सामंतसाहेब,
जरा लेख अर्धवट वाटला आणि म्हणून डोक्यावरून गेला.
तुमचा आणि बेडकाचा संवाद २-३ वाक्यातच संपला त्यामुळे पुर्ण विषय कळाला नाही. कदाचित तुमचे स्वप्न अर्धे राहिले असेल किंवा माझी आकलनशक्ती कमी पडत असेल.
खादाडमाऊ
>>>हल्ली बेडूक कमीच दिसतात. बरेचसे शेतातल्या पेस्टीसाईड आणि इतर खतामुळे नाहीसे होत राहिले आहेत
ह्या बेडकांसाटी कयतरी केला पायजेल. क बोल्ता ?
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
हलो धनंजय,
शैली वेगळी वाटली पण आवडली हे वाचून आनंद झाला.
हलो शशिधर,
"सध्या जग कुठे चालंय आणि मानवजातीत किती क्लेष निर्माण झाले आहेत "
दिवसभर हा विचार मनात येऊन,
"मनी असे ते स्वप्नी दिसे" असं झालं.
सूर्यस्नासाठी तो बेडूक खडकावर बसलेला पाहून इतर बेडकात तो जरा चाणाक्ष वाटला.
स्वप्नच होतं ते अचानक जाग आली आणि चर्चा संपुष्टात आली.
"प्रगती करता करता मनुष्य गोंधळला आहे आणि त्याची वाट चुकत आहे."
हा मुळ मुद्दा डोक्यात होता.
हलो खादाडभाऊ,
आपली आकलनशक्ति मुळीच कमी पडलेली नाही.माझं स्वप्नच अर्धवट राहिलं हे खरं आहे.जसं आठवलं तसं लिहिलं झालं.स्वप्नच ते.
हलो ढ,
"नागवा" ह्या शब्दाने आपल्याला "भलतंच" वाटलं का?
"उजाड" ह्या अर्थाने तो शब्द थोडा इंप्रेसीव्ह करायचा होता.एकाएकी सर्व सपाट झालेलं पाहून तसं वाटलं.
ब्रिटिश सकट आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार
लेखापेक्षा प्रतिक्रियेला प्रतिसादच जास्त लांबला आहे.पण असो.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
थोडी वेगळी शैली
स्वप्न!
डोक्यावरून गेला
>>>हल्ली
अतिशय अवांतर आहे.
सर्वांचे आभार