखापेक्षा प्रतिक्रियेला प्रतिसादच जास्त लांबला आहे.पण असो. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता.मैल दोन मैल तरी उंच उंच वाढलेलं गवत आणि रानटी फुलं सपाट करून टाकली होती.ओढ्यातल्या पाण्याची खळखळ -आता पाणी तळाला गेल्याने- कमी झाली होती. सगळीच तळातली मातीच-माती होती.कुठेतरी मधून मधून पाण्याचं डबकं दिसे.

पिंजारी - ५

श्रावण मोडक ·

धनंजय 10/02/2009 - 22:27
शेवट गोड केला नाही, हे वास्तववादी आहे. पण तरी पेवलीची व्यथा, पिंजारीने घेतलेला पुढाकार, तिला गावाकडून मिळालेली साथ - यश मिळाले नाही तरी यश तोंडाशी आले होते. "रंग दे बसंती"मध्ये शोकांत असूनही आशादायक होता, तसे थोडेसे वाटते आहे. लोकशाही म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी भांडणे-तह करून, समेट करून, आपापले हित साधणे होय. लोकांच्या सहभागाशिवाय लोकशाही म्हणजे घटनेला तुडवणारी नोकरशाही. माझ्या सोयीसाठी येथे पाचही भागांचे दुवे देत आहे : पिंजारी - १, पिंजारी - २, पिंजारी - ३, पिंजारी - ४, पिंजारी - ५ -

शेणगोळा 10/02/2009 - 23:10
श्रावण, छान लिहिले आहेस. आज प्रथमच या लेखमालेला प्रतिसाद देतो आहे. सर्वांचाच लाडका, शेणगोळा.

खूप ओघवतं असतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर शेवटाचा अंदाज आला होता पण आपल्या लोकशाहीची हीच खरी शोकांतिका आहे की शासनाविरूद्धच्या लढ्यातले सुखद अंत वाचकाला सुचतच नाहीत ! पुलेशु.

लिखाळ 11/02/2009 - 21:41
सुंदर लेखमाला... आवडली... गाव उठूनजाण्याची प्रक्रिया विलक्षणच आहे..तुमच्या मागल्या काही लेखांतसुद्धा नर्मदेच्या प्रक्ल्पातल्या गावांचे उठून जाणे वर्णन केले आहे ते आठवले.. पेवली कथा सुद्धा सुंदरच आहे. धनंजयांनी प्रत्येक भागात दुवे दिल्यामुळे लेख शोधणे सोपे झाले..त्यांचेही आभार. -- लिखाळ.

पेवलीच्या जोडीनं पिंजारीचीही एक कहाणीच आता राहिली आहे. क्वचित कधी त्या गावातला कोणी वृद्ध असाच कुठं तरी भेटला तर त्याच्याकडून आवर्जून ऐकावी अशी.
कहाणीचा शेवट चटका लाउन गेला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

धनंजय 10/02/2009 - 22:27
शेवट गोड केला नाही, हे वास्तववादी आहे. पण तरी पेवलीची व्यथा, पिंजारीने घेतलेला पुढाकार, तिला गावाकडून मिळालेली साथ - यश मिळाले नाही तरी यश तोंडाशी आले होते. "रंग दे बसंती"मध्ये शोकांत असूनही आशादायक होता, तसे थोडेसे वाटते आहे. लोकशाही म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी भांडणे-तह करून, समेट करून, आपापले हित साधणे होय. लोकांच्या सहभागाशिवाय लोकशाही म्हणजे घटनेला तुडवणारी नोकरशाही. माझ्या सोयीसाठी येथे पाचही भागांचे दुवे देत आहे : पिंजारी - १, पिंजारी - २, पिंजारी - ३, पिंजारी - ४, पिंजारी - ५ -

शेणगोळा 10/02/2009 - 23:10
श्रावण, छान लिहिले आहेस. आज प्रथमच या लेखमालेला प्रतिसाद देतो आहे. सर्वांचाच लाडका, शेणगोळा.

खूप ओघवतं असतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर शेवटाचा अंदाज आला होता पण आपल्या लोकशाहीची हीच खरी शोकांतिका आहे की शासनाविरूद्धच्या लढ्यातले सुखद अंत वाचकाला सुचतच नाहीत ! पुलेशु.

लिखाळ 11/02/2009 - 21:41
सुंदर लेखमाला... आवडली... गाव उठूनजाण्याची प्रक्रिया विलक्षणच आहे..तुमच्या मागल्या काही लेखांतसुद्धा नर्मदेच्या प्रक्ल्पातल्या गावांचे उठून जाणे वर्णन केले आहे ते आठवले.. पेवली कथा सुद्धा सुंदरच आहे. धनंजयांनी प्रत्येक भागात दुवे दिल्यामुळे लेख शोधणे सोपे झाले..त्यांचेही आभार. -- लिखाळ.

पेवलीच्या जोडीनं पिंजारीचीही एक कहाणीच आता राहिली आहे. क्वचित कधी त्या गावातला कोणी वृद्ध असाच कुठं तरी भेटला तर त्याच्याकडून आवर्जून ऐकावी अशी.
कहाणीचा शेवट चटका लाउन गेला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
3

पिंजारी - ४

श्रावण मोडक ·

पिंजारी - ३

श्रावण मोडक ·

प्राजु 09/02/2009 - 21:36
सविस्तर प्रतिक्रिया संपूर्ण कथानक वाचल्यावर देइन. पुढचा भाग लवकर टाका. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सहज 10/02/2009 - 06:29
हाही भाग ग्रामीण जीवन, मतलबी राजकारण याची आधीक ओळख करुन देणारा. वाचतो आहे.

प्राजु 09/02/2009 - 21:36
सविस्तर प्रतिक्रिया संपूर्ण कथानक वाचल्यावर देइन. पुढचा भाग लवकर टाका. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सहज 10/02/2009 - 06:29
हाही भाग ग्रामीण जीवन, मतलबी राजकारण याची आधीक ओळख करुन देणारा. वाचतो आहे.
3

पॅपिलॉन - काही अनुत्तरीत प्रश्न

पाषाणभेद ·

पॅपिलॉन 09/02/2009 - 20:21
चर्चा प्रस्तावावरील विषय नामसाधर्म्यामुळे अंमळ गमतीशीर वाटला. असो, सध्या गडबडीत आहे. सविस्तर उत्तर लवकरच! फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

टिउ 09/02/2009 - 20:57
चित्रपट बघितला नाहिये पण पुस्तक बर्याच वर्षापुर्वी (म्हणजे लहानपणी) वाचलं होतं. पुन्हा पुन्हा पकडला जाउनसुद्धा पॅपिलॉन प्रयत्न सोडत नाही आणि शेवटी यशस्वी होतो. त्याच्या त्या बोटीतल्या सफरी, रेड ईंडियन्स सोबतचं वास्तव्य, मोती शोधायला समुद्रात जाणं हे सगळं सिंदबादच्या सफरींसारखं होतं. लहान मुलांना असलंच वाचायला आवडतं. त्यामुळे बरीच वर्ष हे पुस्तक आमचं आवडतं होतं. असले प्रश्न त्यावेळी पडले नाहीत. आता पुन्हा वाचुन बघेन. गयानाच्या जेलमधे महिनोनमहिने एकटा असतांना त्याच्या डोक्यात कायम सुडाचे विचार असायचे. तासंतास त्या छोट्याश्या खोलीत येरझारे मारत कुणाला कसं ठार करायचं याचे आरखडे तो बनवायचा. पण बाहेर पडल्यावर त्यातला फोलपणा त्याला जाणवतो आणि तो सुड घेत नाही असं काहीतरी आठवतय...

मी हा चित्रपट पाहिला.अतिशय अप्रतिम सिनेमा आहे..स्टिव्ह मॅकलिन व डस्टिन हॉपमन यांचि कामे अप्रतिम आहेत...पॉपीला जेंव्हा अंधर कोठडित ठेवतात त्या वेळी तो जे किडे खावुन जिवंत रहातो ते प्रसंग अतिशय अप्रतिम आहेत..तसेच त्याला जे भास होतात त्याचे चित्रीकरण खुप परीणाम कारक आहेत..महारोग्याकडुन नाव भाड्याने घेवुन सुटकेचा केलेला प्रयत्न..तसेच तो गे जेलर ..त्याने पॉपीच्या मित्रावर केलेला अत्याचार सारेच खुप परिणाम कारक आहे..स्टिव्ह मॅकलिन हा माझा खुप आवडता नट होता..हा सिनेमा खुप बघण्या जोगा आहे..व त्याचि कॅसेट/सी.डी मिळाली तर जरुर बघा....हा विषय वाचल्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्या.........

सिद्धेश 09/02/2009 - 22:04
मी रविन्द्र गुर्जर यांनी केलेला अनुवाद वाचला आहे. पण त्याच्याशी तुलना केली तर आपल्या तात्याराव सावरकरांचे अंदमानातील जीवन अधिक कठीण आणि आव्हानात्मक होते.

विंजिनेर 10/02/2009 - 04:02
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते. ९) तो नंतर कधीतरी रेड-ईंन्डीयन टोळीस , त्याच्या प्रेमळ बायका /त्याना त्यापासून झालेली मूले , त्याचा फ्रान्स मधील बाप आणि प्रेमळ बायको आणि (त्याचीमूलगी ??) यांना कधीतरी भेटतो का? १०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्‍या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
पॅपीलॉन त्याच्या सुटकेनंतर काही वर्षे एक सूड-भावनेने भारलेला असा माणूस होता. त्याला 'आपण स्वतःच्या आयुष्यातल्या वाया गेलेल्या ८ वर्षांचा जाब फ्रान्स मधल्या वकिलाला कधी विचारयतोय..' ह्या प्रश्नाशिवाय काहीही समोर दिसत नव्हते. ह्याच भावनेचा एक भाग म्हणून तो इंडियन जमातीतील मुली, कॅरॅकस मधली इंदिरा ह्यांचा त्याग करुन फ्रान्सच्या दिशेने वाटचाल करत असतो. आपण आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणार्‍या ह्या सर्व लोकांना सोडून जातो आहोत ह्याची त्याला निश्चितच खंत वाटत राहते. अपराधी पणाची भावनाही असतेच. शेवटी तो जेव्हा व्हेनेजुएला मधे स्थायिक होतो तेव्हा त्याच्या होणार्‍या पत्नीचे मन जिंकायच्या प्रयत्नात असताना त्याला सूडामधे असलेल्या विफलेतेची जाणीव होते. त्याच्या पत्नीचे त्याच्यावर असलेले प्रेमच त्याला ह्या भावने पासून परावृत्त करते. हा सगळा मानसिक संघर्ष कादंबरीच्या उत्तरार्धात आहे. (वाचा, बँको: - अनुवाद रविंद्र गुर्जर,बहुदा मॅजेस्टिक प्रकाशन) पण माझ्यामते तो या सर्वांना पुन्हा भेटत नाही. अजून एक म्हणजे पॅपिलॉन हा निर्दोष असतो. ह्याचा विस्तार बँको मधे आला आहे.

पाषाणभेद 10/02/2009 - 16:53
"तो जेव्हा व्हेनेजुएला मधे स्थायिक होतो तेव्हा त्याच्या होणार्‍या पत्नीचे मन जिंकायच्या प्रयत्नात असताना त्याला सूडामधे असलेल्या विफलेतेची जाणीव होते. त्याच्या पत्नीचे त्याच्यावर असलेले प्रेमच त्याला ह्या भावने पासून परावृत्त करते." हो, पण त्याच्या आधिच्या आयुष्यात त्याला हे प्रेम मिळाले होतेच की . -( सणकी )पाषाणभेद

सविता 15/02/2011 - 11:12
आता ही त्या माणसाची कथा आहे... खरी खुरी घडलेली... तेव्हा त्याच्या मनात काय काय विचार आले होते...त्याने काय केले...का केले. हे सांगायला आता तो जिवंत नाही... मग आपण फक्त तर्क करून काय उपयोग? दुर्दम्य इच्छाशक्ती...त्यावर अशक्य वाटणार्‍या गोष्टी करणे... हेच त्या पुस्तकातून घेण्यासारखे आहे!

गणेशा 15/02/2011 - 14:58
पॅपीलॉन हे माझे एक आवडते पुस्तक ... खुप सुंदर आहे. बँको अजुन वाचले नाहिये.. .. परिक्षण ही केले होते मी याचे देयिन नंतर .. जमल्यास तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो ..

गणेशा 15/02/2011 - 15:15
१) सर्वात प्रथम तो सुटतो तेव्हा त्यास दोन रेड-ईंन्डीयन भगीनी बायको म्हणुन मिळतात. त्यास अगदी निस्वाथ्री प्रेम मिळ्ते. तो अगदी स्वतंत्र झालेला असतो. तो सुध्दा त्यात मानसीक रित्या गुंततो. असे असतांना तो ते सगळे का सोडतो? केवळ सुड घेण्यासाठी ? आणि बाहेर पकडले जाण्याचे चान्स खूप असतांना ? (हे त्यालाही समजते.)
--> माणुस हा स्वतंत्रता प्रिय प्राणि आहे.. रेड- इंडियन्स मधील काळ खुप छान लिहिलेला आहे, तुम्हाला जो प्रश्न पडला तसाच मला ही पडला होता. कोणीही तेथे असते तर तेथेच मजा उपभोगत राहिले असते असे मला ही वाटले होते, अगदी मी जरी असतो तरी तेथुन पुढे कश्यासाठी निघुन जायचे हे वाटलेच असते, पण तेथेही पॅपिलॉन चे मन जास्त रमले होते असे माणता येणार नाही, तो माणसिक रित्या गुंतला हे मान्य, पण त्या २ बायका आणि बाहेरील मुक्त जग यामधेय कदाचीत त्याला बाहेरील मुक्त जग जास्त समाधान कारक आणि स्वतंत्रतेची नवी दिशा वाटली असावी ८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते. --> शांत , अनिभिज्ञ जीणे जगणे हा माणसाचा स्वभाव नसतो .... त्याला नेहमी प्रकाशझोतात जगणे आवडते... कायम पैसा मिळाला.. कायम जेवन मिळाले .. सोबत एक मुलगी मिळाली म्हणुन आयुष्यभर कोणी त्रयस्थ ठिकाणी अलिप्त इतर जगापासुन लपुन राहु शकत नाही.. आणि हाच एक मुद्दा आहे तो रेड - इंडियन टोळीत न्गिघुन गेला ते.
१०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्‍या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
हे २-३ प्र्शन्च पॅपिलॉन च्या पहिल्या पुस्तकाप्रमाणे आहे असे वाटते त्याचा पुढचा भाग अजुन वाचला नाही म्हणुन जास्त लिहु श्कलो नाही. परंतु तो इतरांचा आदर करीत असला तरी तो भावनेच्या आहारी न जाणारा होता म्हणुन त्याचे निर्णय कसे ही असले तरी त्याने स्वता घेतले .. रेड इंडियन्स बायका कीतीही प्रेमळ असल्या तरी त्यांना वाईट हेतुने वागनुक न देता तो सरळ निघतो तेथुन जायला.. भावनांचा आदर तर आहेच पण आहारी पणा नाही.. बाकी त्याने योग्य केले का.. असे नको करायला होते .. हे शब्दबद्द असणार्या आत्मवृतावरुन वाटते.. प्रत्येक्षात एक एक दिवस कसले कसले विचार येत असतील .. बायका दुर समुद्रावर गेल्या तर काय विचार येत असतील असे बारीक सारीक विचार हे जीवन प्रत्यक्षात जगतानाच येतात .. आणि ते शब्दबद्द करणे अवघद गेले असेन.. तरीही पुस्तक अप्रतिम .. सिनेमा आहे यावर हे माहितीच नव्हते मला अजुनतरी

पॅपिलॉनची पारायणे केलीत, त्याचाच दुसरा भाग- बँको . सिनेमा पाहिलेला नाही, आता वरचे प्रतिसाद वाचून बघावासा वाटतो आहे. पाभेंना पडलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न मलाही होते, रेड इंडियन टोळीत शांत जीवन तो जगू शकला असता पण मला वाटतं त्याच्यातला साहसी भटक्या बाहेर आला असावा आणि त्यामुळे टोळी सोडून तो परत मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडला असावा, स्वाती

रेवती 15/02/2011 - 19:08
पॅपिलॉन पुस्तक छानच आहे. सिनेमात ते सगळे संदर्भ चित्रित करणे शक्य नाही हे समजून घेतले. तसा बरा आहे सिनेमा पण पुस्तक वाचताना जी भव्यता अनुभवायला मिळते ती सिनेमा पाहताना अनुभवता येत नाही. तुरुंगात रहात असलेले क्रूर कैदी मात्र पुस्तकाप्रमाणे बरोबर आहेत. वर दिलेले प्रश्न वाचून वाटले की त्याचा स्वभाव एकाच गोष्टीला धरून राहण्याचा नसावा. एकदा जुने आयुष्य सोडल्यावर पुन्हा तेथे गेल्यास पकडले जाण्याची शक्यता जास्त. आपल्या दृष्टीकोनातून वडीलांचे, बायकोचे प्रेम जे आहे तो दृष्टीकोन इतर देशात नाही. कधीही न पाहिलेल्या रेड इंडीयन मुलाबद्दल त्याला नुसते वाईट वाटण्यापलिकडे काही होणार नाही. त्या मुलाला भेटाययला जावे असे वाटेपर्यंत पॅपिलॉनच्या आयुष्ञात बरीच उलथापालथ झालेली असणार. तो आधीपासूनच काही सज्जन माणूस नसतो. फक्त यावेळी न केलेल्या खुनासाठी पकडला जातो एवढेच. अशा लोकांच्या भविष्ञाबद्दल त्यांचे नातेवाईक किती अपेक्षा ठेवत असतील? फारशी नाहीच. जोवर आपल्याबरोबर आहे तोपर्यंत आहे नाहीतर मेला असे समजत असतील.

पाषाणभेद 16/02/2011 - 10:46
पॅपिलॉनचा दुसरा भाग 'बॅंको' वाचलाय. लवकरच लिहीतो (वेळ मिळाल्यास). 'केवळ आपल्यावरील खोट्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने सर्व सुखे नाकारलीत', या एका वाक्यात त्याच्या वागणूकीची तर्‍हा वर्णन केली जावू शकते. दुसर्‍या भागात याचा ठळक पुरावाच मिळतो.

In reply to by पाषाणभेद

आत्मशून्य 13/07/2011 - 11:35
बाकी साह्स देव आहे या पॉपीलोन मधील वाक्याने आयूष्याचा फार मोठा कालखंड झपाटला होता.....
केवळ आपल्यावरील खोट्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने सर्व सुखे नाकारलीत
हे पटत नाही त्याने जसं कश्ट भोगले तसे उपभोग घेतलेच फक्त त्यात तो कधी अड्कून राहीला नाही इतकचं. आणी बँकोचा शेवट बरच काही बोलून जातो.

अनुरोध 13/07/2011 - 14:49
माला वटते ही एक उत्तम आत्मकथा आहे. आनि शेवटी कोन कुठे आनन्दात राहु शकतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण आपले विचार मानडावेत पण दुसर्यालाहि त्याचा स्विकार आसवा असा अट्टहास असु नये (हा पन आमचा विचार...) याचे उत्तर कदचित हेन्ररि 'मेरे मन को भाया मै कुत्ता कात के खाया' असेहि देउ शकेल. ;) बाकी कुनाला दुखावन्याचा हेतु नाहि. पुस्तक एकदम आवडले बुवा आपल्याला.

आशु जोग 21/04/2014 - 14:41
कुठल्याही लहान मुलाला सुद्धा हे पुस्तक वाचल्यावर हेच प्रश्न पडू शकतात मलाही ते पडले होते... भ्रमणगाथेमधेही काही प्रसंग असेच आहेत, नर्मदे हर मधेही हाच प्रकार आहे सत्यतेबद्दल शंका निर्माण होतात

In reply to by आशु जोग

आदूबाळ 21/04/2014 - 21:46
+१ नर्मदे हर वाचून बरीच वर्षं झाली, पण असे प्रश्न नक्कीच पडल्याचं आठवतंय. कुंट्यांचा भाचा मित्र आहे. त्याला ते प्रश्न जरा भीतभीतच विचारले. त्याने "हे बघ, मामा भंपक आहे. तू त्याच्याशीच बोल" असं सांगून टाकलं. माझी उत्सुकता तेवढी उत्कट नसल्याने त्या भानगडीत पडलो नाही...

In reply to by आदूबाळ

यशोधरा 22/04/2014 - 09:18
आदूबाळ, तुम्ही नर्मदा परिक्रमा: एक अंतर्यात्रा हे भारती ठाकुरांचे पुस्तक जरुर वाचा. सुरेख पुस्तक आहे. कदाचित तुमेहे वाचलेही असेल.

बोबो 21/04/2014 - 20:33
चांगली चर्चा आहे. पण ज्यांनी पुस्तक वाचले नाही किंवा चित्रपट पहिला नाही त्यांच्यासाठी Spoiler Alert टाकलेत तर बरं होईल

आत्मशून्य 22/04/2014 - 02:08
१) सर्वात प्रथम तो सुटतो तेव्हा त्यास दोन रेड-ईंन्डीयन भगीनी बायको म्हणुन मिळतात. त्यास अगदी निस्वाथ्री प्रेम मिळ्ते. तो अगदी स्वतंत्र झालेला असतो. तो सुध्दा त्यात मानसीक रित्या गुंततो. असे असतांना तो ते सगळे का सोडतो? केवळ सुड घेण्यासाठी ? आणि बाहेर पकडले जाण्याचे चान्स खूप असतांना ? (हे त्यालाही समजते.)
इट इज लुजर्स अटीट्युड. इट्स नॉट अबॉट लव एंड फ्रिडम. इट्स अबोट रिवेंज आफ्टर ऑल.
२) पुढे त्रिनीनाद मधे सुध्धा तो स्थिर होतो..... पण तो तेथे टिकत नाही.
इट इज अ लुजर्स अटीट्युड. हिस अड्वेंचर इस नॉट अबॉट लव एंड फ्रिडम. इट्स अबोट रिवेंज आफ्टर ऑल, इट्स अबोट पनिशींग दा गिल्टी पिपॉल.
३) तो त्याच्या बापाला / प्रिय बायको ला काहीच निरोप/ पत्र का लिहीत नाही ?
निट आठवत नाही, पण बहुदा सिक्योरीटी हेच रिजन आहे.***
४) तो फ्रान्स ला सेट्ल होण्यासाठी का प्रयत्न का करत नाही?
तो तिथे अधिकृत गुन्हेगार आहे म्हणुन.
५) एवढे करुन त्यास व्हेनेझुएला काही मानवलेले नाही.
मनाची शांती मिळत नाही तोपर्यंत अटलांटीसही मानवत नाही.
६) त्यास त्याच्या आत्मकथेबद्द्ल आणि निघालेल्या चित्रपटाबद्द्ल (Papillon (1973) Directed by - Franklin J. Schaffner) खुप पैसा मिळाला. पण तो पैसा काही त्याचा उद्देश नव्हता.
अतिशय दिशाभुल करणारे स्क्रिप्ट, कचरा दिग्दर्शन अभिनय आणी पुस्तकाची प्रचंड तोड्फोड व इसेंन्स गमावलेला तो एक रद्दड चित्रपट आहे. त्यातुन काहीच पैसा मिळाला नसावा.
७) तो ज्या कारणासाठी वारंवार पळुन जायचा, (वकील, न्यायाधीश, पोलिस यांचा सुड घेण्यासाठी ) ते त्याने खरे केले का?
बिंगो. त्याने काही थापा मारल्या आहेत असेच बरेच लोक म्हणतात. (तरीही साहकथा म्हणुन पॉपीलॉन हे सर्वोत्तम असेच वैयक्तीक मत आहे)
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते.
वाटणे आणी जमणे यात एका दिर्घ प्रवासाचे अंतर असते.(त्यातुन काही शिकता आले तरच)
९) तो नंतर कधीतरी रेड-ईंन्डीयन टोळीस , त्याच्या प्रेमळ बायका /त्याना त्यापासून झालेली मूले , त्याचा फ्रान्स मधील बाप आणि प्रेमळ बायको आणि (त्याचीमूलगी ??) यांना कधीतरी भेटतो का?
गुड क्वेश्चन.
१०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्‍या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
उद्देशाने तिव्र झपाटलेल्या व्यक्ती प्रेम न्हवे, सहकार्य करणारे लक्शात घेतात. यांच्या पुस्तकात प्रेम हा सगळ्यात शेवटचा चॅप्टर असतो.

पॅपिलॉन 09/02/2009 - 20:21
चर्चा प्रस्तावावरील विषय नामसाधर्म्यामुळे अंमळ गमतीशीर वाटला. असो, सध्या गडबडीत आहे. सविस्तर उत्तर लवकरच! फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

टिउ 09/02/2009 - 20:57
चित्रपट बघितला नाहिये पण पुस्तक बर्याच वर्षापुर्वी (म्हणजे लहानपणी) वाचलं होतं. पुन्हा पुन्हा पकडला जाउनसुद्धा पॅपिलॉन प्रयत्न सोडत नाही आणि शेवटी यशस्वी होतो. त्याच्या त्या बोटीतल्या सफरी, रेड ईंडियन्स सोबतचं वास्तव्य, मोती शोधायला समुद्रात जाणं हे सगळं सिंदबादच्या सफरींसारखं होतं. लहान मुलांना असलंच वाचायला आवडतं. त्यामुळे बरीच वर्ष हे पुस्तक आमचं आवडतं होतं. असले प्रश्न त्यावेळी पडले नाहीत. आता पुन्हा वाचुन बघेन. गयानाच्या जेलमधे महिनोनमहिने एकटा असतांना त्याच्या डोक्यात कायम सुडाचे विचार असायचे. तासंतास त्या छोट्याश्या खोलीत येरझारे मारत कुणाला कसं ठार करायचं याचे आरखडे तो बनवायचा. पण बाहेर पडल्यावर त्यातला फोलपणा त्याला जाणवतो आणि तो सुड घेत नाही असं काहीतरी आठवतय...

मी हा चित्रपट पाहिला.अतिशय अप्रतिम सिनेमा आहे..स्टिव्ह मॅकलिन व डस्टिन हॉपमन यांचि कामे अप्रतिम आहेत...पॉपीला जेंव्हा अंधर कोठडित ठेवतात त्या वेळी तो जे किडे खावुन जिवंत रहातो ते प्रसंग अतिशय अप्रतिम आहेत..तसेच त्याला जे भास होतात त्याचे चित्रीकरण खुप परीणाम कारक आहेत..महारोग्याकडुन नाव भाड्याने घेवुन सुटकेचा केलेला प्रयत्न..तसेच तो गे जेलर ..त्याने पॉपीच्या मित्रावर केलेला अत्याचार सारेच खुप परिणाम कारक आहे..स्टिव्ह मॅकलिन हा माझा खुप आवडता नट होता..हा सिनेमा खुप बघण्या जोगा आहे..व त्याचि कॅसेट/सी.डी मिळाली तर जरुर बघा....हा विषय वाचल्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्या.........

सिद्धेश 09/02/2009 - 22:04
मी रविन्द्र गुर्जर यांनी केलेला अनुवाद वाचला आहे. पण त्याच्याशी तुलना केली तर आपल्या तात्याराव सावरकरांचे अंदमानातील जीवन अधिक कठीण आणि आव्हानात्मक होते.

विंजिनेर 10/02/2009 - 04:02
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते. ९) तो नंतर कधीतरी रेड-ईंन्डीयन टोळीस , त्याच्या प्रेमळ बायका /त्याना त्यापासून झालेली मूले , त्याचा फ्रान्स मधील बाप आणि प्रेमळ बायको आणि (त्याचीमूलगी ??) यांना कधीतरी भेटतो का? १०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्‍या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
पॅपीलॉन त्याच्या सुटकेनंतर काही वर्षे एक सूड-भावनेने भारलेला असा माणूस होता. त्याला 'आपण स्वतःच्या आयुष्यातल्या वाया गेलेल्या ८ वर्षांचा जाब फ्रान्स मधल्या वकिलाला कधी विचारयतोय..' ह्या प्रश्नाशिवाय काहीही समोर दिसत नव्हते. ह्याच भावनेचा एक भाग म्हणून तो इंडियन जमातीतील मुली, कॅरॅकस मधली इंदिरा ह्यांचा त्याग करुन फ्रान्सच्या दिशेने वाटचाल करत असतो. आपण आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणार्‍या ह्या सर्व लोकांना सोडून जातो आहोत ह्याची त्याला निश्चितच खंत वाटत राहते. अपराधी पणाची भावनाही असतेच. शेवटी तो जेव्हा व्हेनेजुएला मधे स्थायिक होतो तेव्हा त्याच्या होणार्‍या पत्नीचे मन जिंकायच्या प्रयत्नात असताना त्याला सूडामधे असलेल्या विफलेतेची जाणीव होते. त्याच्या पत्नीचे त्याच्यावर असलेले प्रेमच त्याला ह्या भावने पासून परावृत्त करते. हा सगळा मानसिक संघर्ष कादंबरीच्या उत्तरार्धात आहे. (वाचा, बँको: - अनुवाद रविंद्र गुर्जर,बहुदा मॅजेस्टिक प्रकाशन) पण माझ्यामते तो या सर्वांना पुन्हा भेटत नाही. अजून एक म्हणजे पॅपिलॉन हा निर्दोष असतो. ह्याचा विस्तार बँको मधे आला आहे.

पाषाणभेद 10/02/2009 - 16:53
"तो जेव्हा व्हेनेजुएला मधे स्थायिक होतो तेव्हा त्याच्या होणार्‍या पत्नीचे मन जिंकायच्या प्रयत्नात असताना त्याला सूडामधे असलेल्या विफलेतेची जाणीव होते. त्याच्या पत्नीचे त्याच्यावर असलेले प्रेमच त्याला ह्या भावने पासून परावृत्त करते." हो, पण त्याच्या आधिच्या आयुष्यात त्याला हे प्रेम मिळाले होतेच की . -( सणकी )पाषाणभेद

सविता 15/02/2011 - 11:12
आता ही त्या माणसाची कथा आहे... खरी खुरी घडलेली... तेव्हा त्याच्या मनात काय काय विचार आले होते...त्याने काय केले...का केले. हे सांगायला आता तो जिवंत नाही... मग आपण फक्त तर्क करून काय उपयोग? दुर्दम्य इच्छाशक्ती...त्यावर अशक्य वाटणार्‍या गोष्टी करणे... हेच त्या पुस्तकातून घेण्यासारखे आहे!

गणेशा 15/02/2011 - 14:58
पॅपीलॉन हे माझे एक आवडते पुस्तक ... खुप सुंदर आहे. बँको अजुन वाचले नाहिये.. .. परिक्षण ही केले होते मी याचे देयिन नंतर .. जमल्यास तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो ..

गणेशा 15/02/2011 - 15:15
१) सर्वात प्रथम तो सुटतो तेव्हा त्यास दोन रेड-ईंन्डीयन भगीनी बायको म्हणुन मिळतात. त्यास अगदी निस्वाथ्री प्रेम मिळ्ते. तो अगदी स्वतंत्र झालेला असतो. तो सुध्दा त्यात मानसीक रित्या गुंततो. असे असतांना तो ते सगळे का सोडतो? केवळ सुड घेण्यासाठी ? आणि बाहेर पकडले जाण्याचे चान्स खूप असतांना ? (हे त्यालाही समजते.)
--> माणुस हा स्वतंत्रता प्रिय प्राणि आहे.. रेड- इंडियन्स मधील काळ खुप छान लिहिलेला आहे, तुम्हाला जो प्रश्न पडला तसाच मला ही पडला होता. कोणीही तेथे असते तर तेथेच मजा उपभोगत राहिले असते असे मला ही वाटले होते, अगदी मी जरी असतो तरी तेथुन पुढे कश्यासाठी निघुन जायचे हे वाटलेच असते, पण तेथेही पॅपिलॉन चे मन जास्त रमले होते असे माणता येणार नाही, तो माणसिक रित्या गुंतला हे मान्य, पण त्या २ बायका आणि बाहेरील मुक्त जग यामधेय कदाचीत त्याला बाहेरील मुक्त जग जास्त समाधान कारक आणि स्वतंत्रतेची नवी दिशा वाटली असावी ८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते. --> शांत , अनिभिज्ञ जीणे जगणे हा माणसाचा स्वभाव नसतो .... त्याला नेहमी प्रकाशझोतात जगणे आवडते... कायम पैसा मिळाला.. कायम जेवन मिळाले .. सोबत एक मुलगी मिळाली म्हणुन आयुष्यभर कोणी त्रयस्थ ठिकाणी अलिप्त इतर जगापासुन लपुन राहु शकत नाही.. आणि हाच एक मुद्दा आहे तो रेड - इंडियन टोळीत न्गिघुन गेला ते.
१०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्‍या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
हे २-३ प्र्शन्च पॅपिलॉन च्या पहिल्या पुस्तकाप्रमाणे आहे असे वाटते त्याचा पुढचा भाग अजुन वाचला नाही म्हणुन जास्त लिहु श्कलो नाही. परंतु तो इतरांचा आदर करीत असला तरी तो भावनेच्या आहारी न जाणारा होता म्हणुन त्याचे निर्णय कसे ही असले तरी त्याने स्वता घेतले .. रेड इंडियन्स बायका कीतीही प्रेमळ असल्या तरी त्यांना वाईट हेतुने वागनुक न देता तो सरळ निघतो तेथुन जायला.. भावनांचा आदर तर आहेच पण आहारी पणा नाही.. बाकी त्याने योग्य केले का.. असे नको करायला होते .. हे शब्दबद्द असणार्या आत्मवृतावरुन वाटते.. प्रत्येक्षात एक एक दिवस कसले कसले विचार येत असतील .. बायका दुर समुद्रावर गेल्या तर काय विचार येत असतील असे बारीक सारीक विचार हे जीवन प्रत्यक्षात जगतानाच येतात .. आणि ते शब्दबद्द करणे अवघद गेले असेन.. तरीही पुस्तक अप्रतिम .. सिनेमा आहे यावर हे माहितीच नव्हते मला अजुनतरी

पॅपिलॉनची पारायणे केलीत, त्याचाच दुसरा भाग- बँको . सिनेमा पाहिलेला नाही, आता वरचे प्रतिसाद वाचून बघावासा वाटतो आहे. पाभेंना पडलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न मलाही होते, रेड इंडियन टोळीत शांत जीवन तो जगू शकला असता पण मला वाटतं त्याच्यातला साहसी भटक्या बाहेर आला असावा आणि त्यामुळे टोळी सोडून तो परत मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडला असावा, स्वाती

रेवती 15/02/2011 - 19:08
पॅपिलॉन पुस्तक छानच आहे. सिनेमात ते सगळे संदर्भ चित्रित करणे शक्य नाही हे समजून घेतले. तसा बरा आहे सिनेमा पण पुस्तक वाचताना जी भव्यता अनुभवायला मिळते ती सिनेमा पाहताना अनुभवता येत नाही. तुरुंगात रहात असलेले क्रूर कैदी मात्र पुस्तकाप्रमाणे बरोबर आहेत. वर दिलेले प्रश्न वाचून वाटले की त्याचा स्वभाव एकाच गोष्टीला धरून राहण्याचा नसावा. एकदा जुने आयुष्य सोडल्यावर पुन्हा तेथे गेल्यास पकडले जाण्याची शक्यता जास्त. आपल्या दृष्टीकोनातून वडीलांचे, बायकोचे प्रेम जे आहे तो दृष्टीकोन इतर देशात नाही. कधीही न पाहिलेल्या रेड इंडीयन मुलाबद्दल त्याला नुसते वाईट वाटण्यापलिकडे काही होणार नाही. त्या मुलाला भेटाययला जावे असे वाटेपर्यंत पॅपिलॉनच्या आयुष्ञात बरीच उलथापालथ झालेली असणार. तो आधीपासूनच काही सज्जन माणूस नसतो. फक्त यावेळी न केलेल्या खुनासाठी पकडला जातो एवढेच. अशा लोकांच्या भविष्ञाबद्दल त्यांचे नातेवाईक किती अपेक्षा ठेवत असतील? फारशी नाहीच. जोवर आपल्याबरोबर आहे तोपर्यंत आहे नाहीतर मेला असे समजत असतील.

पाषाणभेद 16/02/2011 - 10:46
पॅपिलॉनचा दुसरा भाग 'बॅंको' वाचलाय. लवकरच लिहीतो (वेळ मिळाल्यास). 'केवळ आपल्यावरील खोट्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने सर्व सुखे नाकारलीत', या एका वाक्यात त्याच्या वागणूकीची तर्‍हा वर्णन केली जावू शकते. दुसर्‍या भागात याचा ठळक पुरावाच मिळतो.

In reply to by पाषाणभेद

आत्मशून्य 13/07/2011 - 11:35
बाकी साह्स देव आहे या पॉपीलोन मधील वाक्याने आयूष्याचा फार मोठा कालखंड झपाटला होता.....
केवळ आपल्यावरील खोट्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने सर्व सुखे नाकारलीत
हे पटत नाही त्याने जसं कश्ट भोगले तसे उपभोग घेतलेच फक्त त्यात तो कधी अड्कून राहीला नाही इतकचं. आणी बँकोचा शेवट बरच काही बोलून जातो.

अनुरोध 13/07/2011 - 14:49
माला वटते ही एक उत्तम आत्मकथा आहे. आनि शेवटी कोन कुठे आनन्दात राहु शकतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण आपले विचार मानडावेत पण दुसर्यालाहि त्याचा स्विकार आसवा असा अट्टहास असु नये (हा पन आमचा विचार...) याचे उत्तर कदचित हेन्ररि 'मेरे मन को भाया मै कुत्ता कात के खाया' असेहि देउ शकेल. ;) बाकी कुनाला दुखावन्याचा हेतु नाहि. पुस्तक एकदम आवडले बुवा आपल्याला.

आशु जोग 21/04/2014 - 14:41
कुठल्याही लहान मुलाला सुद्धा हे पुस्तक वाचल्यावर हेच प्रश्न पडू शकतात मलाही ते पडले होते... भ्रमणगाथेमधेही काही प्रसंग असेच आहेत, नर्मदे हर मधेही हाच प्रकार आहे सत्यतेबद्दल शंका निर्माण होतात

In reply to by आशु जोग

आदूबाळ 21/04/2014 - 21:46
+१ नर्मदे हर वाचून बरीच वर्षं झाली, पण असे प्रश्न नक्कीच पडल्याचं आठवतंय. कुंट्यांचा भाचा मित्र आहे. त्याला ते प्रश्न जरा भीतभीतच विचारले. त्याने "हे बघ, मामा भंपक आहे. तू त्याच्याशीच बोल" असं सांगून टाकलं. माझी उत्सुकता तेवढी उत्कट नसल्याने त्या भानगडीत पडलो नाही...

In reply to by आदूबाळ

यशोधरा 22/04/2014 - 09:18
आदूबाळ, तुम्ही नर्मदा परिक्रमा: एक अंतर्यात्रा हे भारती ठाकुरांचे पुस्तक जरुर वाचा. सुरेख पुस्तक आहे. कदाचित तुमेहे वाचलेही असेल.

बोबो 21/04/2014 - 20:33
चांगली चर्चा आहे. पण ज्यांनी पुस्तक वाचले नाही किंवा चित्रपट पहिला नाही त्यांच्यासाठी Spoiler Alert टाकलेत तर बरं होईल

आत्मशून्य 22/04/2014 - 02:08
१) सर्वात प्रथम तो सुटतो तेव्हा त्यास दोन रेड-ईंन्डीयन भगीनी बायको म्हणुन मिळतात. त्यास अगदी निस्वाथ्री प्रेम मिळ्ते. तो अगदी स्वतंत्र झालेला असतो. तो सुध्दा त्यात मानसीक रित्या गुंततो. असे असतांना तो ते सगळे का सोडतो? केवळ सुड घेण्यासाठी ? आणि बाहेर पकडले जाण्याचे चान्स खूप असतांना ? (हे त्यालाही समजते.)
इट इज लुजर्स अटीट्युड. इट्स नॉट अबॉट लव एंड फ्रिडम. इट्स अबोट रिवेंज आफ्टर ऑल.
२) पुढे त्रिनीनाद मधे सुध्धा तो स्थिर होतो..... पण तो तेथे टिकत नाही.
इट इज अ लुजर्स अटीट्युड. हिस अड्वेंचर इस नॉट अबॉट लव एंड फ्रिडम. इट्स अबोट रिवेंज आफ्टर ऑल, इट्स अबोट पनिशींग दा गिल्टी पिपॉल.
३) तो त्याच्या बापाला / प्रिय बायको ला काहीच निरोप/ पत्र का लिहीत नाही ?
निट आठवत नाही, पण बहुदा सिक्योरीटी हेच रिजन आहे.***
४) तो फ्रान्स ला सेट्ल होण्यासाठी का प्रयत्न का करत नाही?
तो तिथे अधिकृत गुन्हेगार आहे म्हणुन.
५) एवढे करुन त्यास व्हेनेझुएला काही मानवलेले नाही.
मनाची शांती मिळत नाही तोपर्यंत अटलांटीसही मानवत नाही.
६) त्यास त्याच्या आत्मकथेबद्द्ल आणि निघालेल्या चित्रपटाबद्द्ल (Papillon (1973) Directed by - Franklin J. Schaffner) खुप पैसा मिळाला. पण तो पैसा काही त्याचा उद्देश नव्हता.
अतिशय दिशाभुल करणारे स्क्रिप्ट, कचरा दिग्दर्शन अभिनय आणी पुस्तकाची प्रचंड तोड्फोड व इसेंन्स गमावलेला तो एक रद्दड चित्रपट आहे. त्यातुन काहीच पैसा मिळाला नसावा.
७) तो ज्या कारणासाठी वारंवार पळुन जायचा, (वकील, न्यायाधीश, पोलिस यांचा सुड घेण्यासाठी ) ते त्याने खरे केले का?
बिंगो. त्याने काही थापा मारल्या आहेत असेच बरेच लोक म्हणतात. (तरीही साहकथा म्हणुन पॉपीलॉन हे सर्वोत्तम असेच वैयक्तीक मत आहे)
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते.
वाटणे आणी जमणे यात एका दिर्घ प्रवासाचे अंतर असते.(त्यातुन काही शिकता आले तरच)
९) तो नंतर कधीतरी रेड-ईंन्डीयन टोळीस , त्याच्या प्रेमळ बायका /त्याना त्यापासून झालेली मूले , त्याचा फ्रान्स मधील बाप आणि प्रेमळ बायको आणि (त्याचीमूलगी ??) यांना कधीतरी भेटतो का?
गुड क्वेश्चन.
१०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्‍या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
उद्देशाने तिव्र झपाटलेल्या व्यक्ती प्रेम न्हवे, सहकार्य करणारे लक्शात घेतात. यांच्या पुस्तकात प्रेम हा सगळ्यात शेवटचा चॅप्टर असतो.
पॅपिलॉन - हे हेनरी शॅरीयर (Henri Charrière नोव्हें. १६, १९०६ ते जुलै २९, १९७३) याचे टोपण नाव. पॅपिलॉन हे त्याने लिहीलेली आत्मकथा आहे. तो फ्रान्स मध्ये गुन्हेगारांचा 'डॉन' होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला न केलेल्या खुनाबद्द्ल जन्मठेपेची शिक्षेसाठी त्याला फ्रेंन्च न्यू गियाना ला हलवीण्यात आले. त्याला आपल्या प्रेमळ बायको आणि वडीलांना सोडावे लागले. तो भक्कम शरीर असलेला आणि प्रबळ ईचछाशक्ती असणारा होता. न्यू गियाना ला त्याने सुटकेसाठी पळुन जाण्याचा प्रयत्न केले. काही दिवसांनी तो पकडला गेला. या सुटकेसाठी तो अनेक मैल समुद्र प्रवास केला.

पिंजारी - २

श्रावण मोडक ·

सहज 09/02/2009 - 12:12
हा भाग देखील उत्तम. नशिब हे गाव सिनेमात दाखवतात तितकं कर्मठ नाही. :-) पुढच्या भागाची वाट पहात आहे.

सहज 09/02/2009 - 12:12
हा भाग देखील उत्तम. नशिब हे गाव सिनेमात दाखवतात तितकं कर्मठ नाही. :-) पुढच्या भागाची वाट पहात आहे.
3

मी माझ्यातच संतुष्ट आहे.

श्रीकृष्ण सामंत ·

आपले कपडे कसे आहेत, ह्या पेक्षा आपले मन कसे आहे हे म्हत्वाचे. उगाच ब्रँडेड कपडे घातले म्हणजे खुप चांगले होत नाही. आपले विचार आपल्याला इतरांपासुन वेगळे करतात.

आपले कपडे कसे आहेत, ह्या पेक्षा आपले मन कसे आहे हे म्हत्वाचे. उगाच ब्रँडेड कपडे घातले म्हणजे खुप चांगले होत नाही. आपले विचार आपल्याला इतरांपासुन वेगळे करतात.
"माझ्या अशुद्ध बोलण्याच्या पद्धतीमुळे माझ्या व्यक्तिमत्वात काही फरक झालेला नाही.मला वाटतं मी कोण आहे त्याची व्याख्या मीच करावी आणि माझ्या जीवनात काय कारवाई करावी ते पण मीच ठरवावं." मी एकदा एका लायब्ररीत पुस्तकं चाळीत बसलो होतो.दोन तीन पुस्तकं मला आवडली आणि वाचायला न्याविशी वाटली.ती घेऊन मी काऊंन्टरवर गेलो.काऊंटरवर बसलेली व्यक्ति मला जरा वयाने लहान वाटली.मी कुतुहलाने त्याला विचारलं, "तू शाळेत शिकत असशिलच."तो हो म्हणाला.

पिंजारी - १

श्रावण मोडक ·

विंजिनेर 06/02/2009 - 13:02
पेवली सुद्धा ह्या निमित्ताने मी पहिल्यांदाच वाचली. छान कथा आहे. काथ्याकूट म्हणून नव्हे तर एक कुतूहल म्हणून विचारतो - पेवली काल्पनीक का प्रत्यक्षात आहे कुठे? पिंजारी-२ लवकर येउद्या. वाट पाहतो आहे. पुलेशु

प्राजु 08/02/2009 - 02:33
मी ही तिथे पलिकडे हे दोन्ही लेख वाचले होते. पिंजारी -२ ची वाट पहाते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विंजिनेर 06/02/2009 - 13:02
पेवली सुद्धा ह्या निमित्ताने मी पहिल्यांदाच वाचली. छान कथा आहे. काथ्याकूट म्हणून नव्हे तर एक कुतूहल म्हणून विचारतो - पेवली काल्पनीक का प्रत्यक्षात आहे कुठे? पिंजारी-२ लवकर येउद्या. वाट पाहतो आहे. पुलेशु

प्राजु 08/02/2009 - 02:33
मी ही तिथे पलिकडे हे दोन्ही लेख वाचले होते. पिंजारी -२ ची वाट पहाते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
3

वादळ (अंतिम)

प्राजु ·

अनामिक 06/02/2009 - 02:08
कथेसाठी शब्दच नाहीत... केवळ अप्रतिम! "..... आणि त्या भिंतीवर असलेला शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला...ज्या घरात या महापुरूषाची पूजा होते तिथे माझ्या अब्रूला काहीही धक्का नाही लागणार याची मला खात्री पटली.. आणि मी घरात पाऊल ठेवलं........." कालचा भाग वाचुन मानसीक/नैतीक घालमेल होणार असे वाटत होते खरे... पण वरच्या वाक्याने मनातली घालमेल दुर केली... रागाच्या भरात (सुड घेण्याच्या भावनेने) एका क्षणात आपण काय करतो याचे भान रहात नाही. कदाचित माझीही अवस्था प्रसाद, अजिंक्य सारखी झाली असती. पण अशा कठीण क्षणी मनावर ताबा ठेवणे, आपण कोण आहोत, आपले संस्कार काय याची जाणिव असणे अतिशय महत्वाचे. अतिशय नाजुक विषय खुप सुंदर पद्धतीने हाताळल्या बद्दल अभिनंदन! अनामिक

धनंजय 06/02/2009 - 02:15
तिच्या गोष्टीशी साधर्म्य वाटले. शिवाजी महाराजांच्या या कथेत औदार्य आणि दाक्षिण्य दिसतेच. पण मुख्य म्हणजे आपल्याविरुद्ध लढणार्‍यांशी लढायचे, विरोधी गटातल्याही न-लढणार्‍या लोकांशी लढायचे नाही, हे भान राखलेले दिसते. त्याला कथा ऐकणारे असामान्य म्हणतात, पण तशी वागणूक सामान्य असायला पाहिजे. स्फूर्तिदायक कथा व्यक्तिपूजा करण्यासाठी नसाव्यात, पटल्या तर अनुकरणीय असाव्यात. कथेतल्या मुलांना आली तशी नाट्यपूर्ण द्विधा आपल्या आयुष्यात क्वचितच येते. तरी लहान प्रमाणात हा प्रसंग आपल्यासाठी दररोजचा आहे. अगदी बसून-बसून वर्तमानपत्र वाचत असतानाही, क्रोध आणि त्वेष संचारला असताना, विरोधी गटापैकी लढणारे आणि न-लढणारे यांच्यामध्ये आपण मनात फरक ठेवतो का? नाट्यपूर्ण प्रसंग योजून, आपल्या मनापुढचे हे दैनंदिन नैतिक आह्वानच प्राजूंनी प्रभावीपणे सादर केले आहे. बोध स्पष्ट असला तरी त्याचा अंगीकार कष्टसाध्य आहे.

In reply to by धनंजय

शाहरुख 06/02/2009 - 11:39
स्फूर्तिदायक कथा व्यक्तिपूजा करण्यासाठी नसाव्यात, पटल्या तर अनुकरणीय असाव्यात. लाखमोलाची बात...दुर्दॅवाने आपण फक्त हारतुर्‍यातच अडकुन पडलो आहोत. बाकी एकांकिका आवडली...

शेवटी ते दोघंही चांगले वागतील हा अंदाज होता पण शिवाजी महाराजांचा संदर्भ अचानक आला ... आवडला :) अजूनही काही कथा लिही.

In reply to by शितल

सहमत. कथा काय अंगाने जाईल त्याचा अंदाज बांधता येत होता पण महाराजांचा उल्लेख एकदम छान टर्न. बिपिन कार्यकर्ते

जयेश माधव 06/02/2009 - 04:25
अप्रतीम्,प्राजु मला वाट्ते ही कथा ईथे स॑पवु नये.अत्ता कुठे कथा सुरुवात होते आहे असे वाटत असतानाच कथा स॑पुन गेली.या कथानकाचे उत्क्रुष्ठ काद॑बरीत रुपा॑तर करण्याची तुझी प्रतीभा आहे.या कथेचे एका काद॑बरीत रुपा॑तर झालेले आम्हाला पहायचे आहे.कम ऑन प्राजु!! आत्तापसुन कामाला लाग. यश तुझेच आहे! जयेश माधव

अनिल हटेला 06/02/2009 - 07:48
काय कलाटणी दिलीये !!! अप्रतीम !!!! ज्या घरात या महापुरूषाची पूजा होते तिथे माझ्या अब्रूला काहीही धक्का नाही लागणार याची मला खात्री पटली.. आणि मी घरात पाऊल ठेवलं................... =D> बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दशानन 06/02/2009 - 08:23
+१ +१ +१ अती सुंदर कथा प्राजु ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

चतुरंग 06/02/2009 - 08:46
बंदिस्त आणि वेगवान कथानक आहे. काय घडणार हे अंधुकसे समजत होते पण ते घडण्यामागचे कारण अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक होते! जियो!! अशाच सशक्त लघुकथा येऊदेत! अभिनंदन. चतुरंग

In reply to by चतुरंग

कथा आवडली... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्ता 06/02/2009 - 09:38
खुपच सुंदर.... प्रसंग अगदी जिवंत केला आहे. अतिशय नाजुक विषय खुप सुंदर पद्धतीने हाताळल्या बद्दल अभिनंदन!

In reply to by मुक्ता

विसोबा खेचर 09/02/2009 - 16:12
प्रसंग अगदी जिवंत केला आहे. अतिशय नाजुक विषय खुप सुंदर पद्धतीने हाताळल्या बद्दल अभिनंदन! हेच बोल्तो..! प्राजू, जियो...! तात्या.

अवलिया 06/02/2009 - 11:12
कथा आवडली. अवांतर - नैतिक घालमेल होणार असा काहिसा कयास होताच. ती घालमेल होवुन अर्थातच सगळे शेवटी गोड होईल अशीच कथा असेल असे वाटले होते. हे लेखिकेने कसे मांडले असते या बद्दल उत्सुकता होती. पण शिवाजीमहाराजांचा वापर करुन लेखिकेने शिताफीने तो भाग सोपा केला आहे असे वाटते. --अवलिया अवलियाची अनुदिनी

प्राजु 07/02/2009 - 08:38
इथे दोघे वहावत निघाले होते.. जे तिच्या शिवाजी महाराजांच्या उल्लेखाने सावध झाले इतकंच सांगितलं. यात कोणत्याही विचारांचं युद्ध नाही दाखवलेलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजु 09/02/2009 - 00:42
वादळ आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन 09/02/2009 - 22:11
दोन्ही भाग आत्ताच एकत्रपणे वाचुन काढले, पहिल्या भागात केलेले वर्णन वाचुन दुसर्‍या भागात त्याच अनुषंगाने काही घडणार ह्याची पुसटशी कल्पना आलीच होती. पण ज्या पद्धतीने कथा पुढे जाते व एक धक्कादायक म्हणावा असा शेवट होतो तेथे कथा आपल्या मनावर प्रभाव टाकते ... एखाद्या प्रायोगीक एकांकिकेसाठी अतिशय उत्तम "कच्चा मसाला" म्हणुन ह्याचा वापर व्हायला अजिबात हरकत नाही ...! असो. प्राजुताईने मस्त कथा विणत न्हेली आहे, वेगवान तर आहेच पण ह्या नादात कुठेही "बेअरिंग" ढासळलेले नाही ह्यातच सर्व आले. तरी अवलियाशेठ म्हणतात त्याप्रमाणे "शिवाजी महाराज" इथे आल्याने शेवट थोडासा सोपा झाला पण त्यात "अशक्य अथवा अतर्क्य" असे काही नाही.... मुळात इथे "दंगलीतली सामान्य माणसाची मानसीकता, त्यातुन होऊ चाललेला अत्याचार व त्यावर कडी केलेली शिवरायांची शिकवण" असा संकुचित व तात्कालिक अर्थ निघुच शकत नाही. इथे संदर्भ पोहचतो तो थेट "क्षणिक अवैचारीक मानसीक असमतोलाचा व समृद्ध व सुजाण वैचारीक वारश्याचा" .... त्यात अनुषंगाने कथा गुंफली गेली आहे (असे माझे मत आहे). क्षणिक अवैचारीक मानसीक असमतोलाचा परिणाम म्हणु अथवा प्रतिक्षीप्त क्रिया म्हणु पण इथे त्यामुळे अजिंक्य व प्रसाद आपल्या समाजावर होत असलेल्या अन्यायाचा बदला सध्या त्यांच्याच आश्रयाला आलेल्या व सध्या अतिशय सॉफ्ट टार्गेट असलेल्या एका असाह्य, अबला नारीवर अत्याचार करुन घेऊ पहात होते. इथे त्यांचा "विवेक" पार अस्ताला गेला होता. पण जेव्हा त्या मुलीच्या तोंडुन शिवरायांचे नाव येते व त्यांच्या वागणुकीची आठवण करुन दिली जाते तेव्हा " आश्रयास असलेयाचे संरक्षण करावे व कुणा आश्रीतावर अकारण अत्याचार करु नयेत" असे समॄद्ध वैचारीक वारसा असणार्‍या त्यांच्या मनातला एक प्रवाह पुन्हा एकदा त्या क्षणिक अवैचारीक असंतुलीत मन असलेया प्रभावाला दाबुन टाकतो व त्यांच्या हातुन एक "गुन्हा" होण्यापासुन त्यांना वाचवतो ... प्राजुताई कितीही नाकारत असली तरी हे एक "वैचारीक युद्धच, क्षणिक असमतोलाचे समॄद्ध वैचारीक वारश्याशी " .... मात्र हे अनपेक्षीतरित्या अंगावर आले तर मात्र त्याचा धक्का हा कदाचित सहन न करण्यापलीकडचा असतो, एखाद्या रोरावत येणार्‍या चक्री"वादळा"सारखाच ... हेच ते "वादळ" ...! असो. मस्त मजा आली वाचताना व एक उत्तम लेख वाचल्याहा आनंद मिळाला ..! ------ छोटा डॉन

अनामिक 06/02/2009 - 02:08
कथेसाठी शब्दच नाहीत... केवळ अप्रतिम! "..... आणि त्या भिंतीवर असलेला शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला...ज्या घरात या महापुरूषाची पूजा होते तिथे माझ्या अब्रूला काहीही धक्का नाही लागणार याची मला खात्री पटली.. आणि मी घरात पाऊल ठेवलं........." कालचा भाग वाचुन मानसीक/नैतीक घालमेल होणार असे वाटत होते खरे... पण वरच्या वाक्याने मनातली घालमेल दुर केली... रागाच्या भरात (सुड घेण्याच्या भावनेने) एका क्षणात आपण काय करतो याचे भान रहात नाही. कदाचित माझीही अवस्था प्रसाद, अजिंक्य सारखी झाली असती. पण अशा कठीण क्षणी मनावर ताबा ठेवणे, आपण कोण आहोत, आपले संस्कार काय याची जाणिव असणे अतिशय महत्वाचे. अतिशय नाजुक विषय खुप सुंदर पद्धतीने हाताळल्या बद्दल अभिनंदन! अनामिक

धनंजय 06/02/2009 - 02:15
तिच्या गोष्टीशी साधर्म्य वाटले. शिवाजी महाराजांच्या या कथेत औदार्य आणि दाक्षिण्य दिसतेच. पण मुख्य म्हणजे आपल्याविरुद्ध लढणार्‍यांशी लढायचे, विरोधी गटातल्याही न-लढणार्‍या लोकांशी लढायचे नाही, हे भान राखलेले दिसते. त्याला कथा ऐकणारे असामान्य म्हणतात, पण तशी वागणूक सामान्य असायला पाहिजे. स्फूर्तिदायक कथा व्यक्तिपूजा करण्यासाठी नसाव्यात, पटल्या तर अनुकरणीय असाव्यात. कथेतल्या मुलांना आली तशी नाट्यपूर्ण द्विधा आपल्या आयुष्यात क्वचितच येते. तरी लहान प्रमाणात हा प्रसंग आपल्यासाठी दररोजचा आहे. अगदी बसून-बसून वर्तमानपत्र वाचत असतानाही, क्रोध आणि त्वेष संचारला असताना, विरोधी गटापैकी लढणारे आणि न-लढणारे यांच्यामध्ये आपण मनात फरक ठेवतो का? नाट्यपूर्ण प्रसंग योजून, आपल्या मनापुढचे हे दैनंदिन नैतिक आह्वानच प्राजूंनी प्रभावीपणे सादर केले आहे. बोध स्पष्ट असला तरी त्याचा अंगीकार कष्टसाध्य आहे.

In reply to by धनंजय

शाहरुख 06/02/2009 - 11:39
स्फूर्तिदायक कथा व्यक्तिपूजा करण्यासाठी नसाव्यात, पटल्या तर अनुकरणीय असाव्यात. लाखमोलाची बात...दुर्दॅवाने आपण फक्त हारतुर्‍यातच अडकुन पडलो आहोत. बाकी एकांकिका आवडली...

शेवटी ते दोघंही चांगले वागतील हा अंदाज होता पण शिवाजी महाराजांचा संदर्भ अचानक आला ... आवडला :) अजूनही काही कथा लिही.

In reply to by शितल

सहमत. कथा काय अंगाने जाईल त्याचा अंदाज बांधता येत होता पण महाराजांचा उल्लेख एकदम छान टर्न. बिपिन कार्यकर्ते

जयेश माधव 06/02/2009 - 04:25
अप्रतीम्,प्राजु मला वाट्ते ही कथा ईथे स॑पवु नये.अत्ता कुठे कथा सुरुवात होते आहे असे वाटत असतानाच कथा स॑पुन गेली.या कथानकाचे उत्क्रुष्ठ काद॑बरीत रुपा॑तर करण्याची तुझी प्रतीभा आहे.या कथेचे एका काद॑बरीत रुपा॑तर झालेले आम्हाला पहायचे आहे.कम ऑन प्राजु!! आत्तापसुन कामाला लाग. यश तुझेच आहे! जयेश माधव

अनिल हटेला 06/02/2009 - 07:48
काय कलाटणी दिलीये !!! अप्रतीम !!!! ज्या घरात या महापुरूषाची पूजा होते तिथे माझ्या अब्रूला काहीही धक्का नाही लागणार याची मला खात्री पटली.. आणि मी घरात पाऊल ठेवलं................... =D> बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दशानन 06/02/2009 - 08:23
+१ +१ +१ अती सुंदर कथा प्राजु ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

चतुरंग 06/02/2009 - 08:46
बंदिस्त आणि वेगवान कथानक आहे. काय घडणार हे अंधुकसे समजत होते पण ते घडण्यामागचे कारण अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक होते! जियो!! अशाच सशक्त लघुकथा येऊदेत! अभिनंदन. चतुरंग

In reply to by चतुरंग

कथा आवडली... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्ता 06/02/2009 - 09:38
खुपच सुंदर.... प्रसंग अगदी जिवंत केला आहे. अतिशय नाजुक विषय खुप सुंदर पद्धतीने हाताळल्या बद्दल अभिनंदन!

In reply to by मुक्ता

विसोबा खेचर 09/02/2009 - 16:12
प्रसंग अगदी जिवंत केला आहे. अतिशय नाजुक विषय खुप सुंदर पद्धतीने हाताळल्या बद्दल अभिनंदन! हेच बोल्तो..! प्राजू, जियो...! तात्या.

अवलिया 06/02/2009 - 11:12
कथा आवडली. अवांतर - नैतिक घालमेल होणार असा काहिसा कयास होताच. ती घालमेल होवुन अर्थातच सगळे शेवटी गोड होईल अशीच कथा असेल असे वाटले होते. हे लेखिकेने कसे मांडले असते या बद्दल उत्सुकता होती. पण शिवाजीमहाराजांचा वापर करुन लेखिकेने शिताफीने तो भाग सोपा केला आहे असे वाटते. --अवलिया अवलियाची अनुदिनी

प्राजु 07/02/2009 - 08:38
इथे दोघे वहावत निघाले होते.. जे तिच्या शिवाजी महाराजांच्या उल्लेखाने सावध झाले इतकंच सांगितलं. यात कोणत्याही विचारांचं युद्ध नाही दाखवलेलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजु 09/02/2009 - 00:42
वादळ आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन 09/02/2009 - 22:11
दोन्ही भाग आत्ताच एकत्रपणे वाचुन काढले, पहिल्या भागात केलेले वर्णन वाचुन दुसर्‍या भागात त्याच अनुषंगाने काही घडणार ह्याची पुसटशी कल्पना आलीच होती. पण ज्या पद्धतीने कथा पुढे जाते व एक धक्कादायक म्हणावा असा शेवट होतो तेथे कथा आपल्या मनावर प्रभाव टाकते ... एखाद्या प्रायोगीक एकांकिकेसाठी अतिशय उत्तम "कच्चा मसाला" म्हणुन ह्याचा वापर व्हायला अजिबात हरकत नाही ...! असो. प्राजुताईने मस्त कथा विणत न्हेली आहे, वेगवान तर आहेच पण ह्या नादात कुठेही "बेअरिंग" ढासळलेले नाही ह्यातच सर्व आले. तरी अवलियाशेठ म्हणतात त्याप्रमाणे "शिवाजी महाराज" इथे आल्याने शेवट थोडासा सोपा झाला पण त्यात "अशक्य अथवा अतर्क्य" असे काही नाही.... मुळात इथे "दंगलीतली सामान्य माणसाची मानसीकता, त्यातुन होऊ चाललेला अत्याचार व त्यावर कडी केलेली शिवरायांची शिकवण" असा संकुचित व तात्कालिक अर्थ निघुच शकत नाही. इथे संदर्भ पोहचतो तो थेट "क्षणिक अवैचारीक मानसीक असमतोलाचा व समृद्ध व सुजाण वैचारीक वारश्याचा" .... त्यात अनुषंगाने कथा गुंफली गेली आहे (असे माझे मत आहे). क्षणिक अवैचारीक मानसीक असमतोलाचा परिणाम म्हणु अथवा प्रतिक्षीप्त क्रिया म्हणु पण इथे त्यामुळे अजिंक्य व प्रसाद आपल्या समाजावर होत असलेल्या अन्यायाचा बदला सध्या त्यांच्याच आश्रयाला आलेल्या व सध्या अतिशय सॉफ्ट टार्गेट असलेल्या एका असाह्य, अबला नारीवर अत्याचार करुन घेऊ पहात होते. इथे त्यांचा "विवेक" पार अस्ताला गेला होता. पण जेव्हा त्या मुलीच्या तोंडुन शिवरायांचे नाव येते व त्यांच्या वागणुकीची आठवण करुन दिली जाते तेव्हा " आश्रयास असलेयाचे संरक्षण करावे व कुणा आश्रीतावर अकारण अत्याचार करु नयेत" असे समॄद्ध वैचारीक वारसा असणार्‍या त्यांच्या मनातला एक प्रवाह पुन्हा एकदा त्या क्षणिक अवैचारीक असंतुलीत मन असलेया प्रभावाला दाबुन टाकतो व त्यांच्या हातुन एक "गुन्हा" होण्यापासुन त्यांना वाचवतो ... प्राजुताई कितीही नाकारत असली तरी हे एक "वैचारीक युद्धच, क्षणिक असमतोलाचे समॄद्ध वैचारीक वारश्याशी " .... मात्र हे अनपेक्षीतरित्या अंगावर आले तर मात्र त्याचा धक्का हा कदाचित सहन न करण्यापलीकडचा असतो, एखाद्या रोरावत येणार्‍या चक्री"वादळा"सारखाच ... हेच ते "वादळ" ...! असो. मस्त मजा आली वाचताना व एक उत्तम लेख वाचल्याहा आनंद मिळाला ..! ------ छोटा डॉन
( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे. मुंबईमध्ये १९९३ साली बॉम्ब स्फ़ोट झाले आणि त्यानंतर उसळलेल्या हिंदुमुस्लिम दंगली..याची पार्श्वभूमी कथेला आहे.) आधीचा भाग.. वादळ (वैभवने थर्मासमधली कॉफी ओतून मगात घेतली आणि त्याच्या नेहमीच्या खुर्चित बसून पुस्तक वाचू लागला. कितिवेळ गेला कोणास ठाऊक... अचानक..दारावर थाड थाड आवाज आला...."दरवाजा खोलो... प्लिज दरवाजा खोलो....